The condition of the Delhi–Mumbai Expressway at the very start of the monsoon raises that question loudly.
When the Roads Minister @nitin_gadkari ji is more focused on ethanol experiments than on the roads themselves, this is exactly what people end up with.
🌾 કિસાન અધિકાર પદયાત્રા 🌾
આજ રોજ કિસાન અધિકાર પદયાત્રાનું જામનગર જિલ્લાના કોઠારિયા ગામે ગ્રામજનો અને ખેડૂતો દ્વારા ઉષ્માભેર સ્વાગત કરવામાં આવ્યું.
ખેડૂતોના હક, અધિકાર અને ન્યાય માટે ચાલી રહેલી આ પદ��ાત્રાને ગામેગામ મળી રહેલો ઉત્સાહભર્યો પ���રતિસાદ એ દર્શાવે છે કે ખેડૂતોના પ્રશ્નો હવે જનઆંદોલનનું સ્વરૂપ ધારણ કરી રહ્યા છે.
આવો, ખેડૂતોના હિત અને અધિકારો માટેની આ લડતમાં વધુને વધુ સંખ્યામાં જોડાઈએ.
કિસાન એકતા ઝિંદાબાદ ✊🌾
रस्त्यांवर, स्टेशनवर आणि दुकानांमध्ये विकलं जाणारं पॅकेज्ड पाणी अनेकदा तासन्तास उन्हात पडलेलं असतं. अशा पाण्याच्या गुणवत्तेवर आणि जनतेच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडे सरकार दुर्लक्ष का करत आहे?
त्याहून धक्कादायक म्हणजे मंत्रालयाच्या पाण���याच्या टाकीत मेलेली, कुजलेली मांजर आढळून आली आणि शेकडो लोक आजारी पडले. जर मंत्रालयातील पाण्याची ही अवस्था असेल, तर सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याच्या सुरक्षिततेची खात्री कोण देणार?
दूषित पाणी, अपुरा पाणीपुरवठा आणि पाण्याच्या गुणवत्तेबाबतच्या निष्काळजीपणामुळे लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.
सरकारने मंत्रालयापासून सुरुवात करावी. पाण्याच्या गुणवत्तेचे कठोर निकष लागू करावेत, दूषित पाण्यावर प्रभावी प्रक्रिया करावी आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित व शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावं.
शाहूनगरच्या नागरिकांना ७ दिवसांत घरे खाली करण्याची नोटीस... पण पुनर्वसन कुठे, किती आणि कधी याचे उत्तर नाही!
प्रशासनाला माहिती नाही, वॉ��्ड ऑफिसरला माहिती नाही, अतिरिक्त आयुक्तांनाही माहिती नाही... मग निर्णय कोण घेत आहे? याच अन्यायाविरोधात आज सभागृहात औचित्याचा मुद्दा मांडला.
जून ते ऑक्टोबर या कालावधीत स्थलांतर करू नये, असा शासनाचा स्पष्ट जीआर असताना ही नोटीस कशी देण्यात आली? ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह राहणाऱ्या कुटुंबांनी भर पावसात नेमके कुठे जावे?
धारावी पुनर्विकास प्रकल्पात ८० टक्के हिस्सा असलेल्या अदानींच्या एनएमडीपीएलचा कारभार मुंबई महानगर पालिकेपेक्षा वरचढ झाला आहे का? लोकप्रतिनिधींना, प्रशासनाला आणि नागरिकांना विश्वासात न घेता हजारो कुटुंबांचे भवितव्य ठरवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?
शाहूनगर परिसर झोपडपट्टी नाही. इथे इमारती, उद्यान आणि मैदान आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांचे पुनर्वसन त्याच परिसरात आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करूनच झाले पाहिजे.
विकासाच्या नावाखाली नागरिकांना बेघर करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. श���हूनगरकरांच्या हक्काच्या लढ्यात मी खंबीरपणे त्यांच्या सोबत आहे.
BJP is gloating over changing the name of a lane on Kolkata which was named after Hassan Suhrawardy
Hassan Suhrawardy was a prominent physician and the Vice-Chancellor of the University of Calcutta between 1930 and 1934
They mistook it for being named after Huseyn Shaheed Suhrawardy the Bengal Premier and the mastermind of the Direct Action Day killings of August 16, 1946, who later became the PM of Pakistan
BJP buffoons! 🤦♀️🤦♀️🤦♀️
🎉🇮🇳 लोकस��ा में नेता प्रतिपक्ष, जन-जन की आवाज़ और संविधानिक मूल्यों के प्रखर प्रहरी श्री @RahulGandhi जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ। 🌹
सत्य, न्याय, समानता और सामाजिक सद्भाव के प्रति आपकी प्रतिबद्धता तथा देश के युवाओं, किसानों, मजदूरों, महिलाओं और वंचित वर्गों के अधिकारों के लिए आपका निरंतर संघर्ष करोड़ों लोगों के लिए प्रेरणास्रोत है।
ईश्वर स��� प्रार्थना है कि आपको उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु और राष्ट्रसेवा के पथ पर निरंतर ऊर्जा एवं सफलता प्रदान करें।
#HappyBirthdayRahulGandhi #RahulGandhi 🇮🇳
કુરબાની અને ઈબાદતનો આ પવિત્ર તહે��ાર સૌને મુબારક.
ત્યાગ અને સમર્પણના પવિત્ર તહેવાર 'ઈદ-ઉલ-અઝહા'ની આપ સૌને હાર્દિક શુભકામનાઓ. આ પવિત્ર દિવસે અલ્લાહ તમારા જીવનમાં શાંતિ, સુખ અને સમૃદ્ધિ લાવે તેવી પ્રાર્થના.
ઈદ મુબારક.
म���दी जी को इस्तीफ़ा दे देना चाहिए।
इनके बस की देश चलाना नहीं है।
कभी कहते हैं सोना मत खरीदो,
कभी कहते हैं ये मत करो, वो मत करो।
हर बोझ सिर्फ जनता पर डाला जा ��हा है।
महंगाई, बेरोज़गारी और संकट से लोग परेशान हैं!
साहब को सिर्फ अपनी अय्याशी और घूमने फिरने से मतलब है।
न जनता की चिंता,
न देश की हालत की फिक्र।
22 लाख छात्रों का भविष्य दांव पर है।
पेपर लीक ने मेहनत, सपने और भरोसा सब तोड़ दिया।
छात्र जवाब मांग रहे हैं, लेकिन मोदी सरकार चुप है।
अब सिर्फ बयान नहीं, जवाबदेही चाहिए।
धर्मेंद्र प्रधान को इस���तीफा देना होगा।
#NyayForNEETStudents
When systems face difficult questions,
leadership should step forward.
Many voices are asking
the Modi government for accountability
and Dharmendra Pradhan’s resignation.
#NyayForNEETStudents
@Gobhiji3 जब सिस्टम बार-बार फेल हो रहा है,
तो NTA पर सवाल लगातार बढ़ रहे हैं।
22 लाख छात्रों का भविष्य प्रभावित हुआ,
और जवाबदेही की मांग तेज हो रही है।
#NyayForNEETStudents