खबर आ रही है कि मध्यप्रदेश के एक विश्वविद्यालय का Question Paper चोरी हो गया है।
जमीन चोरी के आरोपी मुख्यमंत्री के राज में चोरी ही चरित्र है।
वोटचोर���, जमीनचोरी, चंदाचोरी, पेट्रोलचोरी और पेपरचोरी।
Crores were donated by devotees in good faith.
If allegations of theft from the Ram Temple donation funds are true, this is not just financial misconduct, it is a betrayal of public faith.
The truth must come out. Those responsible must be identified and held accountable.
: Congress General Secretary & Wayanad MP Smt. @priyankagandhi on Ayodhya Ram temple donation theft case👆
“We are slipping further into Israel’s strategic orbit, at a time when the world is increasingly pivoting away from it. The Prime Minister’s visit to Israel will go down in history as a bewildering strategic decision.
The spirit of Indian nationhood demands that we speak up for our Palestinian brothers and sisters whose children have been so brutally targeted.”
Through her editorial, Congress Parliamentary Party Chairperson Smt. Sonia Gandhi ji calls on India to reclaim its independent foreign policy, uphold humanitarian values, and speak up with moral clarity on Gaza.
एक और पेपर लीक।
एक और परीक्षा रद्द।
इस बार महाराष्ट्र का TET।
देश की शिक्षा और परीक्षा व्यवस्था को वसूली का सिस्टम बना दिया गया है, जिससे देश का हर युवा असुरक्षित है।
यह सिर्फ पेपर लीक नहीं,
यह युवाओं के भविष्य की चोरी है।
महाराष्ट्रातील पेपरफुटीमागचा राजकीय 'गॉडफादर' कोण?
NEET नंतर आता TET चा पेपरही फुटला. हा निव्वळ योगायोग नाही; तर महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेवर पेपरफुटी माफियांनी उघडपणे मिळवलेला ताबा आहे.
प्रत्येक वेळी तोच खेळ... पेपर फुटतो, चौकशी जाहीर होते, काही बळीचे बकरे पकडले जातात आणि खरे सूत्रधार मात्र मोकाट फिरतात. हा प्रकार कुणाच्या तरी शक्तिशाली राजकीय संरक्षणाशिवाय शक्यच नाही.
भाजप सरकारच्या काळात विद्यार्थ्यांना न्याय नाही, पण पेपरफुटी करणाऱ्या टोळ्यांना अभय मिळत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या वर्षानुवर्षांच्या कष्टांवर पाणी फेरलं जात आहे, तर दुसरीकडे पेपरफुटीचं रॅकेट कोट्यवधींचा काळाबाजार करत आहे.
आज स्पर्धा परीक्षा म्हणजे गुणवत्तेची चाचणी राहिलेली नाही; ती पेपरफुटी माफियांसाठी कमाईचं साधन बनली आहे. हे महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणं आणि संतापजनक आहे.
पेपर आधी फुटतो आणि सरकारला नंतर कळतं... की सरकारला आधीच सगळं माहीत असतं? पेपरफुटी रॅकेटमागे कोणते राजकीय चेहरे आहेत? कोणाला वाचवलं जातंय?
कोणाच्या आशीर्वादाने हा काळाबाजार सुरू आहे?
फक्त चौकशीच्या घोषणा करून जनतेची दिशाभूल करू नका. संपूर्ण पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश करा, त्यामागील राजकीय सूत्रधार जनतेसमोर आणा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या प्रत्येकाला कठोरात कठोर शिक्षा द्या. तरुणांच्या स्वप्नांवर दरोडा टाकणाऱ्यांना सत्तेची ढाल नव्हे, तुरुंगाची कोठडीच मिळाली पाहिजे!
हमें 'छात्रों की गूंज' सड़क से संसद तक पहुंचानी है और सरकार को जगाना है। मोदी सरकार का 'फ्रॉड सिस्टम' छात्रों को ठग रहा है।
BJP राज में पेपर लीक माफिया छात्रों का भविष्य बर्बाद कर रहे हैं।
ये पेपर लीक नहीं, बल्कि भविष्य लीक है। आज छात्र फेल नहीं हो रहा, शिक्षा मंत्रालय-NTA उन्हें फेल कर रहा है।
BJP सरकार ने पिछले 12 साल म��ं देश की शिक्षा व्यवस्था को तबाह कर दिया। युवाओं के भविष्य को गिरवी रखकर BJP के नेता मालामाल हो रहे हैं।
: मोदी सरकार की छात्र विरोधी शिक्षा व्यवस्था पर @ShuklaRajiv जी, @Imranmasood_Inc जी, @srinivasiyc जी और @JVSinghINC जी की प्रेस कॉन्फ्रेंस-
मोदी सरकार जो संविधान संशोधन विधेयक लेकर आई थी, उसमें महिला आरक्षण की बात ही नहीं थी, बल्कि ये मामला परिसीमन से जुड़ा था।
• मोदी सरकार ये तीन बिल परिसीमन के लिए लाई थी, क्योंकि नारी शक्ति वंदन अधिनियम तो 23 सितंबर 2023 में ही पारित हो गया था
• मोदी सरकार तीन साल तक सोई रही और फिर अच��नक से 16 अप्रैल को इस कानून को नोटिफाई कर दिया गया
• असली मुद्दा परिसीमन का था, इसीलिए पूरे विपक्ष ने एकजुट होकर परिसीमन के खिलाफ वोट किया था
• कांग्रेस की मांग थी कि महिला आरक्षण लागू करना है तो तत्काल लोकसभा की वर्तमान 543 सीटों पर लागू किया जाए
• मोदी सरकार दो तिहाई बहुमत मिलने के बाद महिला आरक्षण ही नहीं, बल्कि आरक्षण को ही ख़त्म कर देगी, क्योंकि BJP के नेता और इनके पुरखे हमेशा से महिला आरक्ष�� के खिलाफ रहे हैं
• परिसीमन करने का तरीका भी मुख्य मुद्दा है। सरकार ने जैसे जम्मू-कश्मीर और असम में परिसीमन कराया है, वो सबने देखा है
• सवाल है- क्या परिसीमन ज्ञानेश कुमार करेंगे, क्योंकि चुनाव आयोग और BJP की मिलीभगत पूरे देश ने देख ली है। चुनाव आयोग वही करता है, जो गृह मंत्री चाहते हैं
• मोदी सरकार ने जातिगत जनगणना कराने की घोषणा की है, लेकिन सरकार इसे वर्षों तक टालना चाहती है
• हमारा मानना है- जातिगत जनगणना के बाद परिसीमन करिए, लेकिन अगले लोकसभा चुनाव में एक तिहाई सीटों पर आरक्��ण लागू कर दीजिए
: कांग्रेस महासचिव (संचार) श्री @Jairam_Ramesh
४ वर्षात ५ लाखाह���न अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या; महाभ्रष्ट युतीचा विश्व विक्रम, सरकारची आर्थिक शिस्त कोलमडली..
👉 या महाभ्रष्ट युती सरकारकडे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला पैसे नाहीत, BEST वाचवायला पैसे नाहीत, लोककल्याणाच्या योजनांसाठी पैसे नाहीत. एवढंच काय, येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांचे पगारही देता येतील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण यांची लूट काही थांबत नाही.
👉 मार्च २०२६ मध्ये यांन��� ७.६९ लाख कोटींचा अर्थसंकल्प मांडला. मग अवघ्या तीन महिन्यांतच ९७,७०६ कोटी रुपयांच्या ��ुरवणी मागण्या येतातच कशा? या तीन महिन्यांत खर्च किती केला? याचा हिशोब जनतेला द्याल की नाही?
👉 आज मांडलेल्या पुरवणी मागण्या जर पाहिल्या तर हजारो कोटींच्या अशा मागण्या आहेत ज्या अर्थसंकल्पात मांडता आल्या असत्या. जसं की शासकीय वीज बिलांसाठीच तब्बल ४,००० कोटी रुपयांच्या मागण्या मांडल्या आहेत. हा खर्च मुख्य अर्थसंकल्पात का मांडला नाही?
👉 पुरवणी मागण्यांवर जगणारं हे सरकार आहे. ऑगस्ट २०२२ पासून आजपर्यंत ५ लाख कोटी रुपयांहून अधिक पुरवणी मागण्या मांडण्याचा विश्वविक्रम यांनी केला आहे. माझी मागणी आहे की, सरकारने तात्काळ श्वेतपत्रिका काढून प्रत्येक रुपयाचा हिशोब जनतेसमोर ठेवावा.
👉 आजच्या पुरवणी मागण्या पाहिल्या तर बहुतांश मागण्या यांच्या उद्योगपती, कंत्राटदार मित्रांचे खिशे भरण्यासाठी सादर करण्यात आल्या आहेत. गोर गरीब, शेतकरी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, कर्मचारी वर्ग या���च्या मागण्यासाठी पैसे नाहीत, मात्र यांच्या उद्योगपती आणि कंत्राटदार मित्रांसाठी वारेमाप पैसे आहेत... असे हे मित्रजीवी, जनविरोधी सरकार आहे.
#SupplementaryDemands
Tributes to former Member of Parliament Sanjay Gandhi on his death anniversary.
His commitment to public service and efforts to connect the youth with nation-building will always be remembered.
Respectful homage to his memory.
राहुल गांधी: बदलाव की नई उम्मीद 🔥
कोटा में छात्रों का हुंकार साफ संदेश दे रहा है।
युवा अब सिर्फ सुन नहीं रहे, सवाल भी पूछ रहे हैं।
राहुल गांधी उनकी आवाज़ बनकर सामने हैं,
और यही आवाज़ बदलाव की नींव बनेगी।
यह भीड़ नहीं, आने वाले कल की दस्तक है।
#ChhatronKiGoonj#KotaMahaRally #RahulGandhi #BharatJodo
NTA की लापरवाही और नाकामी अब सारी हदें पार कर चुकी है! शिक्षा मंत्री ने छात्रों को मनपसंद सेंटर देने का वादा किया था, लेकिन नागपुर के छात्र का सेंटर अबू धाबी भेज दिया? उस छात्र के पास पासपोर्ट तक नहीं है! यह सिर्फ एक गलती नहीं, बल्कि देश के छात्रों के भविष्य के साथ क्रूर मज़ाक है। इस्तीफा दीजिए @dpradhanbjp