कांग्रेस के लोकसभा सांसद शशि थरूर ने डेलिमिटेशन बिल को लेकर इंडियन एक्सप्रेस अख़बार के हवाले से एक लेख में लिखा है—
“ सरकार कहती है कि लोकसभा की सीटें हमेशा 543 पर नहीं रोकी जा सकती है। यह सीमा 1972 में तय हुई थी तबसे देश की आबादी दोगुनी हो चुकी है।
यह दलील ऊपर से लोकतांत्रिक लगती है लेकिन नीचे से एक गहरा खतरा भी छिपा हुआ है। इस परिसीमन के साथ कई बड़ी चुनौतियां भी हैं।
सबसे बड़ा यह है कि जिन दक्षिणी राज्यों ने आबादी पर काबू पाया उन्हें सज़ा मिलेगी और उत्तर के हिंदी भाषी राज्यों को उनकी नाकामी के बावजूद कहीं ज़्यादा इनाम मिलेगा।
दुनिया का कोई स्थापित देश ऐसा बिल्कुल नहीं करता है। हर देश मानता है कि संसद का एक तय आकर होना चाहिए।
ऐसा आकर हो जिसमे कानून की सही बहस हो सके और सांसद उसमे हिस्सा ले सके। 850 सीटें वाली लोकसभा इतनी बड़ी होगी की दुनिया के किसी भी लोकतंत्र में नहीं है।
एक समय बाद संसद बहस की जगह नहीं बल्कि अफ़रातफ़री वाले अखाड़े में तब्दील हो जाती है।
दीवार में एक खिड़की रहती थी
लेखक : विनोद कुमार शुक्ल
प्रत्येक पुस्तक आपल्याला एक कथा सांगते; पण काही पुस्तके अशी असतात जी कथा सांगत नाहीत, तर आपल्या मनात एक नवीन दृष्टी निर्माण करतात. विनोद कुमार शुक्ल यांची ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ ही अशीच एक विलक्षण कादंबरी आहे. साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित झालेल्या या कादंबरीत मोठ्या घटना नाहीत, नाट्यमय वळणे नाहीत, तरीही ती मनावर कायमची कोरली जाते.
कादंबरीचा नायक रघुवर प्रसाद हा गणिताचा प्राध्यापक आहे. मर्यादित पगार, साधं घर आणि मध्यमवर्गीय आयुष्य यामध्ये तो जगत असतो. त्याची पत्नी सोनसी ही त्याच्या जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. या दोघांच्या नात्यात मोठमोठे संवाद नाहीत, प्रेमाच्या घोषणा नाहीत; पण एकमेकांबद्दलची काळजी, समजूतदारपणा आणि शांत सहवास हेच त्यांच्या नात्याचं खरं सौंदर्य आहे.
या कादंबरीतील सर्वात मोहक प्रतिमा म्हणजे ‘खिडकी’. ही खिडकी फक्त भिंतीतील एक उघडी जागा नाही, तर ती स्वप्नांची, आशेची आणि अंतर्मनातील स्वातंत्र्याची वाट आहे. त्या खिडकीतून दिसणारे जग वास्तवापेक्षा अधिक सुंदर आहे. जणू लेखक सांगतो की, जग बदलण्यापेक्षा ते पाहण्याची दृष्टी बदलली तर आयुष्यही बदलते.
विनोद कुमार शुक्ल यांच्या लेखनाची शैली अत्यंत वेगळी आहे. त्यांची भाषा काव्यात्मक आहे, पण अवघड नाही. साध्या वाक्यांतून ते इतका गहन अर्थ व्यक्त करतात की अनेक ठिकाणी वाचक थांबून विचार करू लागतो. ही कादंबरी घाईघाईने वाचण्याची नाही; प्रत्येक पान अनुभवत वाचण्याची आहे.
या पुस्तकात मध्यमवर्गीय जीवनाचे वास्तवही तितक्याच प्रभावीपणे उभे राहते. आर्थिक अडचणी, मर्यादित इच्छा, छोट्या आनंदांची किंमत आणि माणसांमधील जिव्हाळा यांचे चित्रण अत्यंत वास्तववादी आहे. तरीही पुस्तक कुठेही निराश करत नाही. उलट, कठीण परिस्थितीतही आनंद शोधण्याची प्रेरणा देते.
मला या कादंबरीत सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे तिचा साधेपणा. लेखकाने कोणताही मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला नाही, पण पुस्तक संपल्यावर नकळत जाणवतं की खरा आनंद हा बाहेर नसून आपल्या विचारांत आणि नात्यांत दडलेला असतो.
दीवार में एक खिड़की रहती थी ही केवळ एक कादंबरी नाही, तर जगण्याची एक सुंदर दृष्टी आहे. साहित्य आवडणाऱ्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवावी अशी ही कलाकृती आहे. पुस्तक वाचून झाल्यावर कथा संपते; पण त्या भिंतीतील ‘खिडकी’ मात्र आपल्या मनात कायमची उघडी राहते. ती आपल्याला सतत आठवण करून देते की, प्रत्येक बंद भिंतीत कुठेतरी आशेची एक खिडकी नक्कीच असते.
~ महेंद्र कोलते-पाटील
Arya Stark never fully became No One.
In Braavos, the Faceless Men demanded she erase herself completely: name, past, hatreds, loves until only a faceless servant of the Many-Faced God remained. Arya tried. She trained, wore other faces, and spoke the words. Yet the girl who once ran through the halls of Winterfell refused to vanish.
She kept her list. She kept the memory of her pack. She kept the fierce, stubborn core that made her Arya of House Stark. When the choice finally came, she walked away from the House of Black and White still carrying that name. The skills of a Faceless Man stayed with her; the surrender of self did not.
In the end she was never No One.
She was always Arya Stark.
अनकहा
-
'तू होगा जरा पागल तूने मुझको है चुना,
कैसे तूने अनकहा सब सुना...'
मुझे प्रेम गीतों में सबसे बेहतरीन पंक्ति ये ही लगी है|
प्रेमी या प्रेमिका इस बात पर खुश है की उनका साथी बिना कहे ही समझ गया जो समझना था...
कितना प्यारा ख़याल है ये....
मगर ये ख़याल समझने वाले का नहीं है, ये ख़याल है जो इस बात को समझ रहा है की उसका साथी कितना प्यारा है की वो उसकी बात बिना कहे भी समझ पा रहा है...
मगर, आजकल शिकायत ये रहती है की सामने वाला उनकी बात समझ नहीं रहा|
हर बात हर कोई नहीं समझ सकता| अन्तर्यामी नहीं है कोई की कोई भी बकवास बात समझ लेगा...
सिचुएशन समझी जाती है, बातें नहीं....
बातें आपको बतानी ही पड़ेगी, सिचुएशन जो आपको समझ नही आ रही, साथी वो आपके बिना कहे समझ जाएगा आपकी बातों से....
बात करिये, अपनी बात ठीक से कहना सीखीये,
शिकायत करने के बजाय खुद भी समझना सीखिए....
प्रेम सम्पूर्णता का नाम है,
सम्पूर्णता में कभी कोई बात समझ आएगी, कभी नहीं आएगी, कभी आपको समझना होगा, कभी सामने वाला समझ लेगा, कभी कुछ समझ नहीं भी आएगा तो उसे छोड़ कर आगे बढ़ना होगा....
अपने मन की बातो में उलझ कर अपने ही प्रेम के खिलाफ हो जाना प्रेम के साथ की गयी सबसे बड़ी बेईमानी है......
Senior Advocate Kapil Sibal: If the conduct of a person, viewed from the circumstances of the case, shows that he has voluntarily given up the membership of his political party, then disqualification follows. The circumstances in this case, which I will show Your Lordships, clearly establish that.
A legislative group of 10, 13 or 15 members cannot simply move from one political party to another. This is now happening almost every day. A person gets elected on the symbol of Party A, shifts to Party B, sits in Parliament as a representative of Party B, and that is sought to be upheld. This has serious consequences for the very concept of representative democracy and for the future of our polity.
Your Lordships must decide this issue because it is recurring on a daily basis.
This petition was filed in 2023. We are now in 2026. In the meantime, fresh elections have been held and they have been elected again. Had this petition been heard in time, the Shinde government could not have been formed.
We have never sought an adjournment. Not once. On the last occasion also, we did not ask for any adjournment.
The validity of the government depends upon two issues: first, that this lis is heard, and second, that it is decided in our favour.
BREAKING | Supreme Court reserves verdict on whether petitions challenging the 2023 law that replaced the Chief Justice of India with a Cabinet Minister on the selection panel for appointing the Chief Election Commissioner and Election Commissioners should be referred to a larger bench.
Supreme Court hears plea by Sunil Prabhu to expeditiously decide disqualification petitions pending against Members of Legislative Assembly (MLAs) of the two factions of the Shiv Sena
दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांची काल २९ जुलै २०२६ रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने कोळसा घोटाळा आरोपातून निर्दोष मुक्तता करत संबंधित प्रकरण निकाली काढल्याची घोषणा केली आहे. आता भक्त अशा वावड्या उठवत आहेत की ते हयात नसल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली! हे किती खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी संबंधित वार्तांकनातून एक उतारा इथे देत आहे.
"A three-judge Bench headed by Chief Justice of India Surya Kant said the apex court would have ordinarily dismissed the case as infructuous solely on the ground of the demise of the appellant, however, the Bench said it had gone through the closure reports filed by the premier agency in the trial court, only to discover that the trial judge had no “compelling reason” to reject the premier agency’s closure reports and make adverse observations against the former Prime Minister."
(The Hindu)
थोडक्यात, संबंधित प्रकरणात सीबीआयने कोणतेही पुरावे नसल्याचा क्लोजर रिपोर्ट आधीच सादर केला होता. त्यानंतर २०१५ मध्ये एका स्पेशल कोर्टाने हा रिपोर्ट स्थगित करून डॉ. सिंग यांना समन्स बजावलं होतं. त्या स्पेशल कोर्टाचे संबंधित आदेश आता सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवून सीबीआय रिपोर्टवर शिक्कामोर्तब केला आहे. यासाठी डॉ. सिंग यांच्या वकिलांचे आणि त्यांच्या परिवाराचे विशेष अभिनंदन...
अण्णा आंदोलनाच्या वेळी या तथाकथित घोटाळ्याच्या नांवाने डॉ. मनमोहन सिंग यांची यथेच्छ बदनामी केली गेली. त्यांना वाटेल ती दूषणे झेलावी लागली. "चोरांचा सरदार" अशी तेव्हा प्रसिद्ध झालेली हेडलाईन त्यांना स्वतःला किती वेदनादायक वाटली होती हे डॉ. सिंग यांनी नंतर दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.
डॉ. सिंग आज आपल्यात नाहीत. त्यांची वेदनाही त्यांच्याबरोबर निघून गेली. मात्र अशा भारतरत्न दर्जाच्या माणसाला आपल्या देशाने त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांत जी वागणूक दिली ती आपल्या देशासाठी शरमेची गोष्ट आहे! अण्णा हजारे आणि त्यांच्या विखारी टोळीच्या नादी लागून आपण देश म्हणून डॉ. सिंग यांच्यासारख्या विद्वान आणि सज्जन माणसाला शेवटपर्यंत ज्या वेदना दिल्या, त्या पापातून आपली एवढ्या लवकर सुटका होणार नाही!!
अण्णा हजारे आणि त्यांच्या टोळीचे या देशावर अनेक अपकार आहेत. राजकीय/सामाजिक चर्चेत शिव्या देणं-अपशब्द वापरणं हे चांगलं दिसत नाही, पण अण्णा हजारे, त्यांची टोळी आणि त्यांचे पंटर लोक यांनी देशाचं जे नुकसान केलं आहे त्यासाठी अपशब्दही पुरे पडणार नाहीत! डॉ. सिंग यांच्यासारख्या या देशाच्या आर्थिक प्रगतीची पायभरणी करणाऱ्या सज्जन माणसाला त्यांच्या उतारवयात जी 'विच हंट' सहन करावी लागली, त्यासाठी या देशाचा इतिहास अण्णा हजारे आणि त्यांच्या मायावी राक्षसांच्या टोळीला कधीही माफ करणार नाही!!
- मकरंद देसाई
#DrManmohanSingh