So finally, good news : Monsoon will revive over Indian - Subcontinent. Telangana & Maharashtra on spotlight from this weekend. Shear zone will also play its role & will drag rain towards entire Maharashtra starting September 11. Mumbai & Konkan will also join in this timeline.
@vasaivirarinfra Heavy rains predicted from 11th September onwards in Mumbai and Konkan region.
These patchwork will be washed away in 1 day of rain, god bless us
Repaired on Wednesday… Potholes by Sunday! 😭
This road in Virar East was repaired just a few days ago, but potholes have already started appearing again.
How was the repair work carried out? And who checked the quality of the work?
Roads built and repaired using taxpayers’ money must be durable and meet proper quality standards. Citizens deserve better infrastructure—not repeated repairs and recurring potholes. 🚧
#Virar #VirarEast #RoadIssue #Potholes #RoadRepair #VVCMC #VasaiVirar #CitizenVoice #RoadSafety
@vasaivirarinfra Hasn’t he woken up too early for next year’s Ganesh Utsav ?
If he’s raised the demand to repair the roads for the upcoming festivities which is in next 4-5 days then imagine the state of this city, what kind of work is going to be done before 14th September.
MH14LN4888 is not a vehicle. It is a moving example of non-existent law enforcement in Maharashtra, and the utter incompetence and impotence of @PCcityPolice@MMVD_RTO & @DGPMaharashtra
The vehicle openly flouts rules by hiding plates and can probably be used for hit n run, substance trafficking, human trafficking or even terror activities. Courtesy the pathetic traffic rules enforcement, it will easily get away.
The entire state's machinery hasn't had the courage or the competence to.seize the vehicle even after it has 55 challans worth over 1 lakh pending for offences including - Dangerous driving, overspeeding, illegal plates etc.
ही बातमी आज कुठे बघितली का?
अमृता फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत सुपरकार रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमुळे उशीर होत असल्याने एक महिला आगतिकपणे विनंती करताना दिसतेय की प्लिज आम्हाला जाऊ द्या, माझ्या घरी इमर्जन्सी आहे. यावरून संतोष पंडीतवर अजून एखादा गुन्हा करता येईल का?
आज ६ सप्टेंबर २०२६ रोजी ठाणे येथील श्री. गडकरी रंगायतन येथे पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रांगेत दुसरं कोणी नाही बसू शकत.
आपण धर्माभिमानी असलं पाहिजे धर्मांध होता कामा नये. तुम्हाला धर्मांध केलं जात आहे, जेणेकरून इतर गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष व्हावं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातून व्हिडीओ करून भारतीयांना सांगितलं परदेशात जाऊ नका. पण एकीकडे मोदी सांगतात परदेशात जाऊ नका, सोनं खरेदी करू नका आणि दुसरीकडे आपल्याला सांगितलं जातंय आपला जीडीपी वाढला. हे कसं शक्य आहे?
देशाची अर्थव्यवस्था डगमगली याचा परिणाम म्हणून ज्याप्रकारे सध्या पेपर फुटी व शिक्षणाच्या प्रश्नांवर विद्यार्थी रस्त्यावर आले त्याप्रकारे उद्या आख्खा देश रस्त्यावर येईल.
आपल्या देशातील ५०३ परदेशी कंपन्यांनी भारतातलं कामकाज बंद केलं. यातून किती जणांचे रोजगार गेले असतील याचा विचार करा!
पंतप्रधानांचा फोटो सरकारी कार्यालयात लावला पाहिजे पण दुसऱ्या भिंतीवर. छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रांगेत नाही.
२०१८-१९ पासून आजपर्यंत भारतात २००-२५० कोटींची गुंतवणूक करू शकणारे साधारण १३००० उद्योगपती देश सोडून गेले. जर देशाता जीडीपी ७.८ टक्के आहे तर हे उद्योगपती देश सोडून का जातात?
डीजेच्या विषयावर मुख्यमंत्री पुण्यात काय म्हणाले ते मला अजून पर्यंत कळलं नाही. नागपूरात डीजे बंदी करण्यात आली आहे मग, संपूर्ण महाराष्ट्रात का होऊ शकत नाही?
बेरोजगारी, महागाई, ढासळलेली शिक्षण व्यवस्था हे असे अनेक प्रश्न आज देशात आहेत. त्यावरून दुर्लक्ष व्हावं म्हणून तुम्हाला धर्माची गुंगी दिली जातेय.
२०२४ विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळी कल्याण ग्रामीण मतदारसंघात जे नवीन मतदार टाकले होते त्यातले ९५ टक्के मतदार सध्या एसआयआरच्या माध्यमातून काढून टाकले. म्हणजे २०२४ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष खोट्या मतदारांवर निवडून आला असाच त्याचा अर्थ झाला ना?
मला सर्वाधिक भिती आहे ती म्हणजे येत्या गणेशोत्सवात दंगली घडवल्या जातील. जेणेकरून तुम्ही त्याच्यात गुंतून राहिलं पाहिजे. माझं सुजाण हिंदू आणि सजाण मुस्लिम नागरिकांना आवाहन आहे की सतर्क राहा!
डीजे, डॉल्बी वापरला जाऊ नये आपले सण-उत्सव हे पारंपरिक पद्धतीने साजरे केले जावेत ही भूमिका मी यापूर्वीही जाहीर केली आहे.
राज ठाकरे ।
Civic activist Santosh Pandit has reportedly been detained by Pune Police after repeatedly highlighting dangerous potholes, open manholes and poor road conditions across the city. His demonstrations brought attention to the everyday risks faced by commuters.
The incident has sparked questions online about civic accountability. When citizens raise concerns over public safety, the response should be to fix the problem, not silence the person pointing it out. 🙏
Mumbai’s wrong-side driving crackdown is getting serious. 🚦
IPS officer Satyanarayan Choudhary launched an aggressive drive against one of the city’s most dangerous traffic violations.
Nearly 800 offenders are caught every day, with 5,000+ motorists caught in one month and around 350 vehicles seized.
But enforcement is only half the solution. Traffic police have identified 95 accident-prone locations and are improving road layouts, signals and lighting.
Because a shortcut can cost more than a few minutes—it can cost a life.
#MumbaiTraffic #RoadSafety #IPSOfficer #TrafficPolice #ThePeoplesOfficer
[The People's Officer, Mumbai Wrong Side Driving Crackdown By IPS Officer, 700 Wrong Side Drivers Caught Every Day In Mumbai, Mumbai Traffic Police Wrong Side Driving Action, IPS Satyanarayan Choudhary Mumbai Traffic Crackdown, Mumbai Road Safety Wrong Side Driving Offenders]
निशु, घबराने की ज़रूरत नहीं है। मैं तुम्हारे साथ हूँ।
साफ है कि तुम्हें इसलिए निशाना बनाया गया क्योंकि तुम अपने समुदाय और छात्रों के हक़ की आवाज़ उठाती हो।
अमित शाह की दिल्ली पुलिस एक तरफ़ छात्रों के साथ अमानवीय बर्बरता करती है। दूसरी तरफ़ एक दलित लड़की के पिता का सिर फोड़ने वाला अपराधी खुलेआम घूम रहा है।
@narendramodi जी, @AmitShah जी - ऐसे अपराधी को आपका और आपकी पार्टी के लोगों का संरक्षण क्यों है? अब भी कार्रवाई होगी या किसी को बचाते रहेंगे?
निशु, तुम्हारी लड़ाई अकेली नहीं है। हम तब तक नहीं रुकेंगे जब तक न्याय नहीं मिल जाता।
जय भीम। जय संविधान।
ये वीडियो आपको ज़रूर ज़रूर देखना चाहिए। आपका खून खौल उठेगा।
क्या भगत सिंह जैसे वीरों ने इसलिए कुर्बानी दी थी कि एक दिन देश को ऐसा प्रधान मंत्री मिलेगा जो सरे आम ऐसे गुंडों को बचाएगा?
यह रामपुरा का वही स्कूल है जो भैंसों के तबेले में चल रहा था। वहाँ अब काम शुरू हो गया है।
निरीक्षण के दौरान हम पर पत्थर फेंके गए, महिलाओं से मारपीट हुई, गाड़ियों के कांच तोड़े गए। लेकिन जब हमारे बच्चों के लिए एक अच्छा स्कूल बन जाएगा, तो सब worth it होगा!
When a label lies, the consumer pays the price.
An expiry date is not just ink on a package.A nutrition label is not just information.They are promises made to the consumer.
When those promises are deliberately manipulated, it is not merely a violation of regulations, it is a breach of public trust.
Effective regulation is not about creating fear in the industry. It is about creating an ecosystem where honest businesses are protected, violations are detected, and citizens are not deceived
#TukaramMundhe #FoodSafety #Leadership #Inspairation #FDA #GenZ
https://t.co/fb7eSZZpPC