बार बार सोचने पर मजबूर करने वाली बाते....
मंदिर-धर्म से लेकर नेता-राजनीति तक ! हंसा-हंसाकर लोटपोट करने वाले 'हास्य' कवि सुरेंद्र शर्मा की गंभीर बात !
@romanaisarkhan
MONUMENTAL SHAME!
Modi's newest foreign award from Seychelles is so "prestigious" that it is LITERALLY AI-Generated
A few days ago, on 24th June, Seychelles CREATED a new award called “Guardian of the Blue Horizon.” Yesterday, I.e. 4 days later, this “newly created” award was given to Modi during his visit.
What’s SHOCKING is that the citation of this supposed “award” is likely AI-generated. The words “Republic” and even the name of the country “Seychelles” itself are mis-spelt on the award.
Over the last couple of years, it has been a trend that Modi expects a “civilian honor” from whichever country he goes to. Foreign countries have realized that the easiest way to please Modi is to give him an award. For this, they sometimes even create new non existent awards to satisfy Modi’s PR.
Modi has sold out and the world knows this. They know they can get benefits from India just by giving Modi a random award. That’s why they literally even CREATE new awards just for Modi.
Modi’s inferiority complex and his fragile ego is now causing global humiliation for our country. His craving for PR is so bad that even AI-generated foreign awards are being presented as some “achievement” by BJP.
As a proud Indian, I want to ask whether Indian media will finally have the guts to report on this and question Modi on his desperation even for fake awards?
Will the media uphold the prestige of INDIA instead of Modi’s ego?
Gutkha has been banned in Maharashtra since 2012
But for years, the gutkha mafia continued to operate freely.
Then FDA Commissioner Tukaram Mundhe took charge.
In just 3 weeks
200+ FIRs
300+ arrests
₹3 crore worth of gutkha seized
MCOCA invoked against supply chains
This is the same officer who has faced 25 transfers in 21 years of service.
Some officers work sitting in AC offices,
Others step out of the AC, work on the ground, and challenge powerful systems.
Tukaram Mundhe chose the second path.
There are some officers who work outside the office AC.
Do honest officers like him deserve greater support instead of repeated transfers ?
Share your opinion in the comments.
केंद्र सरकारच्या वीज नियमांचा चुकीचा आधार घेत, जनतेच्या संमतीशिवाय 'स्मार्ट मीटर' बसविण्याची चाललेली सक्ती तात्काळ स्थगित करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. बाळा नांदगांवकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.
#MNSAdhikrut
आपल्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच मुंढे यांनी आपला मोर्चा टीव्ही आणि वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन लोकांची दिशाभूल करणाऱ्या कंपनी आणि सेलिब्रिटींकडे वळवला आहे. चुकीच्या जाहिरात दाखवून ग्राहकांना उत्पादन खेरदी करण्यास भाग पाडले जाते. मात्र, यापुढे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आता खपवून घेतल्या जाणार नाहीत. त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला.
सविस्तर बातमी https://t.co/89nR8nZ1B4
Tukaram Mundhe, new FDA commissioner, vows strict action against misleading ads. Manufacturers, advertisers, and celebrities promoting false claims will face consequences. Raids are underway, with shops sealed and arrests made, signaling a zero-tolerance policy.
#LokmatNews #MarathiNews #TukaramMundhe #MaharashtraNews
Transforming the Divyang sector : unified portal to wmpower persons with disabilities by providing all services, benefits , schemes, policies , grievance redressal , institutions, etc at single click
#Divyang#Empowerment#Leadership#TukaramMundhe
https://t.co/LOYdLG5WcU
आज आपको 3 ट्वीट के ज़रिए तीन खबर और एक वीडियो दिखाऊंगा.. सभी बहुत ज़रूरी हैं.. Mid Day में लिखा है कैसे मुंबई में Air Pollution में बढ़ोतरी हुई है, Times में भी हवा की खराब क्वालिटी की खबर है, तीसरी खबर एक्सप्रेस की है, जिसमें 45000 Mangroves काटने की बात है जो चिंताजनक है (1/3)
Yesterday, I received the Part-I of the Report of the High-Level Committee on Union-State Relations constituted by our Government.
It is in this backdrop that I share my op-ed in today’s @the_hindu on why India’s federalism needs a structural reset.
Meaningful federalism is not about control, but about trust, autonomy, and governance that responds to people’s realities. Please read and share.
https://t.co/Gccntmmj43
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला अवघे काही तास उलटलेले असताना मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून राज्यातील ७५ शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा दिल्याचं समोर आलंय. वास्तवात ही प्रक्रिया मागीलवर्षी ऑगस्टपासून स्थगित होती. मात्र ज्यांच्याकडे हे खातं होतं, त्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूनंतर तातडीनं हा दर्जा देण्यात आल्याचं समोर आलंय. राज्य शासकीय दुखवट्यात असताना, या शिक्षण संस्थांना मंत्रालयातून गुपचूपपणे अल्पसंख्यांक दर्जा दिला जात होता. धक्कादायक म्हणजे, यातील पाहिलं प्रमाणपत्र अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी २८ जानेवारीला दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी दिलं गेलं होतं. ABP माझाकडे २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत देण्यात आलेली अशी ७५ प्रमाणपत्रं उपलब्ध आहेत. या प्रमाणपत्रांना अल्पसंख्यांक विभागाच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये मंजुरी मिळाली, ती वेळ देखील नमूद आहे.
#AjitPawar #ajitpawarnews #MaharashtraNews #MaharashtraPolitics
Evidence based decision making leads to better decisions . Education is expected to provide critical thinking, problems solving and scientific temper.
Sweden and some other countries have shown the way
#education#pedagogy#learning@Rainmaker1973#TukaramMundhe
मुंबईत भाजपच्या महापौराचा कार्यकाळ अजून सुरूही झालेला नाही आणि त्याआधीच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ह्यांचे बंधू मकरंद नार्वेकर (कुलाबा येथील भाजप नगरसेवक) ह्यांनी मुंबईतील वाहनांवर Congestion Tax लावण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र महापालिकेला लिहिले आहे.
मुंबईचं काहीही भलं न करता, मुंबईला आणि मुंबईकरांना फक्त लुटायचं हीच भाजपची वृत्ती आहे.
मुंबई देशाच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालत असूनही, भाजपच्या केंद्रातील संपूर्ण कार्यकाळात देशाच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी काहीच ठोस तरतूद करण्यात आलेली नाही.
उद्योग आणि रोजगार मात्र सातत्याने मुंबईतून बाहेर नेण्यात आले!
गेल्या ४ वर्षांत भाजपच्या राज्य सरकारकडून मुंबई लुटण्यासाठी रस्ते घोटाळा, सुशोभीकरण घोटाळा आणि ह्यासारखे अनेक घोटाळे खुलेआम केले गेले...
आणि तरीही, हा लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी त्याच कष्टकरी मुंबईकरांकडून अजून पैसे उकळण्याची मागणी करण्याचं धाडस करतो?
भाजपा मुंबईचा आणि मुंबईकरांचा इतका द्वेष का करते?
भाजपच्या कंत्राटदारांनी मुंबईतल्या रस्त्यांची दुरावस्था करुन जे आपले घामाचे पैसे उधळले आहेत, त्यासाठी मुंबईकरांना भाजपा कर परतावा करणार का?
भाजपने खासगी बस कंपन्यांना फायदा होण्यासाठी BEST बसेस मधे जी कपात केली, त्त्यासाठी भाजपा कर परतावा करणार का?
भयंकर AQI मुळे श्वासोच्छवासादरम्यान आपल्या शरीरात जाणाऱ्या प्रत्येक SPM कणांसाठी भाजपा कर परतावा करणार का?
मकरंद नार्वेकर ह्यांच्या मुंबई लुटणाऱ्या ह्या प्रस्तावाशी भाजपा सहमत आहे का?
Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray said that if RSS chief Mohan Bhagwat is of the opinion that protesting for one's language is a "disease", then a majority of the States in the country suffer from it.
https://t.co/GEqM0BbZY5
#Railways#Maharashtra#indianrailways
महाराष्ट्रातल्या अंतर्गत दळणवळणासाठी घोषणेची अपेक्षा असतानाच दरवर्षी अर्थसंकल्पात बाहेरील राज्यातून येणाऱ्या गाड्यांचीच घोषणा होते. महाराष्ट्रातल्या विभागांमध्ये अंतर्गत प्रवास रेल्वेनं करणं शक्य होत नाही. महाराष्ट्रावर हा अन्याय का?
https://t.co/7JUmdb1xI9
On 8 February 2026, at an event in Mumbai, RSS Chief Mr. Mohan Bhagwat made a statement to the effect that insisting on language and occasionally agitating for it is a kind of disease.
Several dignitaries from different fields were invited to this event, and some of them actually attended. But I would like to tell Mohanrao Bhagwat clearly: They did not attend out of affection for you; they did so out of their fear of Narendra Modi’s government. Otherwise, why nobody ever attended such dull and boring sermons before? So first, please come out of the misconception that they came there for you.
Anyway…
Firstly, we assume Mr. Bhagwat surely knows the history of why reorganization of the states along linguistic lines became a necessity in this country.
If love for one’s language and one’s region seem like a disease to Mr. Bhagwat, then we would like to point out that this ‘disease’ is rampant across majority of the states in this country.
From Karnataka to Tamil Nadu in the South, there are strong linguistic and provincial identities. The same sentiment exists in West Bengal, Punjab, and even Gujarat.
Has Mr. Bhagwat tried to understand what this sentiment really is? When large groups from four or five states migrate en masse to other states, behave arrogantly there, reject the local culture, insult the local language, and create their own vote banks, resentment builds among the local people, leading to eruptions. You call this a disease? And if this is a disease, as you say, then it has spread to Gujarat as well. When thousands of people from Uttar Pradesh and Bihar were chased out of Gujarat, why didn’t you go there to give lessons on harmony? Why didn’t you give the same lessons in Karnataka, Tamil Nadu, Andhra Pradesh, Punjab, or West Bengal?
It is not because the Marathi people are tolerant, but because the rulers here are spineless, that Mr. Bhagwat dares to speak this way. A few months ago, just before elections, Bhaiyyaji Joshi provoked the Marathi people by saying that Mumbai’s language is not only Marathi but also Gujarati, attempting to woo Gujarati speakers. All this was done to see how the BJP could benefit indirectly. Why should the Rashtriya Swayamsevak Sangh—which calls itself a non-political organization—get involved in such matters in the first place?
We have respect for the work of the Sangh, but that does not mean it should indulge in taking indirect political stance. And if you insist on doing so, then first show the courage to reprimand the government for imposing Hindi across the country (which, incidentally, is not even the national language), and only then lecture us on harmony.
And do not try to force-fit ‘Hindutva’ in all this. I have said this many times: If Hindus get attacked, we will retaliate as Hindus. It was the Maharashtra Navnirman Sena that took out a march against the riots instigated by the Raza Academy, that agitated against loudspeakers on mosques, and that took a stand against the nuisance caused to citizens by loud DJs and loudspeakers during Hindu festivals as well. What is wrong is wrong—we say it plainly. When will you, Mohanrao? There’s chaos unfolding across the country in the name of Hindutva—when will you speak about it? The grotesque manner in which women are made to dance during Kanwar Yatras in North India, the fact that India ranked 9th in beef exports in 2014, but is now ranked 2nd, and the spectacle of politics around cow slaughter that is being staged within the country, provoking communal frenzy—when will you speak about all this? When will you take the government to task over those traders?
Anyway, what you choose to do is up to you. For us, the Marathi language and the Marathi people are the ultimate and supreme priority.
Linguistic and regional identities will continue to exist in this country, and they will certainly continue to exist in Maharashtra as well. This is our ‘raison d'etre’, and whenever such situations arise, Maharashtra will rise with fury.
Raj Thackeray
८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या !
असो . . .
मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो !
भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे.
दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो, तिकडे पण ही भावना आहे.
ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? जेंव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ?
मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला?
संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही ) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा.
आणि यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेंव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच ! रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे , उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे , तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश ९ व्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार?
असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे.
या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील !
राज ठाकरे ।