नम्र आवाहन....
धुळे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता वाढदिवसासारखा समारंभ करणे औचित्याला धरुन होणार नाही. त्यामुळे मी दि. १८ सप्टेंबर २०२३ या माझ्या वाढदिवशी धुळे शहरात उपलब्ध नाही.
जनसंवाद पदयात्रेला प्रचंड वाढता प्रतिसाद मिळत आहे.
पिंपळनेर येथील वार्सा येथून जनसंवाद यात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर कुडाशी, काळसेवड,बंधारपाडा,वाकी,चिंचपाडा, येथील आदिवासी बांधवांची भेटीगाठी घेतल्या. साक्री तालुक्यातील सामोडे आणि पिंपळनेर शहरातून जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली.
भारत जोडो यात्रेनंतर जनानायक ठरलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भाजपला भीती वाटत आहे म्हणून केंद्र सरकारने छळयंत्र रचून त्यांची खासदारकी काढून घेतली होती. निवासस्थान काढून घेतले होते मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्याय दिला आणि देशभरात सत्यमेव जयते जयजयकार झाला.
Always be yourself, express yourself, have faith in yourself, do not go out and look for a successful personality and duplicate it.
~Bruce Lee #khakipride
विधिमंडळाच्या सभागृहात पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असताना मी महसूल व वन विभागाच्या चर्चेत धुळे (बोरविहीर) ते नरडाना रेल्वे मार्गासाठी धुळे तालुक्यातील संपादित होणाऱ्या शेतजमिनींचा मोबदला वाढवून देण्याची मागणी केली.....
सभागृहात पुरवणी मागाण्यांवरील चर्चेत शालेय शिक्षण विभागाच्या चर्चेत सहभागी होऊन "मासिक ४० ते ४५ हजार रुपये पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांना २० हजार रुपये मानधनावर पुन्हा शिकविण्यासाठी बोलवून
विधिमंडळाच्या सभागृहात पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असताना मी आदिवासी विभागाच्या चर्चेत तालुक्यातील आदिवासी वस्त्यांना जोडणारे पूल बांधण्यासाठी ठक्करबाप्पा योजनेतून निधी आणि शबरी घरकुल योजनेअंतर्गत उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी केली.....
आज सभागृहात पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असताना मी नगरविकास विभागाच्या चर्चेत महापालिकेत समाविष्ट ११ गावांच्या समस्या मांडल्या आणि शासनाकडून निधीची मागणी केली.....१/१
धुळे तालुक्यात कपाशीवरील लाल्या रोगाचे प्रमाण वाढत असून शेतकऱ्यांत प्रचंड अस्वस्था निर्माण झाली आहे. शासनाने तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आज लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात केली.
- आ. कुणाल पाटील @Kunal_R_Patil
धुळे तालुक्यात कपाशीवरील लाल्या रोगाचे प्रमाण वाढत असून शेतकऱ्यांत प्रचंड अस्वस्था निर्माण झाली आहे. शासनाने तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आज लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात केली.१/१
शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निषेधार्थ आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करून कांदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव व इंदोर रेल्वे मनमाड प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी करण्यात आली.@NANA_PATOLE@bb_thorat@AshokChavanINC@Kunal_R_Patil@AmitV_Deshmukh
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने सूडबुद्धीने कारवाई करत खासदारकी रद्द करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. खोट्या तक्रारीच्या आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मोदी सरकारच्या या दडपशाही विरोधात प्रदेश काँग्रेसच्या