#किसान_कर्जा_मुक्ति
Farmer is one who sweats all the day whether it is summer or chilling winter or threatening thunderstorms. It is not easy to be farmer
#किसान_कर्जा_मुक्ति
NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग २८ दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे.
आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे.
तसंच, विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मनःपूर्वक आभार.
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे, आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चितपणे नमूद करावसं वाटतं.
Agriculture is facing a triple crisis due to war, climate change, and inflation, with soaring costs of fertilizers, fuel, and farming inputs. Unpredictable weather and unstable markets are pushing farmers into deeper financial distress.
The most likely outcome is that AI and robots make everyone wealthy. In fact, far wealthier than the richest person on Earth 👀
By this, I mean that people will have access to everything from medical care that is superhuman to games that are far more fun that what exists today.
We do need to make sure that AI cares deeply about truth and beauty for this to be the probable future.
The attack on the Chief Justice of India is an assault on the dignity of our judiciary and the spirit of our Constitution.
Such hatred has no place in our nation and must be condemned.