📢 ANNOUNCEMENT:@WorldBank approves $82 mn to strengthen #India’s #OneHealth approach towards adopting global best practices for animal #health management to prevent, detect & respond to endemic #zoonotic, transboundary & emerging infectious #diseases.
🔗 https://t.co/KvL2rJArgZ
Demonstrating the “Telangana Speed”, I am happy to announce the groundbreaking of first of Foxconn’s plants in Telangana at Kongar Kalaan today
With an investment of over $500M it shall create 25,000 direct jobs in first Phase
#Telangana#Foxconn
जैसा की प्रधानमंत्री जी ने कहा - राजस्थान भारत के शौर्य, भारत की धरोहर, भारत की संस्कृति का वाहक है। यह प्रदेश जितना विकसित होगा, भारत के विकास को उतनी ही गति मिलेगी।
इसलिए आजादी के इस अमृतकाल में श्रीनाथ जी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी को विकसित भारत की सिद्धि के लिए अपना आशीर्वाद दें, ये ही मेरी ठाकुर जी से प्रार्थना है।
#PMinNathdwara
@BJP4India@BJP4Rajasthan@PMOIndia
काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात.
जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे….
केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की.