I URGE GenZ not to use parliamentary language out in the open!
Ideal situation - Become a politician and use it in State assembly or Parliament or in election rally speeches.
We are not that privileged yet peeps!
What can be done in meantime? Just be an IT Troll, Simple & Safer!
I see FIRs being filed for filthy language against young adults. I advise all children to mind their language and avoid using parliamentary words in public. Internet can't be expunged and you have no privilege. /s
Resignation that should've happened days ago! Optics of 2 senior ministers holding press meet with 2 political nobodies is a poor look. But nonetheless, the nobodies have done it!
This should be construed just as Govt's first step to make amends. Broader reforms must follow!!!
पुण्यावरून नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, धाराशिव सारख्या जिल्ह्यांसाठी अजूनही दैनंदिन रेल्वे सेवा नाही. पण जबलपूर साठी मात्र खास सेवा सुरू झाली आहे.
लाज वाटली पाहिजे सर्वच सत्ताधाऱ्यांना जे महाराष्ट्र हितापेक्षा परप्रांतीयांच्या सुविधेसाठी जास्त झटतात..
'आशाताई' -दि लास्ट एम्परर
ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात.
लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीव पणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं.
तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं. तसंच आशाताईंच्या गाण्यांचं. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हणल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच , ते सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं.
'गाणं हे माझं पॅशन आहे' किंवा 'ऍक्टिंग माझं पॅशन आहे' असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात.
असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या १५व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली.
मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत.
'पिया तू अब तो आजा' मध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. 'आईये मेहरबान' मध्ये लडिवाळपणा आहे, 'दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए' मध्ये नजाकत आहे. 'दम मारो दम' मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात 'मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश' म्हणत युगायुगांचं वैराग्याचे प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात.
व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या.
जसा दीदींचा सहवास मिळाला तसाच आशाताईंचा मिळाला. मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील.
मी मागे माझ्या भाषणांत म्हणालो होतो की लता दीदी असतील, आशाताई असतील किंवा त्यांच्यासारखे इतर कलाकार असतील , ते जर नसते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात गुंतवून ठेवलं नसतं तर या देशांत कधीच अराजक आलं असतं ! उत्तुंग काय असतं आणि ते कुठे बघायचं याचा मापदंड या लोकांनी आपल्याला घालून दिला !
जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगेवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला !
आशाताईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली.
राज ठाकरे।
Wrote a long piece on the Pod taxi and how it might or might not be able to end the woes of BKC traffic. Please give it a read.
Might be the most impromptu subject, but also the one on which I think a lot everyday!! Hope you'll like it.
Click below 👇
https://t.co/g3HosDYZEv
मुंबईत उभं राहून दोन दिशांना बघा:-
एक Ahmedabad… दुसरं Kolhapur.
कोल्हापूर अंतराने जवळ.
अहमदाबाद लांब.
पण connectivity?
उलट.
अहमदाबादला रोज ४०+ ट्रेन.
कोल्हापूरला?
फक्त ३…
म्हणजे प्रश्न अंतराचा नाही:
सुविधा आणि प्राधान्यांचा आहे.
तिकडे सकाळपासून रात्रीपर्यंत ट्रेन मिळते.
इकडे चुकली एक… तर पुढची वाट बघा.
तिकडे business corridor तयार.
इकडे अजूनही घाट, वळणं, slow track…!
मग लोक काय करणार?
ट्रेन नाही… म्हणजे खाजगी गाडी… चुकून महामंडळाची बस मिळालीच तर आहेच मग लाडकी फ्रीबिझ सो मग एका सर्वसामान्य माणसाची चूक काय..?
मुंबई ते कोल्हापूर:
१०-१२ तास drive, टोल वेगळा, पेट्रोल वेगळं.
आणि हे सगळं का?
कारण पर्यायच नाही.
अहमदाबादला जाणारा माणूस विचार करतो:
कुठली ट्रेन पकडू? कारण त्याला पर्यायच पर्याय आहेत.
कोल्हापूरला जाणारा माणूस विचार करतो:
खाजगी गाडीने जाऊ का बसने?
तिकडे विकास होतोय…
आणि इकडे? विकासच्या ४ पिढ्या गेल्या तरी….
We can finally be closer to the legendary Oscars 2020 line up this year! From Dune Part III, The odyssey, Disclosure Day, Digger, Hail Mary, Spider-Man (Animated and Marvel one), The Batman, Avengers! And not to forget Ramayana and Varanasi!! Unreal stuff...
I haven’t been this positive about Cinema since 2019. The momentum is everywhere. 2025 was a great year for film with an awesome #Oscar night. We get #ProjectHailMary this weekend. Then the rest of ‘26? The menu’s full. I’m so hyped. We all should be.
Cinema is Forever.
Hey @kuldeepmishra Iss Baar Teen Taal aa gaya top spot pe!!!
Thank you for everything. This year was even more special with the Pune live show, but missed the Jaipur show by 7 days, Looking to catch up with you next year at Noida office! Jai ho❤️ @007asifkhan@kamleshksingh