व्यक्ती नव्हे, व्यवस्था
अन्नातील भेसळ हा केवळ कायद्याचा विषय नाही; तो लाखो कुटुंबांच्या आरोग्याचा, भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेचा आणि समाजाच्या नैतिकतेचा प्रश्न आहे.
व्यक्ती नव्हे, व्यवस्था मजबूत झाली पाहिजे.
#FoodSafety#GoodGovernance#Leadership#TukaramMundhe