Income Tax Collection - 26.23 Lacs Cr
GST Collection - 22.27 Lacs Cr
ISRO Budget - 13,705 Cr
Freebies Distribution - 8.96 Lacs Crore
Your Tax is not for Development
It is for free distrubution to ladli bahena to win Election.
🚨 देवदूत बनकर आया दुकानदार!
कोटा (राजस्थान) की एक ज्वेलरी दुकान में ग्राहक को अचानक हार्ट अटैक आया। दुकानदार की सूझबूझ और तुरंत दिए गए CPR की वजह से ग्राहक को नया जीवन मिला।
जीवन में प्राथमिक चिकित्सा (First Aid) का ज्ञान होना कितना जरूरी है, यह वीडियो इसका सबसे बड़ा उदाहरण है।
प्राथमिक चिकित्सा सीखें और सतर्क रहें! 👏❤️
बात 2021 की है, अविश्वसनीय भी है !
देश के एक बड़े उद्योगपति ने राहुल गाँधी को एक प्राइवेट प्लेन यह कहकर ऑफर किया कि आप 2024 के चुनाव तक जैसे चाहें इसका उपयोग कर सकते हैं।
राहुल गाँधी ने बेहद विनम्रता के साथ इस ऑफर को यह कहते हुए मना कर दिया कि जिस क्रोनी कैपिटलिस्ट (सरकार समर्थित पूंजीपतियों के खिलाफ) से मेरी लड़ाई है उन्ही के दिए प्लेन से यात्रा नहीं करूँगा।
मैं पैदल जाऊंगा, बाईक से जाऊंगा, कार से जाऊंगा लेकिन किसी के दिए हुए प्राइवेट जहाज का इस्तेमाल नहीं करूंगा।
इसके बाद राहुल गाँधी ने पैदल ही भारत जोड़ो यात्रा की थी !
तभी ये लड़ाई बिल्कुल स्पष्ट हो गयी थी। दरबारी पूंजी के खिलाफ जनता की ताकत के साथ लड़ाई लड़ेंगे राहुल गाँधी।
NCLT - “नेता-कंपनी लूट ट्रिब्यूनल”
किसान 50 हज़ार न चुकाए तो ज़मीन नीलाम हो जाती है। Salaried एक EMI न भर पाएं तो घर पर बैंक के गुंडे पहुंच जाते हैं। गरीब छात्रों को तो शिक्षा तक के लिए लोन नहीं मिलता।
मगर, चुनिंदा "मित्रों" के लिए बैंक का पैसा निजी संपत्ति है - कितना भी निकालो, जो मर्ज़ी चुकाओ।
मोदी सरकार ने देश में दो व्यवस्थाएं बना रखी हैं - एक चंद अरबपतियों के लिए, दूसरी बाक़ी सबके लिए।
This is Satyawan, a Forest guard from Haryana who was suspended after he exposed the overnight cutting of 10,000 trees in Haryana.
Even after getting suspended, he started protesting alone.
Respect to him ❤️
Speaking on the state of Marathi medium schools, Supreme Court Justice PB Varale on Saturday (August 22) said that if even 0.1% of funds allocated for Kumbh mela infrastructure were spent on education then over 100 Marathi-medium schools could have been saved from shutting down..
Read more: https://t.co/tSJrmp89De
#SupremeCourt #JusticePBVarale #Marathischools #Kumbhmela
महाराष्ट्र के गढ़चिरौली में 3 बच्चियां ट्राइबल हॉस्टल में सो रही थीं, जहां उन्हें सांप ने काट लिया और उनकी मौत हो गई।
चौंकाने वाली बात ये है कि उस ट्राइबल हॉस्टल में बिस्तर की भी व्यवस्था नहीं थी और एक ही कमरे में 70 से ज्यादा बच्चियां जमीन पर सोती थीं।
इस घटना में 6 बच्चियां अस्पताल में भर्ती करवाई गई थीं, जिसमें 3 बच्चियों की मौत हो गई।
सोचने वाली बात ये है कि गढ़चिरौली के प्रभारी मंत्री खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हैं, क्योंकि वहां खदानें हैं, ताकि बड़े-बड़े उद्योगपतियों को फायदा पहुंचाया जा सके।
ऐसे ही हालातों को लेकर नासिक में छात्रों की भूख हड़ताल जारी है, जिसमें उनकी मांग है कि ट्राइबल हॉस्टल की हालत में सुधार किया जाए।
: @INCAdivasi के चेयरमैन @VikrantBhuria जी
📍 दिल्ली
भारतीय जनता पक्ष मतांसाठी महाराष्ट्राची संस्कृती नासवत आहे. शिंदेंसारखे सत्तेसाठी लाचार लोक आणि हिंदूंच्या मतांसाठी पार्ट टाईम हिंदुत्ववादी झालेला टिल्लू नेपाळी याला जवाबदार आहेत
मोदी सरकार के मंत्री कह रहे हैं कि “दिल्ली पुलिस की तारीफ करनी चाहिए।”
संसद से आधा किलोमीटर दूर, शांतिपूर्ण छात्रों पर पैलेट गन चली, कील लगी लाठियाँ चलीं, एक बच्चे की आँख चली गई, एक बच्ची का कान कट गया। इस बर्बरता की तारीफ करनी चाहिए?
मैं ख़ुद उन घायल बच्चों से मिला हूँ। हज़ारों वीडियो देश ने देखे हैं।
इस सरकार का मूल मंत्र ही असत्य और हिंसा है। पहले बच्चों पर लाठी चलाओ, फिर बोल दो कि कुछ हुआ ही नहीं।
पूरे सत्र “लापता” अमित शाह विपक्ष से भागते रहे। और प्रधानमंत्री ने आज तक छात्रों से माफ़ी नहीं माँगी।
सच्चाई यह है कि इस देश के लिए सबसे बड़ा ख़तरा यही दिमाग से खाली लोग हैं - जिन्हें न अपनी ग़लती दिखती है, और दिखने पर मानते नहीं।
देश के बच्चों से झूठ मत बोलिए। उनके पास आँखें हैं और याददाश्त भी।
किती ते योगायोग!
MMRDA मधील AE-2/JE Civil भरतीची परीक्षा 11–12 मे रोजी झाली. आता निकालाकडे पाहिल्यावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
एकाच परीक्षा केंद्रातून अनेक टॉपर्स कसे? काही उमेदवारांचे Raw Marks सुमारे 96/100,
पण Normalisation नंतर थेट 198–200/200 पर्यंत गुण कसे पोहोचले?
विशेष म्हणजे, काही उमेदवारांना यापूर्वीच्या महापालिका भरती परीक्षांमध्ये एक अंकी गुण किंवा अत्यंत कमी गुण मिळाल्याचे दावे आहेत; आणि अवघ्या 15 दिवसांत ते MMRDA परीक्षेत टॉपर्स झाले.
याशिवाय, एकाच परीक्षा केंद्रातील काही उमेदवारांच्या Roll Numbers मध्येही संशयास्पद साम्य दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
3 टॉपर एका केंद्रातून एका वेळेला परीक्षा आणि नंबर आजू बाजूला
iON Digital Zone iDZ 3, Wadi MIDC, Nagpur
काही टॉपर्सचे पालक नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी
Why doing the right thing becomes exceptional ?
Public service is about having the courage to put public interest above self interest, commitment above comfort.
#TukaramMundhe
What stops babus from being Tukaram Mundhe or Ashok Khemka? - India Today https://t.co/42qmP55A48
An Indian engineer in Bengaluru got tired of potholes destroying his car.
So he built an app with Codex that detects them, finds who is responsible, and files a complaint.
Here is how it works. He installed a dashcam with GPS and an accelerometer. The app records everything while he drives.
A vision model classifies every pothole by size. Small, medium, large.
But here is the clever part. Most Indian roads are under warranty.
The contractor who built them is legally responsible for fixing potholes for free.
His app searches through 2,900 government contracts, finds the exact tender number, identifies the officer responsible, attaches the photo and geolocation, and generates a ready-to-file complaint.
One drive to work. 12 potholes detected. 12 complaints ready.
--
vc: @gkcs_
उत्तराखंड में एक बहादुर बेटी ने CM पुष्कर सिंह धामी के सामने खड़े होकर BJP सरकार के भ्रष्टाचार की पोल खोल दी।
बच्ची ने बताया 👇
मैंने ताईक्वांडो में नेशनल लेवल पर गोल्ड मेडल जीता था, लेकिन मैं इंटरनेशनल खेलने नहीं जा सकी, क्योंकि मुझसे 1.5 लाख रुपए की घूस मांगी गई।
CM धामी ने ये सुनते ही बच्ची से कहा- "अच्छा, बैठ जाओ.. कोई बात नहीं"
इसके बाद इस कार्यक्रम का Live सरकार के हर प्लेटफॉर्म से डिलीट कर दिया गया, इसमें CM और BJP का सोशल मीडिया शामिल है।
BJP सरकार में घूसखोरी और घपलेबाजी युवाओं के सपनों को रौंद रही है।
और शिकायत करने पर खुद मुख्यमंत्री इस भ्रष्टाचार को दबाने में लगे हैं।
शर्म आनी चाहिए!
मी जर चुकत नसेल तर आज श्री तुकाराम मुंढे साहेबांनी खूप मोठे धाडस केलं आहे भारतात इतके मोठे धाडस आज पर्यंत कुणी केलं नसेल श्री तुकाराम मुंढे साहेबांनी आज फॉर्चून ब्रँड वर कारवाई केली हा ब्रँड अदानी समूहाचा आहे बाकी श्री तुकाराम मुंढे यांचे धाडस समजून घ्या मनापासून 🫡
https://t.co/9vRHXgWRzS
"तलवार मिळाली म्हणून तलवारीने डास मारू नका..." असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती महोदयांनी FDA चे श्री @Tukaram_IndIAS यांना दिला... न्यायालय द्वारे नोंदवलेले निरीक्षण की "अति उत्साहाच्या भरात तुम्ही कारवाई करताय" हे मला तरी पटलेले नाही.... कधी तरी इतक्या दशकाने FDA खात्याच्या अधिकाऱ्यांना त्यांची जबाबदारी पार पाडावी लागत आहे (नाईलाजाने).. प्रत्येक सरकारी पगारदारी अधिकाऱ्यांनी त्यांना नेमणूक करतांना कायद्याने नेमून दिलेले कर्तव्य पार पाडणे ही त्यांची जबाबदारी आहे.
थेट राज्याच्या मुख्य न्यायालयाच्या नाका खाली इतके वर्ष विना परवाना कॅन्टीन सुरू होते आणि कुठेही कोणी साधा प्रश्न देखील उपस्थित राहूद्या..मनात देखील आणला नाही की उद्या जर तिथं काही दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी कोणावर असती...?
दूध भेसळ रोखण्यासाठी सुरू झालेली ही कारवाई आता चायनीज गाड्या पर्यंत पोहोचत आहे ... वास्तविक याची व्याप्ती फार फार मोठी आहे. दीडशे दोनशे अधिकाऱ्यांच्या आणि त्यातही काम करणे जीवावर आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या भारोश्यावर इतकी मोठी शिस्त लावणे खरोखर खूप खूप कौतुकास्पद असून खरोखर याचे अभिनंदन केलेच पाहिजे...
परवा मी मुंबईत फोर्ट भागातील बहुतांश सर्व लहान मोठ्या खाद्य विक्रेत्या ठिकाणावर याचा असर बघितला... त्यामुळं या कारवाई बद्दल उच्च न्यायालयाने अस काही तरी प्रश्न उपस्थित केल्याने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे खच्चीकरन होऊ शकते आणि जे टुकार कामचुकार आहेत त्यांना तर कशी जिरली वगैरे म्हणून मनात उकळ्या देखील फुटत असतील ...
आपले नागरिकांचे हे कर्तव्य आहे काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीशी भक्कम उभे राहणे ....@CMOMaharashtra
#We_The_People_of_India
रायगडमधील कोंदिवडे गावच्या शाळकरी मुलींचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. एका बाजूला कुंभमेळ्यावर हजारो कोटी रुपये उधळले जातात तर दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांना शाळेत जायला धड रस्ताही नसतो. आपली समस्या मार्मिकपणे मांडणाऱ्या ग्रामीण महाराष्ट्रातील या alpha gen z पिढीचे कौतुक वाटते.
शिवरायांचे नाव हटवण्याची भाजपची हिंमत होतेच कशी?
सोलापूर जिल्हा परिषदेने शिवरायांच्या नावाने असलेल्या “शिवरत्न” सभागृहाचे नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
सत्ताधारी भाजपने तसेच हे कारस्थान ज्या नेत्याच्या डोक्यात शिजलं व भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य या सर्वांनी आपल्या घरांचे, कार्यालयांचे नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी करावे. पण जिल्हा परिषद सभागृहाचे “शिवरत्न” हे नाव बदलू नये. महाराष्ट्राची जनता शिवछत्रपतींचा हा अपमान कदापी सहन करणार नाही.