पॅंथर निलेश मोहिते यांनी दलित पॅंथर वर्धापन दिन सोहळा आयोजित केला होता. त्यात प्रा श्रावण देवरे यांचे भाषण संपल्यावर स्टेजवर बसलेले शाहीर संभाजी भगत म्हणाले, "श्रावण देवरेंच्या भाषणात सगळ्या वक्त्यांचा भाषणाचा सार आला आहे.. " या 5 मिनिटांच्या भाषणाची लिंक
https://t.co/YzlETLEXhO
हिंदी चॅनल 'बहुजन 85' के संपादक मान. विवेक राणाजीने 2024 के राजकीय स्थितीपर प्रोफे श्रावण देवरे का इंटरव्ह्यु लिया-
*क्या होंगे मुद्दे और क्या होने चाहिए?
*कौन होंगे PM का चेहरा और कौन होने चाहिए?
*BJP को चुनाव में हराया जा सकता है, RSS को कैसे हराओंगे?
https://t.co/pVkFvH45ne
ओबीसी राजकीय आघाडीचे आजच्या संदर्भात औचित्य काय?
ओबीसी राजकीय आघाडीची राजकीय भुमिका काय?
*3WAYS Media चे संपादक चंद्रकांत सोनवणे यांनी प्रा श्रावण देवरे यांची या विषयावर घेतलेली मुलाखत* ऐका व पहा - - -
पुढील लिंकवर क्लिक करा-
https://t.co/iGoSpQ2a2t
महाराष्ट्र शासनाने मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यासाठी प्रशासकीय समिती नेमली आहे. हा सुप्रीम कोर्टाचा अपमान आहे. प्रा श्रावण देवरे यांनी आज दि. 6 जून 23 रोजी पत्रकार परिषदेत या आदेशाचा निषेध करुन फाडला ...या प्रसंगी ओबीसी राजकीय आघाडीचे मृणाल ढोले पाटील,
https://t.co/7T6svxtTPd
महाराष्ट्र शासनाने मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यासाठी प्रशासकीय समिती नेमली आहे. हा सुप्रीम कोर्टाचा अपमान आहे. प्रा श्रावण देवरे यांनी आज दि. 6 जून 23 रोजी पत्रकार परिषदेत या आदेशाचा निषेध करुन टरा टरा फाडला... "OBC" आक्रमक फाडला शासनाचा आदेश https://t.co/imprIcO6hp via @YouTube
भाकरी फिरवा किंवा तवा...चूलभी करा उल्टी-पाल्टी... पण जर कुणी पाय-चाटू ओबीसी नेता "राष्ट्रीय अध्यक्ष"पदावर नेमला गेला तर... हुरळून जाऊ नका मूर्ख ओबीसींनो....
ओबीसी चळवळीने तुम्हाला "ढाण्या वाघ" बनवलं होतं, तेव्हा तुमचं नाव मुख्यमंत्री पदासाठी घेतलं जात होतं व किमान 'उपमुख्यमंत्री पद' हक्काने मिळत होतं. पण नंतर तुम्ही ओबीसी चळवळ विकून खाल्ली.पवार फडणवीसांचे असेच पाय चाटत राहिलात तर उद्या तुम्ही नगरसेवकाच्याही लायकीचे राहणार नाहीत
भावी मुख्यमंत्री म्हणून कुणी फडणवीस सांगतो.. कुणाच्या छातीत विखे पाटील तर कुणाच्या ओठावर अजित पवार...तर कुणाच्या भाषणात जयंत पाटीलचे नाव.. भावी मुख्यमंत्री म्हणून सगळे पेशवा आणी सरंजामदारच.... ओबीसी नेते कुठे मरुन पडले आहेत का????
जेव्हा जेव्हा पहाटेच्या शपथविधीची शक्यता निर्माण होत असते, तेव्हा तेव्हा अजित पवार व अशोक चव्हाण यांचीच नावे पुढे येतात.. भुजबळ, आव्हाड व पटोलेंची नावे पुढे का येत नाहीत... निष्ठावंतचा ठेका ओबीसींकडेच का??