आज राज्य आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक मा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.. UGC ने दिलेल्या गाईडलाईन नंतर सुद्धा अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा पूर्वीचाच निर्णय कायम करण्यात आला.
राजभवनात कोरोना ..अमिताभजींना कोरोना .. अश्या सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला .. आत्ता तरी HRD आणि UGC ला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे.. आत्ता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का ???
Kash ye pyar pehle bhi milta...
Kyuki, Jo imarat lagi hai khubsurt hame...
Wo ab toh dherr ho gayi..
Kehte hai na legends never dies..
Ha..u r in my heart Nd smiling whenever close my eyes..❤️
-turuwashmusic
#DilBecharaTrailer#SushantSinghRajpoot#legend