Founder:Divya Dholay Citizen Services Centre |Managing Trustee:Sankalp Siddhi Trust | IT, Solar & Green Energy | Ex BJP State Exe & State Secretary (Mumbai) MH
पालघर ��िल्ह्यात ग्रामीण भागात उदा: कुडूस आणि अती ग्रामीण भागात दर शुक्रवारी १२ तास दिवसभर वीज नसते. ग्रामीण गावकरी ह्याबद्दल सतत तक्रार करत आहेत. कृपया ह्यावर काहीतरी उपाय करावा अशी कळकळीची विनंती 🙏@CMOMaharashtra @CMDMSEDCL
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! भारतीय संविधानाचे शिल्पकार,सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते,अर्थतज्ज्ञ,विधिज्ञ,आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीचे रक्षणकर्ते-बाबासाहेब हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते,तर एक क्रांती होते
Help extended for a Cause like TB gets acknowledged from Ministry of Health & Family Welfare , Government of India.
Ongoing support to help those who need the most will continue in whatever capacity I can extend .
India Population Census to happen in India after 2011 from April to September 2026 ( Housing listing & Housing census ) & Population Enumeration in Feb 2027.
It will also comprise of Caste enumeration. Last caste enumeration was done in 1931.