@IneshaSengupta2 Tough times ahead for ppl who voted for BJP...TMC guy’s wnt spare them for sure n sry for those karyakartas who fought on ground
Shyama Prasad Mookherjee’s idea of Bengal lost tday..!
Gravita India Ltd
👉🏻 Lead revenue increased only 2.9% YoY, while segment profit declined 13.1%.
👉🏻 Copper contributed ₹376.05 Cr of revenue and ₹15.70 Cr of segment profit.
👉🏻 Phagi lead-recycling capacity increased by 40,500 MTPA to 75,819 MTPA.
👉🏻 Gravita incurred approximately ₹30 Cr of capex during the quarter.
👉🏻 Management retained its Vision 2030 targets, including 20–25% volume CAGR and 30–35% profitability growth.
👉🏻 Group capacity utilisation stood at approximately 50%.
👉🏻 Total production capacity stood at approximately 4.76 lakh MTPA
IG: https://t.co/gCQy5hdJoQ
TG: https://t.co/Klg9dXlgau
#Q1FY27 #Q1FY27Results #Q1Results #GRAVITA
Sure, paper leaks are an advantage!
So is a false FIR. It builds resilience.
So is toxic air. It trains your lungs to survive on less oxygen.
So is looting public resources. It builds national patience.
So is silencing dissent. It builds obedience.
So is animal cruelty. It builds indifference.
So is keeping women down. It builds tradition.
Amazing how every failure becomes an “advantage” when you are not the one suffering it!
This thing is my 9 year holding..
Topline in 9yrs grew from 40crs to 635crs.
Pat grew from 1cr to 33crs.
Observed,Stock price since its migration from Ahmedabad stock exchange to BSE in 2016.
From 12rs it went to 500.
From 500 to 100 during Corona days.
From 100 to 1400 in 2 yrs post corona.
From 1400 to 630 during 2023 to 2025.
2025 from 630 to 2600 now.
It delivered growth every single year and I feel the journey is starting. Plan to hold it for next 9 years or more.
प्रति
श्री. देवेंद्र फडणवीस,
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?
देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !
तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे.
कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.
मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.
आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही .
( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?
तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.
खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.
तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.
राज ठाकरे ।
From party split to family split.
Sudip Bandyopadhyay has crossed over to the NCPI. His wife, five-time MLA Nayna Bandyopadhyay, has refused to follow, saying she will stay with Mamata Banerjee till her last breath.
When political loyalties collide, even decades-old marriages can end up on opposite sides of the divide.
Adhir Ranjan Chowdhury:
🗣️ "National Citizen Party was born in Bangladesh during the protests against Sheikh Hasina.
— Now that same party is working with the BJP."
Ban party: National Citizen Party
Indian party: Nationalist Citizens Party of India🤡
Amazing numbers from Fredun Pharma.
Revenue grew by 40% and PAT grew by 80% YoY.
Been holding this company for the last 6 years and saw the journey from a 40 crore to 1,400 crore market cap.
Hopefully, the next 6 years will be equally amazing.
Congrtz to the real fighter on ground @SuvenduWB da
The real challenge for his government would be to keep politics out of educational institutions in West Bengal
Fredun has gone from 65 crore market cap to 1300 crore in just 5–6 years (almost a 20x return)
As I keep saying - you don’t just buy businesses, you buy entrepreneurs.
When you find a good entrepreneur, keep backing them.
No matter what happens (Covid, war, slowdowns, or market cycles), great entrepreneurs always FIGURE IT OUT!!
Disclosure- Holding
India TV Political Editor Devendra Parashar says the mood in WB BJP is completely different.
Last time, only top brass believed in 200 seats while ground workers expected 70–80.
Now, from top to booth level, all are confident of a big win. TMC may win 0 seats in 7–8 districts.