काम करा, गोंधळ नको!" हा तुमचा मंत्र प्रत्येक कार्यकर्त्याला ऊर्जा देतो. आपल्यासारखा नेता लाभणे ही महाराष्ट्राची भाग्यरेखा.
राजकारणात २५ वर्षे, एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही! सत्कर्माने कमावलेला नेता देवेंद्रजी, तुम्हाला सलाम! #HBDDevaBhau
देसी लिबरल टूलकिट
जब पाक के कुत्ते हमला करते हैं,
‘देखो मोदी कुछ नहीं कर रहा, मोदी इस्तीफा दो!
जब सरकार एक्शन लेती है:
“कुछ हुआ ही नहीं! मोदीजी झूठ बोल रहे हैं! मोदी इस्तीफा दो!”
जब सबूत सामने आते हैं
“ इतना छोटा सा एक्शन! क्या फायदा? मोदी इस्तीफा दो!“
जब जोरदार ऍक्शन का सबूत आता है
“ये सब तो आर्मी ने किया, मोदीने क्या किया? मोदी इस्तीफा दो!”
जब भारत की ऍक्शनसे पाकिस्तान में भारी नुकसान होता है
“इतनी निर्दयता? इंसानियत नाम की चीज़ है कि नहीं? जंग से हल निकलेगा क्या? मोदी इस्तीफा दो!”
जब भारत निर्णायक रीतिसे जीतता है
“वैसे ये तो इंदिराजी ने बहुत पहले कर दिखाया था, मोदी इस्तीफा दो!
#OperationSindoor
अब की बार छोडना नही @narendramodi जी 🙏बहुत सहन कर लिया ७५ वर्ष! माता काली, दुर्गा, रणचंडी का रूप धारण करो @IAF_MCC , @adgpi@indiannavy
Bharat Mata ki Jay!
२ वर्षात आगरी कोळ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या एकवीरा मंदिर परिसरात करण्यात आलेली कामे.
एकविरा देवी मंदिर आणि मंदिर परिसर सुशोभीकरण (निधी - ४ कोटी)
एकविरा देवी पायथा ते कार्ला भाजे लोहगड ते प्रमुख जिल्हा मार्ग २६ ला मिळणारा १०९ किमी रस्ता (निधी २५.५१ कोटी)
#घडतोय_महाराष्ट्र
१५ मिनिटात २ तासांचा प्रवास.. समुद्रात बनलेला सगळ्यात लांब पुल, इंजिनिअरिंगचा हा दुर्मिळ नमुना आहे..
अटल सागरी सेतू नव्हे.. जगातील ९ वे आश्चर्य!.. जे इतरांसाठी अशक्य होते ते देवेंद्रजींनी शक्य केले. धन्यवाद देवेंद्रजी.
#घडतोय_महाराष्ट्र
आता, प्रत्यक्ष वाढवण पोर्टच्या कामाला सुरुवात होणार! विरोधकांनो लक्षात घ्या भूमिपूजन आम्हीच केलं आहे, लोकार्पण देखील आम्हीच करणार.
10 लाख रोजगार निर्मितीचा आशिया खंडातील सर्वात मोठा पोर्ट महाराष्ट्रात निर्माण होणार! 65 हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार!
#घडतोय_महाराष्ट्र
पुढील 50 वर्षे वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र नंबर 1 वर राहणार आहे, हे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यामुळे शक्य झाले!
#घडतोय_महाराष्ट्र#ModiAtVadhvanPort
देशातील सर्वात लांब सागरी सेतू असलेल्या अटल सेतूवर 13 जानेवारी ते 26 ऑगस्ट दरम्यान मुंबईतील शिवडी आणि नवी मुंबईतील न्हावा शेवा यांना जोडणाऱ्या सागरी पुलावरून 50 लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला.
#घडतोय_महाराष्ट्र
ठाणे शहरासाठी महत्त्वपूर्ण अशा ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. एकूण ₹ १२,२०० कोटींचा हा प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होणार असून यामुळे ठाणेकरांचा प्रवास यामुळे सुसाट होणार आहे.
#घडतोय_महाराष्ट्र@ramnathmhatre@iPrernaPawar
अनुलोम संगम मध्ये सहकार्यकारी प्रमुख सुजाता ताई मराठे यांनी "मन करा रे प्रसन्न" हे सत्र घेतले या सत्रात ताईंनी मानसिक स्थिती या विषयांवर संवाद साधला.
#अनुलोम_संगम