सभी देशवासियों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएँ।
आज़ादी हमारे ���्वतंत्रता सेनानियों द्वारा दिया गया सिर्फ़ एक तोहफ़ा नहीं, बल्कि एक ज़िम्मेदारी भी है।
यह ज़िम्मेदारी है सत्य और अहिंसा के रास्ते पर चलने की, संविधान और तिरंगे के मूल्यों को अपने दिल में रखने की और हर हाल में लोकतंत्र की रक्षा करने की।
मुझे गर्व है कि हमारे देशवासी, खासकर युवा, इन मूल्यों की रक्षा के लिए एकजुट हैं।
जय हिंद! 🇮🇳
A fair education system is the foundation of a strong nation.
The concerns of students deserve to be heard through dialogue not violence. Lathi charges and the use of force against students are deeply unfortunate and should have no place in a democracy.
At the same time those who deliberately disrupt or oppose a fair and merit based education system must also be held accountable. Fairness cannot be sacrificed. Dharmendra Pradhan should take all the responsibilities
The future of our country deserves justice, transparency and accountability. 🇮🇳
It is painful to see young students from different parts of the country assembled for days on the streets of New Delhi. Their anxieties and concerns regarding the examination system are genuine and must be handled with empathy and a desire to find a lasting solution. I fervently hope that this is not treated merely as a law-and-order issue to be tackled through the use of force. It is very painful to see that even young girls were brutally mishandled.
Such use of force shall alienate large sections of Indian society from the national goal of Viksit Bharat.
यह देखना अत्यन्त पीड़ादायक है कि देश के विभिन्न भागों से आए युवा छात्र कई दिनों से नई दिल्ली की सड़कों पर एकत्रित हैं। उनकी चिंताएँ और सरोकार वास्तविक हैं। इन्हें सहानुभूति तथा दूरगामी समाधान की दृष्टि से हल किया जाना चाहिए। मुझे पूरी आशा है कि इसे केवल कानूनी और व्यवस्था की समस्या के रूप में नहीं देखा जाएगा जिससे बलपूर्वक निपटा जाये। मुझे य़ह देखकर अत्यन्त पीड़ा हुई है कि महिलाओं और युवतियों पर निर्मम बल प्रयोग किया गया।
ऐसे बल के उपयोग से भारतीय समाज का बड़ा हिस्सा विकसित भारत के लक्ष्य से बहुत दूर चला जाएगा।
बारिश की हर बूँद स्वीकार है, मगर मासूमों पर अन्याय स्वीकार नहीं, जिन्होंने अन्याय किया वो कितने ही ताकतवर क्यों ना हो, उनके पीछे कितनी बड़ी शक्ति क्यों ना हो, लेकिन जवाब देना ही होगा।
महापुरुषों के विचार ही मेरे संघर्ष की ताक़त हैं। जय भीम, जय भारत।
It was such a peaceful movement, feel so sad that it had to take a violent turn. My heart goes out to the students and their families who were hurt. Paper leak is a very serious issue, and I am glad to know n see that the kids of our country have come together for a better educational system, and their parents supported them.
I truly appreciate the stand they have taken, showing dedication, sincerity, and keenness to study hard n make their future and a greater, educated India. This andolan, this protest, is the right way to go abt it, n the students have done this peacefully. So courageous and brave. Driven and motivated towards education, this generation will make India proud.
This issue is between the students and the educational system, it should not be hijacked politically, the credit should only go to the students of our country, and I am sure the government will also give them all the support n make it a stronger educational system. It’s a win-win situation. Hoping n praying for a positive decision. God bless all of you who wanna be educated.
Education should be the next trend and fashion, and should get trendier n more fashionable yr by yr, itna k bahar se log come to India to study and India becomes an educational hub.
At least 1 character from Aamir Khan’s film 3 idiots has come out in support of Sonam Wangchuk (the inspiration behind the Aamir Khan character) who is on fast at Jantar Mantar for 17 days, seeking the resignation of Education Minister Pradhan.
Waiting to see what Amir Khan does?
I hope Sonam calls off his fast.
No authority cares for him or any values and his life ends, it is one more person gone for good in a system selling lands forests and water to conglomerates.
वारसा विचारांचा; हिरक महोत्सव शिवसेनेचा..
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहे�� ठाकरे यांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पेटवलेली शिवसेनेची मशाल आज ६० वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण करत आहे..
गेल्या सहा दशकांत अनेक राजकीय वादळं आली, सत्तेची समीकरणं बदलली, पदं आली आणि गेली, काही चेहरे बदलले, काही वाटा वेगळ्या झाल्या. पण एक गोष्ट मात्र कधीच बदलली नाही ती म्हणजे लाखो शिवसैनिकांची बाळासाहेबांच्या विचारांवर असलेली अढळ श्रद्धा आणि ‘मातोश्री’शी जोडलेली भावनिक नाळ..
कारण शिवसेना ही केवळ नेत्यांची संघटना नाही; ती विचारांची, निष्ठेची आणि जनतेच्या विश्वासाची चळवळ आहे. हे नातं सत्तेचं नाही, तर विश्वासाचं आहे; पदाचं नाही, तर निष्ठेचं आहे. म्हणूनच अनेकांनी साथ सोडली, अनेकांनी मार्ग बदलला, तरी प्रत्येक संकटात शिवसैनिक मशाल हाती घेऊन खंबीरपणे उभा राहिला आणि शिवसेनेचा भगवा झेंडा अभिमानाने फडकवत राहिला..
मराठी माणसाच्या हक्कांसाठी, अन्यायाविरुद्धच्या लढ्यासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी पेटलेली ही मशाल आजही तितक्याच तेजाने प्रज्वलित आहे. शिवसेनेच्या या ६० वर्षांच���या वाटचालीत असंख्य शिवसैनिकांनी दिलेला त्याग, केलेला संघर्ष आणि जपलेली निष्ठा हेच पक्षाचे खरे सामर्थ्य आहे..
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त सर्व निष्ठावान आणि कट्टर शिवसैनिकांना मनःपूर्वक शुभेच्छा..
#शिवसेना #वर्धापन_दिन #ShivsenaUBT #vardhapandin #BalasahebThackeray
आज राजकारण पाहून आत्मा हादरला
मी UBT गटाची अजिबात समर्थक नाही मी लोकशाही समर्थक आहे.
मी UBT गटा विरुद्ध टोकाचे लढे दिले. पण आज जे होतय ते पाहवत नाही.
ह्या ६ खासदार कुणा विरुद्ध लढले:
संजय देशमुख हे हेमंत पाटील (शिंदे गट)
भाऊसाहेब वाकचुरे ह��� सदाशिव लोखंडे (शिंदे गट)
नागेश पाटील हे भाऊराव कदम (शिंदे गट)
याचा अर्थ मतदाराने शिंदे गटाला पूर्णपणे नाकारले होते, मग ही मतदाराची प्रतारणा नाही का? हा मतदारांचा विश्वासघात नाही का?
मतदारांनी कोणाला मत दिले?
* एका चिन्हाला
* एका विचारधारेला
* खासदारांवर विश्वास ठेऊन
आज या फोडाफोडीत खासदार विकले जात नाहीत तर मतदाराच��� ‘विश्वास’ विकला जात आहे.
माझे काका, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य आ��ि दीर्घायुष्य लाभो, ह्या सदिच्छा!
Thala Dharisanam at Chepauk? 💛
#MSDhoni was spotted training ahead of #CSK’s last home game of the season! ⏳
#TATAIPL Race to Playoffs 2026 👉 #CSKvSRH | MON, MAY 18, 6:30 PM