🎉🌾 शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी!
#PMKisan योजनेचा 23 वा हप्ता दि. 20 जून 2026 रोजी दुपारी 3:45 वा. लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार.
💰 9.44 कोटी शेतकऱ्यांना ₹18,880 कोटींचे थेट लाभ हस्तांतरण.
#PMKisan23rdInstallment#KisanSammanNidhi
🌾🇮🇳 दूध, मसाले, कडधान्ये आणि भरडधान्यांच्या उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर असून अनेक कृषी क्षेत्रांमध्ये जागतिक नेतृत्व करत आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनत, नवकल्पना आणि समर्पणामुळे भारत अन्नसुरक्षा व कृषी विकासाचा मजबूत आधारस्तंभ बनला आहे. #12YearsOfKisanSamriddhi
India's agricultural story is also a story of technology. Nearly 26 crore Soil Health Cards have helped farmers make informed decisions about crop nutrition and productivity. #12YearsOfKisanSamriddhi
विकसित भारत की यात्रा केवल शहरों और कारखानों में नहीं लिखी जाएगी। यह खेतों, खलिहानों, मत्स्य क्षेत्रों और गांवों में भी आकार लेगी, जहां सशक्त किसान देश की प्रगति को नई गति दे रहे हैं।🌾🇮🇳
#12YearsOfKisanSamriddhi
🌾 भारतासाठी अभिमानाचा क्षण! 🇮🇳
संयुक्त राष्ट्रांच्या FAO संस्थेकडून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना कृषी, अन्नसुरक्षा व शेतकरी कल्याण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सर्वोच्च “Agricola Medal” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
#FAO#AgricolaMedal#PMModi
फक्त मुख्य खते (NPK) पुरेशी नसतात. जस्त, लोह, बोरॉन, मॅग्नेशियम यांसारखी सूक्ष्म अन्नद्रव्येही पिकांसाठी अत्यंत आवश्यक आहेत.
👉 कमतरतेची लक्षणे:
✔️ पाने पिवळी पडणे
✔️ वाढ खुंटणे
✔️ फुलगळ होणे
👉 उपाय:
✔️ माती परीक्षण करा
✔️ शिफारसीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करा
मातीचा pH तपासा 🧪
माती आम्लधर्मी किंवा क्षारधर्मी असल्यास खतांचा परिणाम कमी होतो.
👉 काय कराल?
✔️ माती परीक्षण करा
✔️ शिफारसीनुसार जिप्सम किंवा चुनखडी वापरा
✔️ सेंद्रिय खतांचा वापर वाढवा
📌 योग्य pH असल्यास पिकांना अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होतात.
#मातीपरीक्षण#मृदाआरोग्य#pH
एकदम जास्त रासायनिक खत दिल्यास त्यातील बरीच अन्नद्रव्ये वाहून जातात किंवा वायूरूपाने नष्ट होतात.
👉 योग्य पद्धत:
✔️ विभागून खत द्या
✔️ पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार मात्रा ठरवा
✔️ ठिबकद्वारे खत वापरास प्राधान्य द्या
📌 यामुळे खत बचत होते व पिकांना अन्नद्रव्यांचा योग्य लाभ मिळतो.
सल्फरचे महत्त्व ओळखा 🟡
फक्त नत्र-स्फुरद-पालाश पुरेसे नाही. तेलबिया व कडधान्य पिकांसाठी सल्फर अत्यंत महत्त्वाचे आहे.
👉 कमतरतेची लक्षणे:
✔️ पाने फिकट हिरवी होणे
✔️ वाढ मंदावणे
👉 स्रोत:
✔️ बेंटोनाइट सल्फर
✔️ जिप्सम
✔️ सेंद्रिय खत
📌 माती परीक्षणावर आधारित वापर करा.
पिकांचे अवशेष जाळल्यामुळे मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात व सेंद्रिय अंश कमी होतो.
👉 पर्याय: ✔️ अवशेषांचे कंपोस्ट तयार करा
✔️ मल्चिंगसाठी वापरा
✔️ जमिनीत मिसळा
📌 अवशेष जाळणे म्हणजे जमिनीची सुपीकता कमी करणे.
#पिकअवशेष#मल्चिंग#मृदासंवर्धन#शाश्वतशेती#बीडजिल्हा
📅 दिवस 11 : सेंद्रिय कर्ब वाढवा – माती जिवंत ठेवा 🌱
मातीतील सेंद्रिय कर्ब (Organic Carbon) कमी झाल्यास खतांचा परिणामही कमी होतो. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी आढळते.
👉 काय कराल? ✔️ शेणखत व कंपोस्टचा नियमित वापर करा
✔️ पिकांचे अवशेष जाळू नका
🌾📖 ग्रामोदय मार्केट हबची यशोगाथा ‘शेतकरी’ मासिकात प्रकाशित – अभिमानाचा क्षण! 🌾📖
राज्य कृषी विभागाच्या प्रतिष्ठित ‘शेतकरी’ मासिकाच्या मार्च २०२६ अंकात दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत ग्रामोदय मार्केट हबची यशोगाथा प्रकाशित झाली
सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व
🔬
फक्त NPK पुरेसे नाही — सूक्ष्म अन्नद्रव्येही आवश्यक आहेत.
👉 लक्षणे:
✔️ पिवळी पाने
✔️ वाढ खुंटणे
📌 झिंक, बोरॉन, सल्फर यांचा समावेश करा
#सूक्ष्मअन्नद्रव्य#झिंक#बोरॉन#पिकपोषण#समतोलखत
🏡🇮🇳 राष्ट्रीय पंचायत राज दिवस २०२६ – ग्रामविकासाची शक्ती, लोकशाहीची मुळं! 🇮🇳🏡
आज राष्ट्रीय पंचायत राज दिवस निमित्त ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आपल्या ग्रामपंचायतींना सलाम! 🙏