Good response from Karnataka & Punjab..The the response from BJP ruled states is not positive..What is the problem..is it EGO of being a big national party..
Saurav visited schools in Punjab, pointed out the shortcomings, and the Education Minister met him and assured action.
Ashu did the same in Karnataka. The Education Minister met him and assured action.
But when we expose poor conditions in schools in BJP-ruled states, they send goons after our team.
Why is the BJP so afraid of accountability? Why is the BJP against education?
Saurav visited schools in Punjab, pointed out the shortcomings, and the Education Minister met him and assured action.
Ashu did the same in Karnataka. The Education Minister met him and assured action.
But when we expose poor conditions in schools in BJP-ruled states, they send goons after our team.
Why is the BJP so afraid of accountability? Why is the BJP against education?
Looking forward to Honourable Solicitor General’s theatrics in court as he first will try utmost to get a stay & then as second option to get HC’s observations expunged from record
@Cockroachisback
प्रथमेश आज आपल्यात नाही, पण त्याच्यासाठी न्यायाची लढाई आता आपल्या सगळ्यांना मिळून लढायची आहे.
महाराष्ट्रातील हजारो MPSC परीक्षार्थी अत्यंत सामान्य आणि कष्टकरी कुटुंबांतून येतात. अनेक जण छोट्या शहरांतून आणि दुर्गम गावांतून आपल्या कुटुंबाच्या अपेक्षा आणि राज्याची सेवा करण्याचं स्वप्न घेऊन पुण्यासारख्या शहरात येतात.
या परीक्षेची तयारी करताना ते आयुष्यातली अनेक वर्षं खर्च करतात. घरापासून दूर राहून, अत्यंत मर्यादित पैशांत भाडं, जेवण, पुस्तकं, क्लासेस आणि परीक्षेचा खर्च भागवतात. अनेक कुटुंबं आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून हा खर्च उचलतात.
आणि त्यातच परीक्षांमधील अनियमितता, वारंवार होणारा विलंब, अनिश्चितता आणि व्यवस्थेतील उत्तरदायित्वाचा अभाव विद्यार्थ्यांवरील मानसिक आणि आर्थिक ताण आणखी वाढवतो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील विद्यार्थ्यासाठी परीक्षेचा प्रत्येक विलंब म्हणजे फक्त पुढे गेलेली तारीख नसते. त्याचा अर्थ आणखी काही महिन्यांचं भाडं, आणखी खर्च, कुटुंबावर आणखी आर्थिक भार आणि आयुष्यातलं आणखी एक वर्ष अनिश्चिततेत जाणं.
ज्या परीक्षा व्यवस्थेवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा, त्याच व्यवस्थेतील अपयशाची इतकी मोठी किंमत विद्यार्थ्यांनी का मोजायची?
आणखी किती काळ विद्यार्थ्यांना असंच सहन करावं लागणार? आणखी किती प्रथमेश गेल्यानंतर या व्यवस्थेला जाग येणार आणि जबाबदार लोकांची जबाबदारी निश्चित होणार?
क्या Gen Z सिर्फ़ 14-29 साल के युवा हैं?
नहीं
▪️Gen Z वो हैं जिन्होंने एक मंत्री को इस्तीफ़ा देने के लिए मजबूर कर दिया
▪️Gen Z वो हैं जो मोदी जी को ‘मित्रों’ से ‘friends’ पर ले आए
▪️Gen Z वो हैं जिसने मोदी जी को ऐसा वीडियो बनाने के लिए मजबूर कर दिया जिसमें नाक के बाल तक दिख रहे थे
▪️Gen Z वो हैं जिसने 12 साल के प्रचार तंत्र पर पानी फेर दिया - छप्पन इंच की छाती को 56’’ 🤏🐒 बना दिया
𝐆𝐄𝐍 𝐙 𝐅𝐎𝐑 𝐂𝐇𝐀𝐍𝐆𝐄 कार्यक्रम में दिया वक्तव्य
📍जयपुर, राजस्थान
आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उगाच
म्हणाले नव्हते की.....👇🏻👇🏻
"ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली,
मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…. कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली…!"
🚨Tomorrow, I will be going to Noida to meet Akshat Tripathi, the student against whom EM Noida issued a 5 Lakh bail bond for asking people to join CJP protests.
We will not allow such repression of students and protesters.
@Cockroachisback
New toilets are being installed in Adivasi Ashram Schools across Maharashtra after we asked CM Devendra Fadnavis to visit these schools for a reality check.
Glad the govt is finally doing what should have been done long ago.
New toilets are being installed in Adivasi Ashram Schools across Maharashtra after we asked CM Devendra Fadnavis to visit these schools for a reality check.
Glad the govt is finally doing what should have been done long ago.
भ्रष्ट व्यवस्था विरोधात कार्यरत असणारे संतोष पंडित यांच्या सारखा उपरोधिक विरोध करणारा पॅटर्न आता महाराष्ट्रभर सुरू झाला आहे. कल्याण मधील हा व्हिडीओ पहा!
सर्वेश को कौन नहीं जानता है। फोटो पत्रकारिता के लंबे दौर में सर्वेश ने कितने ही चुनाव कवर किए होंगे। उनका नाम भी SIR से कट गया है। दिल्ली में ही पैदा हुईँ। दिल्ली में पढ़ी हैं। सर्वेश चुप रहने वालीं पत्रकार नहीं हैं लेकिन उनके जीवन में फॉर्म भरने का एक काम चुनाव आयोग की वजह से आया। उनका सही कहना है कि फार्म 6 क्यों भरें जबकि वे इसी दिल्ली की मतदाता रही हैं।
Journalist Amit Yadav did a great service by exposing school conditions. That the UP government filed an FIR on him is highly improper and colourable exercise of powers.