थ्रेड (भाग १)
संविधान = गुलामगिरीचा घट्ट विळखा
१. सुरुवात
२. मध्य
३. निरीक्षणे
४. शेवट
या भागात सुरुवात आणि मध्य समोर ठेवत आहे
१. सुरुवात
भारतातून ब्रिटिश निघण्याआधी १९४६ मध्ये संविधान निर्माण करण्याचा त्यांचा निर्णय झाला, त्यानुसार एक समिती गठीत केली गेली यासाठी
@Nupur_Ahire
॥ हर हर महादेव ॥ 🚩
डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या जमिनीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागणे, ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून हजारो भाविकांच्या श्रद्धेचा आणि सातत्यपूर्ण संघर्षाचा विजय आहे. महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाने मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन नाममात्र दरात देण्याचा आणि जमिनीवरील मंदिर ट्रस्टचा वापर नियमित करण्याचा घेतलेला ऐतिहासिक निर्णय हा भाविकांसाठी मोठा दिलासा देणारा ठरला आहे. अनेक वर्षांपासून शासन, उद्योग विभाग आणि संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर या सकारात्मक निर्णयामुळे श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर आज श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरात भगवान महादेवांची महापूजा पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पूजेमुळे वातावरण अधिक भक्तिमय झाले. यावेळी भगवान महादेवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर श्री पिंपळेश्वर महादेव भक्तमंडळ आयोजित कृतज्ञता सोहळा उत्साहात पार पडला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या विकासकामांबाबत माहिती दिली. तसेच या मंदिराच्या ऐतिहासिक निर्णयाबाबत मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. सूनेत्राताई पवार, उद्योगमंत्री मा.श्री. उदय सामंत यांचे आभार मानले.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व प्राचीन मंदिरांच्या विकासासाठी व्यापक स्तरावर काम सुरू असून अंबरनाथच्या ऐतिहासिक शिव मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे कामही वेगाने प्रगतीपथावर आहे. यावेळी भविष्यातील आधुनिक वाहतूक व्यवस्थेबाबतही महत्त्वाची बाब यावेळी नमूद केली. बीकेसी येथे सुरू करण्यात आलेली पॉड टॅक्सी सेवा भविष्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात सुरू करण्यात आली तर ही सेवा सुरू झाल्यानंतर मेट्रो किंवा रेल्वेतून उतरलेला प्रवासी पॉड टॅक्सीच्या माध्यमातून थेट आपल्या घरापर्यंत पोहोचू शकेल. त्यामुळे वाहतूक अधिक जलद होण्यासोबतच नागरिकांना अधिक सुलभ आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळेल असे यावेळी सांगितले. तसेच ह.भ.प. संत सावळाराम महाराज यांच्या भव्य स्मारक उभारणीला महायुती सरकारने मंजुरी दिली असून, लवकरच हे भव्य स्मारक शहराच्या वैभवात भर घालणार आहे. संत परंपरेचे जतन आणि पुढील पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचवण्याचे काम या स्मारकाच्या माध्यमातून होणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी राज्याचे उद्योगमंत्री मा.श्री. उदय सामंत, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार मा.श्री.रवींद्रजी चव्हाण यांच्यासमवेत सर्व स्थानिक आमदार, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, शिवसेना आणि भाजपचे जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde #maharashtra #EknathShinde #dombivli
आजच्याच दिवशी २०२४ मध्ये आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत देशाच्या इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात केली.
गेली १२ वर्षे म्हणजे जनसेवा, सुशासन आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाचा प्रवास. गरीब कल्याणापासून ते भारताच्या जागतिक प्रतिष्ठेपर्यंत, पायाभूत सुविधांपासून ते डिजिटल क्रांतीपर्यंत, प्रत्येक क्षेत्रात देशाने अभूतपूर्व परिवर्तन अनुभवले.
'Nation First' या विचाराला केंद्रस्थानी ठेवत मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताने विकास, विश्वास आणि आत्मविश्वासाचा नवा अध्याय लिहिला आहे.
विकसित भारत २०४७ च्या दिशेने वाटचाल करत असताना, #12YearsOfSeva हा प्रवास प्रत्येक भारतीयाला नव्या संधी, नवी ऊर्जा आणि नव्या भारताच्या निर्मितीची प्रेरणा देत राहील.
भारतीय लोकतंत्र के इतिहास में 9 जून 2024 एक ऐतिहासिक दिन के रूप में अंकित है, जब आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने लगातार तीसरी बार प्रधानमंत्री पद की शपथ ग्रहण कर राष्ट्रसेवा के एक नए अध्याय का शुभारंभ किया।
बीते 12 वर्ष जनसेवा, सुशासन और राष्ट्रहित को सर्वोच्च प्राथमिकता देने वाले नेतृत्व के साक्षी रहे हैं। गरीब कल्याण से लेकर भारत की बढ़ती वैश्विक प्रतिष्ठा तक, आधुनिक बुनियादी ढांचे से लेकर डिजिटल क्रांति तक, देश ने हर क्षेत्र में अभूतपूर्व परिवर्तन का अनुभव किया है।
'Nation First' के मंत्र को केंद्र में रखकर मोदीजी के नेतृत्व में भारत ने विकास, विश्वास और आत्मविश्वास की एक नई गाथा लिखी है।
विकसित भारत 2047 के संकल्प की ओर अग्रसर भारत के लिए #12YearsOfSeva केवल एक कालखंड नहीं, बल्कि 140 करोड़ देशवासियों की आकांक्षाओं, उपलब्धियों और विश्वास का प्रेरणादायी अध्याय है।
On this day in 2024, Prime Minister Shri @narendramodi Ji took oath for a third consecutive term, a moment that reflected the trust and aspirations of 140 crore Indians.
The last 12 years have been defined by a governance model rooted in service, scale and delivery. From empowering the poor and accelerating development to strengthening India's global standing, every milestone has been guided by a singular commitment — Nation First.
As India moves steadily towards Viksit Bharat 2047, the journey of #12YearsOfSeva continues to inspire confidence, opportunity and transformation for every citizen.
@BJP4India@BJP4Maharashtra
#12YearsOfSeva
📍#नवी_दिल्ली |
#शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील २० राज्यांच्या राज्यप्रमुखांची बैठक आज नवी दिल्ली येथे संपन्न झाली. यावेळी त्यांच्या साथीने शिवसेना सर्वदूर पोहचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या बैठकीत राज्य प्रमुखांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. तसेच देशातील या राज्यांमध्ये शिवसेना संघटन वाढवण्यासाठी या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती शिवसेनेला इतर राज्यांमध्ये नवी ताकद मिळेल, तसेच कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ तसेच शिवसेना पक्षाचे २० राज्यांचे राज्यप्रमुख आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
#Shivsena #NewDelhi #EknathShinde #Maharashtra
@Shivsenaofc
Dharavi Reimagined with prioritising citizens, livelihoods and environmental sustainability
Chaired a review meeting on the Dharavi Redevelopment Project at Sahyadri Guest House, in Mumbai, today.
Emphasised that the residents of Dharavi must remain at the centre of the redevelopment project. Directed timely completion of the project and reiterated that the redevelopment should be carried out on the lines of world-class housing projects in Singapore and Hong Kong.
The Dharavi Redevelopment Project is not just about constructing buildings, but an initiative aimed at the holistic development of Dharavi residents. Also directed to preserve the area’s industrial and social ecosystem. Reiterated that while commercial development is part of the project, public welfare and the interests of citizens must remain the highest priority.
Noted that Dharavi’s 'Kumbharwada' is an important cultural and tourism asset. Directed that suitable solutions be taken through consultations with respective people to preserve its unique identity. Also instructed for the implementation of the 'Nature Park' under the Dharavi Redevelopment Project. Directed that a special cell be established to ensure the speedy issuance of all necessary permits for this project under a single roof.
Expressed confidence that coordinated efforts across departments would ensure timely completion of the project, transforming Dharavi and strengthening Mumbai’s stature as a world-class city.
MoS Dr. Pankaj Bhoyar, Mumbai Mayor Ritutai Tawde and senior officials were present.
@DRPANKAJBHOYAR@TawdeRitu
#Maharashtra #Mumbai #DharaviRedevelopment
Mulyavardhan Programme 2.0 to enhance educational quality and student development
Chaired a meeting regarding the evaluation of outcomes achieved under the Mulyavardhan Programme at Sahyadri Guest House in Mumbai today.
Emphasized that value-based education plays an important role in developing leadership and communication skills among students so that they can become responsible citizens in the future. Directed the large-scale implementation of the second phase of the Mulyavardhan Programme (2.0) across the state.
Instructed the Education Department, training institutions, and partner organisations to work in close coordination to further improve the quality of education. Emphasized the need to expand value-based education so that students grow into not only academically capable individuals but also aware, sensitive, and responsible citizens.
Minister Dadaji Bhuse, MoS Dr. Pankaj Bhoyar, Founder of Shantilal Muttha Foundation Shantilal Muttha and senior officials were present.
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@ShantilalMuttha@smfindia
#Maharashtra #Mumbai #ValueAdditionProgramme
राज्यातील सागरी किनारपट्टीवरील ९१ अति संवेदनशील लँडिंग पॉईंटवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत सुरक्षा रक्षक व पर्यवेक्षक नियुक्त करण्याबाबत तसेच प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत ‘सागर मित्र’ नेमणुकीसंदर्भात आज मंत्रालयातील माझ्या दालनात आढावा बैठक पार पडली.
यावेळी ‘सागर मित्र’ नियुक्ती प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री महोदयांची मान्यता घेऊन सागर मित्रांच्या नियुक्तीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच त्यांच्या गणवेश, मानधन व इतर सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येत असून, इतर राज्यांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सागर मित्रांनाही अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
बैठकीस पदुमचे सचिव एन.रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@fisheriesgom
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवली येथील निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी चव्हाण कुटुंबियांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
या प्रसंगी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा ही संघटनेची खरी ताकद असल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
@RaviDadaChavan
#Maharashtra #Thane
खेड्यापाड्यांतील आणि शहरातील गुणवंत खेळाडूंना मिळणार हक्काचे मैदान!
नागपूरच्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी तरुण खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्रात देशात अव्वल बनवण्याचा त्यांचा हा ध्यास नक्कीच यशस्वी ठरेल.
क्रीडा संस्कृतीला नवसंजीवनी देणारे नेतृत्व!
डोंबिवली, ठाणे येथील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरात रामकुटीर व हनुमान मंदिर येथे प्रभू श्रीराम यांचे आणि भगवान हनुमान यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
@RaviDadaChavan#Maharashtra#Mumbai#PimpleshwarShivMandir
The plot was set.
The plan never succeeded.
After the crackdown on illegal encroachments in Bandra's Garib Nagar rattled their Pakistani masters, the terror module was busted before it could strike.
New Bharat doesn't react. It acts first.