It is disturbing how brainwashed a country can become when a 17-year-old, merely for raising a valid complaint about CBSE on X and speaking to media, is branded “Pakistani” and “anti-national” just to protect corruption
@akshaywcam1 They're actually significantly cooler. You won't see that on weather apps but have to experience it yourself. Surface temperature is much lower under shaded trees
कोल्हापूर, सांगली, मिरज आणि परिसरातील हजारो नागरिक रोज रोजगार, शिक्षण, व्यवसाय आणि वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईकडे प्रवास करतात. करोना काळात बंद असलेली कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस त्यानंतर पुण्यापर्यंत करण्यात आली होती. आणि आता पुढे खडकीपर्यंत करण्यात आली आहे.
कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्राच्या लाखो प्रवाशांच्या जीवनरेषा ठरलेली आहे. सह्याद्री एक्सप्रेसला पुन्हा मुंबईपर्यंत करण्याची मागणी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नागरिक करत आहेत. मा. केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. @AshwiniVaishnaw जी यांना विनंती आहे की, त्यांनी सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत करावी.
https://t.co/TuVnyFPYPc
@blankfaces_@Gss_Views@AwaiknedHindu Yes
But you need to travel during peak hours and summer in the Mumbai local
Then you realise why people oppose this
Closed doors with no-AC ?
Only Anpadh as ruler can come up with such ideas.
Plus Treating AC as a luxury in a country where tempratures go above 45 degree every summer.