प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही!
आज पुणे येथे कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांना झालेल्या बेकायदेशीर अटकेसंदर्भात पोलिसांना जाब विचारला.
सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या आणि प्रशासनाला जाब विचारणाऱ्या संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्याशी अशा पद्धतीने वागणूक दिली जात असेल, तर हा अत्यंत गंभीर आणि चिंताजनक प्रकार आहे.
कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. पोलीस यंत्रणेचा वापर कोणाचाही आवाज दाबण्यासाठी होऊ नये. सामाजिक कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी झाली पाहिजे, ही आमची ठाम मागणी आहे.
I don’t know Swatantra Bharadwaj. I have officially filed a complaint against him with the police. My party and I strongly stand with Nishu Azad and her father.
- Chirag Paswan
This reminds me of one of my tweets: “Never trust any babu, politician, or journalist. They are worse than any snake”.
India was literally on its peak global PR when the world has started popularising Indian culture near 2014-15. Otherwise why would an international band show India on its banger song ?
But suddenly a tea seller came and ruined all the collected era.
Have you observed this disturbing pattern? The more you abuse Muslims, target Dalits, spew hatred make derogatory remarks about a community and sexualize women, the more access you seem to get to the top leaders of a particular ideology. Unfortunately, Such conduct is rewarded with recognition instead of condemnation.
“जब-जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है!” 🔥
या घोषणेने आज FC रोड परिसर दणाणून गेला! ✊
संतोष पंडित आणि विद्यानंद बापट यांच्या समर्थनार्थ हजारो नागरिकांचा आवाज बुलंद
प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही!
#SantoshPandit#VidyanandBapat#FC#Punekar
हे खास पोलीस मित्रांसाठी! 😅
बापट आणि पंडित यांच्या समर्थनार्थ हजारो नागरिक कलाकार कट्टा, FC रोडवर एकवटले!
आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला की, आवाज आणखी बुलंद होतो…
लोकशाहीत प्रश्न विचारणाऱ्यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी आहे!
शाहीन खान नाम बताया… फिर कमरे में ले जाकर मारा गया?
मोदी जी, क्या सारे मुसलमानों को 4PM के दफ्तर से निकाल दूं?
देश में क्या कोई मुसलमान पत्रकार नहीं बने?
क्या सारे मुसलमानों को देश छोड़ देना चाहिए?
- @Editor_SanjayS
प्रधानमंत्री मोदी देश के Gen-Z और युवाओं को “दिमाग़ी नक्सल” कहते हैं।
लेकिन ख़ुद इन “दिमाग़ी आतंकियों” को संरक्षण देकर देश के बच्चों को पिटवाने की इजाज़त दे रहे हैं।
और ये ख़ुद स्वतंत्र नाम का “दिमाग़ी आतंकी” स्वीकार कर रहा है।
शर्म करिए, प्रधानमंत्री जी।
शुक्रवार को सुबह के 3 बजे तक दिल्ली के साकेत पुलिस स्टेशन में लोग मौजूद रहे. महिला पत्रकारों के साथ कथित मारपीट के मामले में पुलिस ने FIR दर्ज नहीं की. दोनों पत्रकार लगातार कार्रवाई की मांग करती रहीं. थाने के अंदर नारेबाजी भी हुई. प्रदर्शनकारियों की मांग थी कि आरोपी पुलिसकर्मियों के खिलाफ FIR दर्ज की जाए. हालांकि, पुलिस की तरफ से कोई सकारात्मक जवाब नहीं मिला. फिलहाल, लोग घर लौट गए हैं. @maktoobhindi के पत्रकार @jibraan_uddin ने AISA की नेशनल प्रेसिडेंट नेहा (@neha_aisa ) से बात की. जानिए उन्होंने क्या कहा.