Even after 80 years of Independence, our govt schools still lack basic amenities.
I spoke to the Sarpanch of my village, who has assured that the Panchayat will resolve all these issues within a week.
Change is possible when we come together and act.
#SchoolThikKaro
ASADUDDIN OWAISI -
"I recommend Government to create AI-based question bank containing one lakh questions"
"There should be no human interface in this"
"Biometric should not fail at Exam Centres"
"It will be an anarchy if people start believing in results through protest, they'll stop believing in Parliament"
Met the Hon’ble Lok Sabha Speaker today along with MPs of the Opposition.
Our demand is simple: Parliament must have a detailed discussion on the brutality unleashed on students yesterday and on the government’s complete lack of accountability for the examination crisis.
Students were beaten for asking legitimate questions about their own future.
If Parliament cannot discuss the future of India’s youth, what is it for?
The Opposition will not let this be buried. We will ensure that the students’ voice will be heard on the streets, and in Parliament.
एक तर स्वतःच्या शिक्षणाचा पत्ता नाही, त्यामुळे शिक्षणासाठी किती मेहनत करावी लागते हे यांना माहिती नाही. अभ्यास म्हणजे काय असतं? हेच जर माहिती नाही, तर अभ्यास करून परीक्षेला जाताना पेपर फुटल्यानंतर काय होतं, या यातना होणार कशा? यांची डिग्री खरी का खोटी हा सुद्धा प्रश्न आहे. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
#UddhavThackeray #NEET #SonamWangchuk #ShivsenaUBT #LatestNews
(Uddhav Thackeray, NEET, Sonam Wangchuk, Shivsena UBT, NEET Exam)
Hello @nytimes@guardian@lemondefr@BBCWorld@AJEnglish@FT please watch how police in Indian state of Bengal watch complicit as PM Modi’s ruling BJP goons in a lynch mob attack an Opposition MP’s premises & keep her confined for 4 hours.
आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत .
आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे !
अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल.
नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं .
नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका ! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन ( अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं ) करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ?
२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ?
आमदार, खासदार यांना 'आमच्याकडे या' म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे ?
नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतू नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात , तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !
राज ठाकरे ।
संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले,
राग दरबारी गाण्या संघाच्या दारी हजर झाले!
एका बाजूला भारतीय संविधानाची शपथ घेऊन, जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेणार आणि दुसऱ्या बाजूला दिवसाढवळ्या समाजात द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) जाहीर स्तुती करणार...हे कसले कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी?
शासकीय सेवेत असताना अशा प्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटनेची चाटूगिरी करणे म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे. पोलिसांचे काम समाजात कायदा व्यवस्था राखणे आहे, की अशा विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांचे गुणगान गाणे? संघाच्या लोकांनी दंगली घडवल्या हा इतिहास यांना माहिती नाही की काय ?
आता या महाशयांची बदली नागपूरला झाली आहे. बरं झालं, ज्यांची सेवा करायची आहे, आता थेट त्यांच्याच चरणी जाऊन सेवा करण्याची संधी यांना मिळाली आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जनतेच्या पैशावर पगार घेणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेतलेले सरकारी नोकर आहात, देशद्रोही संघाचे स्वयंसेवक नाही. वर्दीचा गैरवापर करून जर राजकीय आणि धार्मिक अजेंडा राबवणार असाल, तर नागपुर आणि महाराष्ट्राची संविधानप्रेमी जनता हे खपवून घेणार नाही!
Yes I did it!
मी आता आमदार किंवा खासदार नाही, पण आज माझं मन भरून आलं आहे.
महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवर उभारल्या जाणाऱ्या नवीन ४०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयासाठी ३६० वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा ठराव जारी केला आहे. हे रुग्णालय अशा जमिनीवर बांधले जात आहे, जी मूळतः गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी वाटप करण्यात आली होती. गोपीनाथ मुंडे हे भाजपचे नेते होते, पण एक खरे लोकप्रतिनिधी होते, ज्यांचे माझ्यासकट सर्वजण कौतुक करत असत.
जेव्हा मी ते वाटप पाहिले, तेव्हा मी त्याला विरोध केला. मोक्याची सरकारी जमीन अशा स्मारकासाठी वापरली जात होती, ज्याचा फायदा त्यांच्या पक्षाव्यतिरिक्त कोणालाही होणार नव्हता. मी त्या निर्णयाविरुद्ध लढलो. मला शिवीगाळ झाली. बीड, आंबेगाव आणि परळी येथील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला धमक्या दिल्या. केंद्र, राज्य आणि महानगरपालिकेवर नियंत्रण असलेल्या सत्ताधारी पक्षांतील राजकारण्यांनी माझी खिल्ली उडवली आणि मी हरणारी लढाई लढत आहे असे मला सांगितले. काहींनी तर माझ्या धर्माचा शस्त्र म्हणून माझ्याविरुद्ध वापर करत आणखी पुढे मजल मारली. एका व्यक्तीने मध्यरात्री फोन करून मला पाकिस्तानात जाऊन तिथे रुग्णालय बांधायला सांगितले.
मी शांत राहिलो. मला माझे ध्येय माहित होते.
२०१४ ते २०१९ या माझ्या आमदारपदाच्या कार्यकाळात, मी महाराष्ट्र विधानसभेत असा युक्तिवाद केला की स्मारकावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी आपण गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने एक रुग्णालय बांधले पाहिजे. आपली सरकारी रुग्णालये दयनीय अवस्थेत होती. गरिबांना अत्यंत वाईट वागणूक दिली जात होती. पण कोणीही ऐकले नाही. त्यावर चर्चा करायलाही कोणी तयार नव्हते.
म्हणून मी एक वेगळा मार्ग निवडला. मी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर जनहित याचिका क्रमांक ९९/२०१७ दाखल केली. शहराला कशाची गरज आहे हे न्यायालयाने समजून घेतले आणि रुग्णालयासाठी स्मारकाची जमीन हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. माझे वकील, श्री. शैलेश ब्रह्मे यांनी माझ्याकडून एक रुपयाही घेतला नाही — त्यांचा या कार्यावर विश्वास होता. ते आता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. त्यानंतर मी निधीसाठी सरकारकडे पाठपुरावा केला, निविदा काढण्यात आल्या, कामाचे वाटप झाले आणि आता बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. रुग्णालय सुमारे सहा महिन्यांत तयार होईल.
माझा नेहमीच विश्वास होता की, हे रुग्णालय आमदार, खासदार किंवा शक्तिशाली राजकारण्यांच्या सेवेत येणार नाही — कारण सरकार आधीच देशातील सर्वोत्तम सुविधांमध्ये त्यांच्या आयुष्यभराच्या उपचारांची सोय करते. हे रुग्णालय गरीब, गरजू आणि ज्यांना खाजगी उपचार परवडत नाहीत अशा सर्वा
मला उद्घटनासाठी कदाचित आमंत्रित केले जाणार नाही. ज्या राजकारण्यांनी माझा विरोध केला होता, त्यांच्याच हस्ते रिबन कापली जाण्याची शक्यता आहे. पण जेव्हा कधी मी जालना रोडवरून जाईन आणि ती भव्य इमारत पाहीन, तेव्हा मी हसेन आणि स्वतःशीच म्हणेन — *इम्तियाज, तू करून दाखवलंस.*
आणि या रुग्णालयाचे नाव गोपीनाथ मुंडे मेमोरियल हॉस्पिटल असे ठेवले जावो. हीच तर नेहमीची कल्पना होती.
Eid prayers could not be held for 1 hour for 1 day on Red Road but same Red Road closed to traffic for a week for Yoga Divas. Abu Taher Khan, Khalilur Rahman, Yusuf Pathan - have guts to ask your paymasters this question.
देश के हर युवा से मेरी एक बात - आज इस देश में मेहनत का फल नहीं, सपने देखने की सज़ा मिलती है।
हर पेपर लीक, हर रद्द परीक्षा, हर अधूरी भर्ती - सिर्फ़ सिस्टम की विफलता नहीं, लाखों सपनों पर प्रहार है।
मैं जानता हूँ आप थक चुके हैं। ग़ुस्से में हैं। पर याद रखिए - जब सरकार सुनने को तैयार न हो, तब आवाज़ ऊँची करनी पड़ती है।
इसलिए मैं आप सबको बुला रहा हूँ - 17 जून, कोटा। छात्रों की गूंज।
आइए, मिलकर एक ऐसी हुंकार बनें जिसे अनसुना करना नामुमकिन हो। कोटा से शुरुआत - फिर देश के हर कोने तक।
ये आपके भविष्य की लड़ाई है। और मैं आपके साथ हूँ।
🗓️ 17 जून | छात्रों की गूंज | कोटा महारैली
#ChhatronKiGoonj
ఈ వీడియో నిజంగా చాలా బాధాకరం.
అస్సాం సిల్చార్లో రైలులో ఒంటరిగా ప్రయాణిస్తున్న
ముస్లిం మహిళను కొందరు దారుణంగా అవమానించారు, వేధించారు.
ఆమె దగ్గర మాంసం ఉందనే అనుమానంతో
బ్యాగులను కూడా చెక్చేశారు.
సమాజంలో పెరుగుతున్న
ఇలాంటి ద్వేషం, వివక్ష చాలా ప్రమాదకరం.
కేవలం మతం, గుర్తింపు కారణంగా
ఏ ఒక్కరూ ఇలాంటి అవమానానికి గురికాకూడదు.
@RailMinIndia@AshwiniVaishnaw@assampolice@himantabiswa
NEET 2024:
पेपर लीक हुआ। परीक्षा रद्द नहीं हुई। मंत्री ने इस्तीफ़ा नहीं दिया। CBI ने जांच बिठाई। एक कमेटी बनी।
NEET 2026:
पेपर लीक हुआ। परीक्षा रद्द हुई। मंत्री ने फिर इस्तीफ़ा नहीं दिया। CBI फिर जाँच कर रही है। एक और कमेटी बनेगी।
मोदी जी, देश आपसे कुछ सवाल पूछ रहा है - जवाब दो!
बार-बार पेपर लीक क्यों हो रहे हैं?
बार-बार इस "परीक्षा पे चर्चा" पर आप चुप क्यों हैं?
बार-बार फेल हो रहे शिक्षा मंत्री को आप बर्खास्त क्यों नहीं कर रहे हैं?
#SackPradhan
देश के युवाओं के सामने एक गंभीर बात रखना चाहता हूँ।
एक काम कीजिए - खुद Google कीजिए: “NEET 2024 की भयंकर चोरी के दौरान NTA का DG कौन था, और मोदी सरकार ने उसे आज कहां बैठाया है?”
देखा? समझ आया?
BJP इसी तरह आप जैसे लाखों मेहनती विद्यार्थियों के भविष्य से खिलवाड़ करने वालों को इनाम देती है - उनकी रक्षा करती है, ऊपर से उन्हें तरक्की देती है।
साफ़ है - मोदी जी और भाजपा आपके भविष्य की चोरी में ख़ुद साझेदार हैं।
जिस बाज़ार में आपकी मेहनत, आपके सपने नीलाम हो रहे हैं, उसका एक ही उसूल है - जितनी बड़ी चोरी, उतना बड़ा इनाम।
Assam and Bengal are clear cases of the election being stolen by the BJP with the support of the EC.
We agree with Mamata ji. More than 100 seats were stolen in Bengal.
We have seen this playbook before:
Madhya Pradesh.
Haryana.
Maharashtra.
Lok Sabha 2024 etc
चुनाव चोरी, संस्था चोरी - अब और चारा ही क्या है!
The Haj Committee is demanding an additional ₹10,000 from Haj pilgrims as “differential airfare.” This is despite collecting ₹90,844 per pilgrim a couple of months ago departing from Mumbai Embarkation Point. This is almost DOUBLE the prevalent rates for individual travellers.
Are pilgrims being punished for going through the Haj Committee? This is just exploitation and nothing else. Most pilgrims are not wealthy, they save money for years to be able to go to Haj. This is not a luxury for them. The circular must be withdrawn immediately, and the pilgrims must be refunded the money taken from them @kirenrijuju @RamMNK