*दतिया में सुपर कैम्पेनर निकले जयवर्धन..35 में 30 बूथ जीते:* क्लस्टर लेवल पर बैजनाथ टॉप , प्रभु सिंह सबसे पिछड़े, अब यही मॉडल 2028 में लागू होगा
https://t.co/IbodITaeNl
@INCIndia
पद्मश्री, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा या क्षेत्रांत त्यांनी उभारलेलं अचाट कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारं आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक दूरदर्शी समाजहितैषी व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
अनेक दशकांचा त्यांचा स्नेह, जिव्हाळा आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडवण्याची त्यांची तळमळ कायम स्मरणात राहील.
डॉ. डी. वाय. पाटील ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचं निधन झालं. शिक्षणक्षेत्रात संस्थाउभारणीचं मोठं काम करणाऱ्या या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.
डी. वाय. पाटील ज्या काळात राजकारण आणि समाजकारणात आले, तो काळ वेगळा होता. तो केवळ सत्तेचा नव्हता, तर संस्थात्मक उभारणीचा होता. ग्रामीण महाराष्ट्रात सहकारी संस्थांचं जाळं वेगाने विस्तारत होतं आणि त्यातून राज्यातील मोठ्या भागात आर्थिक परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली होती.
मात्र त्याच काळात देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उच्च शिक्षणाच्या संस्था, विशेषतः अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या अपुरी होती. आज पुणे, मुंबईसारख्या शहरांतील अनेक नामांकित महाविद्यालयांचा इतिहास ब्रिटिशकालापर्यंत पोहोचतो. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयआयटींसारख्या संस्थांची स्थापना करून उच्च शिक्षणाचा भक्कम पाया घातला; पण इतक्या विशाल देशात व्यावसायिक शिक्षणाची मागणी प्रचंड वेगाने वाढत होती. ती गरज केवळ सरकारच्या बळावर पूर्ण होणं शक्य नव्हतं. आणि त्याही पेक्षा शिक्षणावरचा सरकारचा खर्च हा प्रत्येक दशकांत कमीच होत चालला आहे. त्यामुळे शिक्षणाचं खाजगीकरण हे अपरिहार्य होतं.
अशा वेळी डी. वाय. पाटील यांनी शिक्षणातील संस्थात्मक उभारणीचं मोठं काम हाती घेतलं. आदर्श परिस्थितीत प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण सरकारमार्फत उपलब्ध व्हायला हवं, यात दुमत असण्याचं कारण नाही. पण वास्तव हे आहे की भारतात शिक्षणावरील सार्वजनिक खर्च दीर्घकाळ अपेक्षेपेक्षा कमीच राहिला. अशा परिस्थितीत खाजगी क्षेत्राने शिक्षणात पुढाकार घेऊन संस्था उभारण्याची गरज निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर डी. वाय. पाटील, पतंगराव कदम, बाळासाहेब विखे पाटील आणि दत्ता मेघे यांच्यासारख्या नेत्यांनी शिक्षणक्षेत्रात उभारलेल्या संस्थांचं महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवतं.
गेल्या तीन-चार दशकांत डॉक्टर, अभियंते, संशोधक, उद्योजक आणि विविध क्षेत्रांत काम करणारे लाखो विद्यार्थी या संस्थांतून घडले. हे योगदान मोठं आहे.
एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाहीत; त्याभोवती वसतिगृहं, रुग्णालयं, लहान उद्योग, वाहतूक व्यवस्था आणि रोजगाराचं संपूर्ण अर्थकारण उभं राहतं. एका संस्थेमुळे संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलू शकतो, हे जुन्या पिढीतील अनेक नेत्यांच्या मनात पक्कं रुजलेलं होतं.
शिक्षण क्षेत्रात उभारलेल्या संस्था असोत किंवा नवी मुंबईतील स्टेडियम—दोन्हीकडे त्यांच्या विचारातील भव्यता आणि दीर्घकालीन दृष्टी स्पष्टपणे दिसून येते.
राजकारणातून संस्था उभारून समाजावर दीर्घकालीन ठसा उमटवणाऱ्या पिढीतील ते अखेरच्या महत्त्वाच्या प्रतिनिधींपैकी एक होते.
डॉ. डी. वाय. पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे |
Deeply saddened by the passing of veteran Congress leader Padma Shri Dr. D. Y. Patil, a visionary educationist and philanthropist. His journey from a grassroots public representative to the office of Governor reflected a lifetime of humility, dedication, and selfless public service.
Through his pioneering work in education and healthcare, he transformed countless lives and built a legacy that will endure for generations. My heartfelt condolences to his family, admirers, and all those mourning this irreparable loss. Om Shanti.
We are living through a strange period in our country.
Students are on the streets. They are demanding jobs, fair examinations, and an education system that works.
And on the other side, we have a Prime Minister who is forgiving them.
👉 Who is he to forgive them?
👉 Where does he get the idea that he has the right to forgive the future of India?
: LoP Shri @RahulGandhi
Deeply saddened by the news of the demise of veteran educationist, philanthropist and former Governor Dr. DY Patil ji.
His contributions in the academic and social sectors touch the lives of millions, and he will always be revered for dedicating his life to the nation.
Our sincere condolences to his family and loved ones in this time of grief. May his soul rest in peace. 🙏🏽
पूर्व राज्यपाल, प्रसिद्ध शिक्षाविद और समाजसेवी डॉ. डी. वाई. पाटिल जी के निधन का समाचार अत्यंत दुःखद है।
शिक्षा और जनसेवा के क्षेत्र में उनका योगदान सदा स्मरणीय रहेगा।
सभी शोकाकुल परिजनों, शुभचिंतकों और समर्थकों के प्रति अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं।
Shri DY Patil Ji was at the forefront of serving society through philanthropy and education in particular. He always worked to improve the lives of others, especially the poor. Pained by his demise. My thoughts are with his family and admirers in this sad hour. Om Shanti.
Amol Palekar ji I have always admired you as an actor but more now as a Human Being. My best wishes to you. Your message to the Youth of this country is outstanding and gives us some hope that people in Film Industry are all not what they are being seen to be believed. Well done.
https://t.co/XlfJHuNle2
'अमित शाह सदन में आओ, सदन में आकर जवाब दो'
- ये मांग सिर्फ विपक्ष की नहीं, बल्कि पूरे देश की है। अमित शाह को सदन में आकर छात्रों पर की गई क्रूरता पर जवाब देना होगा।
📍 संसद परिसर, दिल्ली
मुख्यमंत्री जी,
दतिया एक सीट का फैसला नहीं है! यह सत्ता के अहंकार पर जनता के फैसले की मोहर है! यह भी नहीं भूलें कि जनता तुलना अतीत से नहीं, अब आपके वर्तमान शासन से कर रही है!
हार जी हताशा में आप ताज़ा जनादेश से नज़रें चुरा रहे हैं! जबकि, हर चुनाव अपने समय का जनमत होता है! जनता सवाल पूछ रही है, जवाब मांग रही है, विकल्प भी तलाश रही है!
यदि सब इतना ही अच्छा होता, तो सत्ता की पूरी ताकत, पूरा संगठन, पूरा सरकारी तंत्र लगाने के बाद भी @BJP4MP क्यों हारती? क्योंकि, चुनाव संसाधनों नहीं, विश्वास से जीते जाते हैं!
सवाल एक सीट की,
हार/जीत का भी नहीं है!
मप्र का ज्वलंत प्रश्न यह है कि,
• सरकार आपकी थी!
• प्रशासन आपका था!
• संसाधन भी आपके थे!
• पैसा/पुलिस आपकी थी!
• केंद्र के कई मंत्री मैदान में थे!
• मप्र के 25 मंत्री दौरे कर रहे थे!
फिर भी जनता @INCMP के साथ खड़ी हो गई! यह @BJP4India की सामान्य पराजय नहीं, यह उस अहंकार की हार है, जो मानती थी कि जनता का फैसला सिर्फ़ सत्ता तय करेगी!
याद रखिए!
यह उपचुनाव नहीं,
2028 का ट्रेलर है!
पिक्चर अभी बाकी है!
@DrMohanYadav51
दतिया उपचुनाव में विजय प्राप्त करने पर घनश्याम सिंह जी को हार्दिक बधाई एवं उज्ज्वल भविष्य के लिए शुभकामनाएँ।
इस शानदार जीत के लिए प्रदेश कांग्रेस अध्यक्ष जीतू पटवारी जी एवं मध्यप्रदेश कांग्रेस प्रभारी हरीश चौधरी जी सहित सभी कांग्रेस के नेताओं और कार्यकर्ताओं को भी हार्दिक बधाई। यह जनादेश प्रदेश में जनसेवा के संकल्प को और अधिक बुलंद करेगा तथा संगठन को नई ऊर्जा प्रदान करेगा।
सभी को पुनः हार्दिक शुभकामनाएँ।
@jitupatwari@Barmer_Harish@INCMP@INCIndia
दतिया उपचुनाव में कांग्रेस की जीत के पीछे कई नेताओं की मेहनत रही, लेकिन पर्दे के पीछे रहकर रणनीति बनाने वालों में कांग्रेस नेता प्रियव्रत सिंह की भूमिका बेहद अहम रही।
चुनाव की छोटी-बड़ी रणनीति से लेकर हर चुनौती का समय रहते समाधान निकालने तक, उन्होंने संगठन के लिए लगातार काम किया। अवधेश नायक को मनाने की पहल हो या चुनाव के दौरान संभावित नुकसान को संभालना, हर मोर्चे पर उनकी सक्रिय भूमिका दिखाई दी।
कांग्रेस के घनश्याम सिंह दतिया चुनाव 6029 वोट से जीते.. जीतू पटवारी पूरे इलेक्शन में वन मेन आर्मी बन कर उभरे है..कमलनाथ और दिग्विजय सिंह पूरे चुनाव में कहीं नजर नहीं आए..
जीत के बाद पहली प्रतिक्रिया आई जीतू पटवारी की बोले ये दतिया की जनता को साधुवाद.. दतिया की जनता ने पूरे देश और प्रदेश को मैसेज दिया कि बीजेपी की अहंकार और सत्ता के दुरूपयोग की पॉलिटिव्स का अंत किया..
राहुल गांधी जी को देश की जनता पसंद करने लगी है उनके उठाए मुद्दों पर दतिया की जनता ने मोहर लगाई है।