One of the few creators who has actually covered the Ranchi protests over the JPSC paper leak and shown what a disciplined protest looks like.
They have a clear code of conduct: no anti-national slogans, no religious slogans, no “Azaadi” slogans, no abuses.
This is what a protest should look like: raising your voice peacefully, responsibly and with a clear purpose.
Share this video so more people understand what a genuine protest looks like, especially when compared with the chaos we saw at Jantar Mantar.
@ocjain4 Miss Jain, this incident happened in Pichhore, Shivpuri district, Madhya Pradesh, where Congress workers were sitting on a dharna. They were allegedly beaten by some unidentified individuals, who are believed to be BJP supporters. - https://t.co/5GFRARuGIA
🚨 SHASHI THAROOR -
"Why can't exams be conducted like the SAT or GRE, with computer-based tests held throughout the year?
This would reduce stress for students.
Technology should help students, not create problems for them.
Exam security must be ensured at every stage with a proper digital record.
A single exam should not decide the future of thousands of students. One mistake or accident can ruin an entire year"
ASADUDDIN OWAISI -
"I recommend Government to create AI-based question bank containing one lakh questions"
"There should be no human interface in this"
"Biometric should not fail at Exam Centres"
"It will be an anarchy if people start believing in results through protest, they'll stop believing in Parliament"
@Maudgalya1008@Satyamvatsin d't spare anyone involved in vandalism, rioting, public nuisance, or provoking the police. No one should be above the law especially the so-called "baddies," aka kude-kachre ki paidaish. If any help is needed from my side, just DM me. I'll do whatever I can within my capability.
Uniform farming with uniformity in gaining better yield and greater profits 💰 🌱
Inframe: Hi Tech Papaya Farming using Jain Papaya Seedlings payed with the goodness of Jain Drip 💯
@GurdeepMaan79 Mr Engineer, is this PCC? What grade is it? PCC also has IS Code requirements for mix proportion and proper mixing, but none of that seems to be followed here. I know this isn't column or foundation casting, but basic standards should still be maintained.
AMCHI MUMBAI. THEIR BALANCE SHEET.
The untold story of how Gujarati and Jain merchant communities built the financial architecture of Bombay while politics later perfected the art of claiming it.
Read only in @BWBusinessworld
https://t.co/LmNbN8JL43
'चेंगट मारवाडी' सदर शब्द तुम्ही कधी न कधी कुठेतरी ऐकला असेल. पै पै गोळा करण्यासाठी गरजेच्या गोष्टींना देखील नाकारणाऱ्या व्यक्तीला हे विशेषण लावले जायचे. अर्थात आपला मुलुख सोडून अनोळखी ठिकाणी मिळणारा प्रत्येक रुपया जपून ठेवणाऱ्या पूर्वीच्या जैन मारवाडी समाजाला दोष तरी कुठल्या तोंडाने द्यावा ?
दोन चार पिढ्या मागे महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात किमान एक मारवाडी कुटुंब पोहचले. स्वतःची भाषा, दैवते, खाद्यपदार्थ आदी गोष्टींवरून संघर्ष न करता मारवाडी समाज मराठी माणसांच्या कुटुंबातील घटक झाला. अडीनडीला व्याजाने पैसे देण्यापासून गिऱ्हाईकाच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत उधारीवर माल देणारा मारवाडी चोख व्यवहाराचे प्रतीक बनला. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक समूहात गुण असतात त्याप्रमाणे दोष देखील असतात आणि मारवाडी समाज त्याला अपवाद नाही पण आज आपण दोषांची नाही तर गुणांची आठवण करणार आहोत. आज अचानक हे सगळं सांगायचे कारण म्हणजे गेल्या काही काळापासून घडलेल्या घडामोडींनी आपल्या सगळ्यांचे जीवन ढवळून निघाले आहे.
तुम्हाला आठवत असेल तर मागे मी भारतीय 'युनिकॉर्न' विषयी माहिती देणारा लेख लिहिला होता. एखादी स्टार्ट अप कंपनी जेव्हा काही हजार कोटी रुपयांचे मूल्य गाठते तेव्हा त्या कंपनीला युनिकॉर्न म्हटलं जातं. गेल्या काही वर्षात हा दर्जा गाठलेल्या कंपन्यांच्या मालकांची नावे पहा, त्यात तुम्हाला प्रामुख्याने मारवाडी मुलं आढळतील.अर्थात गेल्या कैक पिढ्या उद्योगाचे बाळकडू मारवाडी समाजात पाजले जाते त्याचेच हे फळ आहे.
सुरवातीला देश विदेशात स्थलांतर केलेल्या मारवाडी पिढ्यांचे आयुष्य त्या त्या प्रदेशात बस्तान बसवण्यात गेल्याने त्यांच्याकडून शैक्षणिक क्षेत्रात चमक दाखवण्याकडे दुर्लक्ष झाले होते. कदाचित ही सल की संधी मारवाडी समाजाला डाचत असावी म्हणून हे शैक्षणिक मागासलेपण दूर करण्याविषयी त्यांच्यात खल झाला असावा. मला खात्रीपूर्वक माहिती नाही परंतु आजूबाजूला केलेल्या निरीक्षणातून आढळलेली गोष्ट म्हणजे जैन मारवाडी समाजाने मोर्चे काढणे, तोडफोड करणे यापैकी काहीही न करता स्वतःच्या समाजातील दानशूरांच्या सहयोगातून शाळा,कॉलेज, मुलामुलींसाठी हॉस्टेल, गरजू मुलांना शिष्यवृत्ती, इतर मदत अशा अनेक प्रकारे स्वतःच्या जातीतील मुलांना शैक्षणिक मदत उपलब्ध करून दिली. त्याची फळं तात्काळ लागली नसतील पण आता तुम्हाला दिसून येते की नाक कान घसा दात डोळे आदी क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर मारवाडी समाजाचे आढळतील, पुण्यातील मेडिकल क्षेत्रावर डी फार्म केलेल्या मारवाड्यांचे वर्चस्व आहे, अनेक चार्टड अकाउंट-आणि काही प्रमाणात स्पर्धा परीक्षेत देखील मारवाडी मुलं यश मिळवू लागली आहेत. म्हणजेच कुठल्या प्रकारची सरकारी मदत न मिळवता देखील एक समाज योजनापूर्वकरित्या आपल्या पुढील पिढ्यांचे सकारात्मक नियोजन करू शकतो. ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक व प्रोत्साहनपर आहे, या प्रकारचा सकारात्मक जातीयवाद करायला कुणाची काही हरकत देखील नसेल.
मराठी माणसाने देखील हे सगळं नियोजन करण्याबरोबरच त्याला लागलेले तीन शाप तात्काळ दूर करणे गरजेचे आहे.
१) त्यातील पहिला शाप म्हणजे 'बडेजाव मीरवण्यासाठी खर्चिक कार्यक्रमांचे आयोजन करणे'. उदाहरणार्थ लग्न,वाढदिवस वगैरे प्रसंगी कर्ज काढून लाखो रुपये उधळण्याची घाणेरडी सवय.
२) मराठी माणसाला लागलेला दुसरा शाप म्हणजे त्याच्या डोक्यावर इतिहासाचे बसलेले भूत. शिवाजी महाराजांचे वंशज कधी कुठल्या किल्ल्यावर साधे दोन रुपये खर्च करत नाहीत पण सामान्य घरातील मुलं ऐतिहासिक गोष्टींवर लाखो रुपये खर्च करत आहेत. त्याशिवाय इतिहासात आपला पूर्वज कुणी सरदार दरकदार असल्याच्या ओझ्याने कुणाकडे नोकरी धंदा करण्यास कित्येक मंडळी तयार होत नाहीत हे एक वेगळेच खुळ.
३) मराठी माणसाला लागलेला तिसरा शाप म्हणजे राजकारणाचे गरजेपेक्षा जास्त असलेलं वेड. राजकीय नेत्यांकडे असलेला पैसा, सत्ता, प्रसिद्धी याची भूल मराठी तरुणांना इतकी पडली आहे की तो स्वप्नातील सरपंच, नगरसेवक वगैरे बनण्यासाठी स्वतःकडे असलेली जमापुंजी वापरून जेवणावळी घालणे, वस्तू वाटप करणे, मनोरंजक कार्यक्रम आयोजित करणे आदी उद्योग मराठी माणूस करत बसतो.
याशिवाय कित्येकदा चर्चा करताना 'मराठी माणूस काम करत नाही' वगैरे म्हटले जाते पण ते खरे नाही. कारण स्थलांतर करून आलेल्या माणसाला जम बसवायचा असल्याने तो काम एके काम एवढा हिशोब ठेवतो. दुबई, अमेरिका,युरोप वगैरे देशात जी मराठी माणसे तिथे जाऊन रुजली,वाढली ती कष्टाच्या बळावरच. त्यामुळे मराठी माणूस काम करत नाही ही गोष्ट पूर्णपणे सत्य नाही परंतु वर उल्लेख केलेले तीन शाप त्याने तात्काळ दूर केले व मारवाडी समाजाचा कित्ता गिरवून सुसंधी निर्माण करण्याकडे लक्ष दिले तर त्याचे भवितव्य उज्वल आहे याबद्दल शंका नाही.
तुषार दामगुडे
I met Manoj uncle yesterday evening.
Retired school principal. Started wheat farming this year.
"Pratik, 1000 quintal gehun becha. ₹27 lakh mila. Tax lagega?"
Tax on ₹27L farming income: ₹0.
But he has a pension.