प्रति,
भगतसिंग कोश्यारी जी
महामहिम राज्यपाल, महाराष्ट्र राज्य.
विषय: राज्यातील सरकारी नोकरभरती प्रक्रियेमध्ये आपला हस्तक्षेप होण्याबाबत
महोदय,
आपणांस व आपल्या परिवारास दिवाळीच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
@BSKoshyari
मा. देवेंद्र फडणवीस जी,
२०१९ साली प्रसिध्द केलेल्या जिल्हा परिषदेच्या १३५१४ पदांची भरती आपल्या सरकारने अचानक रद्द केल्यामुळे अर्जदार २० लाख उमेदवारांच्या मनात आपल्या सरकार विरोधात मोठा असंतोष आहे. लाखो तरुणांच्या मनात विश्वासघात झाल्याची भावना आहे
@AAPMaharashtra@Dev_Fadnavis
राज्यातील तरुणांना काम हवंय. दिवसेंदिवस बेकारी मोठ्याप्रमाणात वाढते आहे.
लाखो नोकऱ्या निर्माण करणारे मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या अपयशाची जबाबदारी घेऊन मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा.
#म@AAPMaharashtra@Mpsc_Andolan@samant_uday
ये “कूड़े का पहाड़” नहीं, ये इनके “कुकर्मों का पहाड़” है, BJP के भ्रष्टाचार का पहाड़ है।
BJP के नेताओं को मैं CHALLENGE करता हूं—
15 साल मे एक काम बता दें, जो MCD ने किया हो! एक काम नहीं किया।
—CM @ArvindKejriwal
आदरणीय उदय जी,
शेतकरी विरोधी कृषी कायाद्यांच्या वेळेपासून शेतकरी बंधू भगिनी सावध झाले असून ते आता असंवेदनशील राज्य सरकारच्या
भूल थापांना नक्कीच बळी पडणार नाहीत.
सरकारवरचा विश्वास उडाल्यामुळे शेतकरी आंदोलन करत आहेत.
सरकार "ओला दुष्काळ" जाहीर कधी करणार हे कळवावे
@AAPMaharashtra
पीक विमा कुणाच्या भल्यासाठी? शेतकऱ्यांच्या की विमा कंपन्यांच्या? शेतकऱ्यांना पीकविमा अग्रीम नाकारला गेलाय. पिकविमा मिळवण्यासाठी तक्रारी कराव्या लागतात, परंतु शासनाची वेबसाईट चालत नाही. पीक विमा आहे की अडथळ्यांची शर्यत?
#आम्ही_शेतकऱ्यांसोबत#ओलादुष्काळ
मा. @mieknathshinde
विना अनुदानित शाळांतील शिक्षक बांधवांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. दुर्दैवाने गेले अनेक वर्षे पगार न मिळाल्याने नेहमी प्रमाणे यंदाही त्यांच्या कुटुंबीयांना "काळी" दिवाळी साजरी करावी लागत आहे. कृपया त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या
@AAPMaharashtra
मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आगामी काळात मोर्चा घेऊन जाण्याचे नियोजन चालू आहे. भूमिपुत्रांच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहील.
@Thane_R_Police@Info_Thane1@ThaneCollector
कल्याण ग्रामीण भागातील भूमिपुत्रांच्या लढ्यात आज सहभागी होऊन पाठिंबा दिला.
@RunwalGardens या बिल्डरच्या बांधकामाच्या सिमेंट मिश्रित पाण्यामुळे तसेच साईट वर काम करणाऱ्या१०००+ कामगारांच्या वस्तीतून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे स्थानिक गावकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होऊन ३गावांतील
मा. देवेंद्र फडणवीस जी,
आपण काल ७५०००नोकऱ्यांचे आश्वासन दिले, पण परवा १३५१४ जिल्हा परिषदेच्या पदांची भरती रद्द केल्यामुळे २०१९पासून ३वर्षे परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांचा मोठा भ्रमनिरास झालाय.२० लाख उमेदवार/कुटुंबांची दिवाळी "काळी" असणार आहे. कृपया नवीन तारखा ताबडतोब जाहीर करा
जनतेचे खरे दुःख हे अपेक्षाभंगाचे आहे. जे पेरले आहे, तेच उगवले आहे.
सरकार सरळ मार्गाने काही करेल
या भ्रमातून बाहेर पडून आपले प्रश्न सोडवण्यासाठी संविधनिक मार्गाने आंदोलन करूया. तरच या असंवेदनशील सरकारला जाग येईल. @AAPMaharashtra तुमच्यासोबत शेवटपर्यंत असेल!
@Mpsc_Andolan#म
ते पक्ष विचारधारा किंवा जनतेशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत. त्या पक्षाचे अनेक नेते लोकसेवेमुळे नाही तर त्यांच्या जाती, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि अफाट पैशाच्या जोरावर निवडून आले आहेत.
या असंवेदनशील नेत्यांना व राज्यकर्त्यांना राज्यातील ओला दुष्काळ दिसत नाही की बेरोजगारांची अवस्था!
#म
राज्यातील परतीचा पाऊस, सरकारी नोकरीची भरतीप्रक्रिया व राज्यकर्त्यांच्या वागण्यामुळे संतप्त आणि भ्रमनिरास झालेल्या शेतकरी व तरुणांनी हे जाणून घेतले पाहिजे की राज्यातील पारंपरिक पक्षांचे नेते जनतेच्या सेवेसाठी राजकारणात नाहीत. ते सत्ता, प्रसिद्धी व आर्थिक फायद्यासाठी राजकारणात आहेत