शिक्षणावरुन आमदार @DhangekarINC जी यांना भाजपच्या IT सेलकडून केलं जाणारं ट्रोलींग हे अत्यंत दुर्दैवी आहे.. माझं शिक्षण हायस्कूलपर्यंतच झाल्याचा उल्लेख खुद्द पंतप्रधान नरेद्र मोदी साहेब यांनी एका मुलाखतीत केल्याचं मला आठवतंय… तरीही ते दहा वर्षांपासून पंतप्रधान आहेत. स्व. वसंतदादा पाटील यांचं शिक्षण कमी असूनही त्यांच्या मिटींगमध्ये IAS, IPS अधिकाऱ्यांना घाम फुटत असे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनीही अगदी अलिकडंच पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. परंतु हे सर्वजण पदावर आहेत. तर दुसरीकडं जे आपल्या नावापुढं डॉक्टर पदवी लावतात त्यांना हाफकिन ही संस्था आहे की व्यक्ती हेही माहिती नसतं, पण साडेसहा हजार कोटी रुपयांचा #मलिदा खायचं मात्र माहित असतं. त्यामुळं शिक्षण आणि लोकसेवा याचा काहीही संबंध नसतो, याचं उत्तर कसब्याच्या पोटनिवडणुकीतच पुणेकरांनी दिलंय. त्यामुळं आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात आज कोणतेही मुद्दे नसल्याने आणि आताही पायाखालची वाळू सरकल्यामुळे त्यांना शिक्षणावरुन ट्रोल करणं म्हणजे भाजपच्या IT सेलमध्ये ‘ज्ञानेश्वर विद्यापीठा’तील ‘पदवीधरां’ची भरती असल्याचा पुरावाच आहे, असं म्हणावं लागेल!
#नकोत_नुसत्या_गप्पा #मुद्द्याच_बोला
धंगेकर हे महाविकास आघाडी चे उमेदवार आहेतच पण ते पुणेकरांचे उमेदवार आहेत अशी धारणा आता झालेली आहे = सतेज दादा पाटील.
पुण्यात "INDIA" चा तिरंगा फडकणारच.✌🏻✌🏻
@satejp @DhangekarINC 🔥🔥
कसबा , पुणे मतदार संघाचे विद्यमान आमदार रविंद्र भाऊ धंगेकर (मामासाहेब) आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🌿💞😊🎂आपल्या हातून अधिकाधिक लोकांची सेवा घडो ..ह्याच सदिच्छा 😊💐💐💐🙏🙏
#HappyBirthday#Pune
युवाओं ध्यान से सुनो!
हम तुम्हारी सालाना 1 लाख रू की ‘पहली नौकरी पक्की’ करने जा रहे हैं। हमारी यह ऐतिहासिक योजना बेरोज़गारी की बीमारी का हमेशा के लिए इलाज है।
कांग्रेस सरकार ‘राइट टू अप्रेंटिस एक्ट’ बनाकर 25 साल से कम उम्र के हर ग्रेजुएट और डिप्लोमाधारी को सरकारी या निजी संस्थान में एक साल अप्रेंटिसशिप का मौका देगी, जिसके लिए प्रतिवर्ष एक लाख रुपए का स्टाइपेंड मिलेगा।
एक साल का प्रोफेशनल वर्किंग एक्सपीरियंस बेरोज़गारी की समस्या की जड़ पर प्रहार है। आपके पास न सिर्फ पहली नौकरी होगी, बल्कि एक साल बाद उसी नौकरी को आगे बढ़ाने का अवसर भी रहेगा।
यह क्रांतिकारी योजना इंडस्ट्री और भारत की वर्क फोर्स के बीच का स्किल गैप खत्म कर भारतीय उद्योगों की तस्वीर और युवाओं की तक़दीर बदल देगी।
यह सिर्फ एक साल की नौकरी नहीं, आपके सुनिश्चित उज्ज्वल भविष्य का द्वार है।
#PehliNaukriPakki
भ्रष्ट्राचाराला आधार..
भाजपा सरकार..
एकेकाळचे काँग्रेसचे मंत्री राहिलेले कृपाशंकर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे भाजप कोअर कमिटीची बैठक संपन्न होते.
या बैठकीत त्यांनी भाजप कार्यकर्त्यांची कामाची पाहणी व माहिती घेतली. याच भाजपाच्या नेत्यांनी
ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा सन २०३५ पर्यंतचा एकत्रित रोडमॅप पुढील ३ महिन्यात सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिले….१/२
सस्नेह जय महाराष्ट्र
महाराष्ट्रातला गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला, आणि तो पार पडावा ह्यासाठी ज्या प्रशासकीय यंत्रणा राबल्या त्यांचं मनापासून अभिनंदन. नेहमीप्रमाणे स्वतःच्या घरातील सण, सणाचा आनंद बाजूला ठेवून त्यांनी जे काम केलं ते नक्कीच प्रशंसेस पात्र आहे.
मी आज ज्यावर बोलतोय त्याची पार्श्वभूमी नुकताच पार पडलेला महाराष्ट्रातील महाउत्सव आणि त्याचं बदलत चाललेलं स्वरूप हे आहे. गणपती असो, दहीहंडी असो की नवरात्रोत्सव असो, रामजन्माचा उत्सव असो की इतर हिंदू देवतांचे उत्सव असोत, ते ह्या देशात उत्साहाने साजरे व्हायलाच पाहिजेत. आणि त्यावर सरकारांनी जरी निर्बंध आणले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळेस सरकारशी संघर्ष केला आहे आणि ह्यापुढे पण गरज पडली तर करत राहू.
आपल्या धर्मातील उत्सवांना विरोध करायचा आणि इतर धर्मातील उन्मादावर मौन बाळगायचं अशी एक जमात आपल्याकडे आहे त्यांचा मुखभंग पण आम्हीच केला आहे. त्यामुळे धर्माभिमान इत्यादी गोष्टी आम्हाला कोणी शिकवू शकत नाही हे नक्की.
पण, ह्या उत्सवात १० दिवस आणि मुख्यतः मिरवणुकांच्या वेळेस डीजे,डॉल्बी ह्यांच्या आवाजच्या कर्कश्श पातळीमुळे हृदय बंद पडणं आणि मृत्यू येणं, किंवा तात्कालिक किंवा कायमचं बहिरेपण येणं, किंवा गेले काही वर्ष तर मिरवणुकीच्या दरम्यान लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जाणं हे प्रकार वाढले आहेत. ह्यात मिरवणुकीत येऊन, नाचून, आनंद व्यक्त करून लोकं निघून जातात पण पोलीस असतील किंवा इतर प्रशासकीय यंत्रणांमधील लोकं असतील, त्या भागात राहणारे स्थानिक रहिवासी असतील त्यांची अवस्था खरंच गंभीर आहे. सलग २४,२४ तास आवाज कानावर पडून अनेकांची श्रवण शक्ती कमी झाली असेल तर आश्चर्य वाटायला नको. आपल्या आनंदाची, उत्सवाची मोजावी लागणारी ही किंमत ही मोठी नाही का ?
त्यातच एक बातमी आली की एका कुटुंबात एका तरुणाचा मृत्यू झाला होता, आणि त्या घराच्या बाहेर सुरु असलेला डीजेचा आवाज कमी करा सांगितलं म्हणून राग येऊन त्या घरातील लोकांना मारहाण झाली. ही घटना एखादीच असेल, त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा करण्याचं कारण नाही. पण कुठेतरी आपलं चुकतंय ह्याचा विचार करायला लावणारी नक्कीच आहे.
आज एका बाजूला कौटुंबिक गणेशोत्सवात तो पर्यावरण पूरक असेल, थर्माकोलचा वापर टाळत, कृत्रिम तलावात विसर्जन करत, आपल्या आनंदामुळे निसर्गाची किंवा इतर कोणाची हानी होऊ नये हे पाहण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. आणि दुसरीकडे जेंव्हा त्याचं सार्वजनिक स्वरूप येतं तेंव्हा त्यातल्या वर उल्लेखलेल्या त्रुटी दुर्लक्षित करता येत नाहीत. ह्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी, सरकारने, समाजातील विचारवंतांनी आणि अर्थात गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन ह्याला काहीसं बीभत्स स्वरूप येतंय ते वेळीच थांबवलं पाहिजे.
उत्सव आणि आनंद साजरा व्हायलाच पाहिजे, पण माफक प्रमाणात पारंपरिक ढोलताशा पथकं, लेझीम अशा पद्धतीने मिरवणूक जर आपण काढली तर त्याचं पावित्र्य टिकेल, आनंद द्विगुणित होईल आणि हे बघायला जगभरातून लोकं पण येतील.
मी लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार आहेच. पण एकूण सरकारने आणि राजकीय पक्षांनी मतांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्यावर विचार आणि कृती करायला हवी.
शहरातील होर्डिंग्स ह्याने शहर विद्रुप होतात असे ताशेरे न्यायालयाने ओढले होते. न्यायालयाच्या ह्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. आणि मी ह्या आधी म्हणलं तसं होर्डिंग संस्कृती जर सगळे राजकीय पक्ष बंद करणार असतील तर माझा पक्ष पहिला त्यात उतरेल. त्याच धर्तीवर, ह्या उत्सवातल्या काही खटकणाऱ्या गोष्टी दूर करायला संपूर्ण राजकीय व्यवस्था तयार असेल तर माझा पक्ष त्यात सगळ्यात पुढे असेल.
हिंदू सणांसाठी आम्हीच संघर्ष करतो आणि ते साजरे करताना जर काही चुकीचं आढळलं तर आम्ही पुढाकार घेऊ हा माझा शब्द आहे. आता विचार सगळ्या राजकीय पक्षांनी आणि अर्थातच समाजाचं नेतृत्व किंवा प्रबोधन करण्याची क्षमता असणाऱ्यांनी करायचा आहे.
आपला
राज ठाकरे
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.राजेंद्र पवार यांनी वीज सुरक्षा, विविध योजना, सौरऊर्जा आणि लोकांना वीज चोरी करण्यापासून रोखण्यासाठी दत्तवाडी कार्यालयात खास फलक लावले. ग्राहकांपर्यंत विशिष्ट पद्धतीने संदेश पोहचवण्यासाठी एक उत्तम कल्पना राबवण्यात आली आहे. (१/२)
#MSEDCL
Mullah
Aatankwadi
Katwa
Ugrawadi
Filthy language used by a BJP parliamentarian for fellow MP from BSP @KDanishAli . No shame left. This is sickening.
Will speaker LS take note and take action?
BJP MP @rameshbidhuri is calling a muslim MP
"A Bharwa”(pimp)
"A Katwa"(circumcised)
"A Mulla" "Atankwadi"(Terrorist) & "Ugrawadi"(militant) ON RECORD in Lok Sabha.
More disturbing is the fact that speaker is not intervening or stopping this while senior leaders like RaviShankar Prasad & Harsh Vardhan are sitting next to him and laughing.
Is this why we needed a new parliament? Hate speeches in their political Sabhas were normal but using communal slurs and such language an elected member of parliament is shocking. Is this how we will become ‘vishwaguru’?
#amritkaal
आनंद विहार रेल्वे स्टेशनवर काम करणाऱ्या कुलींनी मागे मागणी केली होती की राहुल गांधींनी १० मिनिटे आमच्याशी बोलावे.
खरेतर सत्तेत असलेल्यांकडे ही मागणी कुलींनी करायला पाहिजेल पण ते राहुल गांधींना करताय.
आज राहुल गांधी त्यांच्याकडे पोहोचले. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
जननायक राहुल गांधी 🙌🏻
भारत सरकार के 90 सचिवों में से मात्र 3 सचिव ही OBC समुदाय के हैं। ये देश के बजट के बस 5% के ज़िम्मेदार हैं।
2019 में एक भी सचिव OBC नहीं थे!
सरकार Women’s Reservation Bill को आज ही लागू करे। और, प्रधानमंत्री जी, Caste Census से डरो मत!