या सरकारचे लक्ष फक्त वसुलीकडे आहे.
बाकी सामान्य गरीब कुटुंबातील मुलांकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही
या असल्या भोंगळ कारभारामुळेच काल #अहमदनगर सारखी दुर्दैवी घटना घडली.
याला सर्वस्वी हे #मविआ जबाबदार आहे.
मागेही अश्या 2 घटना यापूर्वी घडलेल्या आहेत, पण सरकार अद्यापही झोपेतच आहे.
याचा अर्थ आरोग्य विभागाने चूक मान्य केली आहे
पण प्रश्न हा पडतो की लाखों विद्यार्थ्यांना फसविण्याचा अधिकार या सरकारला कोणी दिला?
@Mpsc_Andolan या सर्व प्रकरणावर लक्ष ठेवून आहेच पण बाकीच्या विद्यार्थ्यानी ही एकत्र येणं गरजेच आहे
#आरोग्यभरती
@AjinkyaShinde18 https://t.co/raASTrLyxN
नवाब मलिकांनी जर शेतकऱ्यांचे प्रश्न आणि समस्या अश्याच लावून धरल्या असत्या तर आयुष्यभर त्यांचे गोडवे गायले असते.......
पण त्यांना शेतकऱ्यांपेक्षा चरशी आणि गंजेडी जास्त महत्वाचे वाटतात
#असो@nawabmalikncp keep going
टोपे साहेब तुम्ही आरोग्यमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरला आहात..
या #मविआ ने बेसिक प्रश्नाकडे लक्ष न देता फक्त केंद्र सरकार, आर्यनबाळ, 100 कोटी, याकडेच जास्त लक्ष केंद्रत केल्यामुळे त्यांना लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळाला नाही.
अजून करा पैसे घेऊन भरती
#आरोग्यभरती
राज्य शासनाने राज्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये ओबीसींचे आरक्षण वाढवण्याच्या ऐतिहासिक शासननिर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यात खुल्या प्रवर्गासाठी केवळ 24% तर पालघर जिल्ह्यात खुल्या प्रवर्गासाठी केवळ 30% जागा. आता कुठेय 50%ची मर्यादा? की ती फक्त मराठ्यांसाठीच असतें?
राज्य सरकारने काढलेल्या ओबीसी अध्यादेशावर राज्यपालांची सही झाली देखील.आता contempt of court होत नाही का?की फक्त मराठा समाजाच्या बाबतीतच असा contempt of court होतो? @CMOMaharashtra@AshokChavanINC@RajeshTekale@TaurDilip
महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला
ज्यांनी #SEBC मधून फॉर्म भरलेला पण मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे त्यांना परीक्षा पास होऊनही नोकरी मिळाली नाही.
याला जबाबदार कोण?? व्यक्त व्हा..
#मराठाआरक्षण
कायदेशीर आणि घटनात्मकदृष्टया वाटचाल करणारे मराठा विद्यार्थी ओपन मधून पण अपात्र ठरतात आणि मागास म्हणून देखील,
पण दूसरीकडे मागास म्हणून कोणताही अहवाल सादर नकरणारे आणि खुल्या निकषामध्ये न बसणारे मात्र मतासाठी पात्र ठरतात
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@Dwalsepatil@AshokChavanINC
राज्य सेवेचा अंतिम रिवाईज निकाल लागला
सर्व गोष्टी नियमाने पूर्ण करूनही फक्त राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे #मराठा समाजाच्या जवळपास ७ ते ८ विद्यार्थांना अंतिम यादीतून वगळण्यात आले
अनेकांच्या पोस्ट बदलल्या गेल्या..
@AjitPawarSpeaks@AshokChavanINC सर्व लक्षात ठेवले जाईल..
मराठ्यांचा नेहमी तिरस्कार करणाऱ्या ब्राह्मण मारवाडी CA, इंजीनियर,डॉक्टर यांच्यावर बहिष्कार घालून,मराठ्यांनी स्वताच्या गुणवंत लोकांना प्राधान्यदिले पाहीजे.ब्राह्मण मारवाडी स्वताला खुप गुणवंत आहेत तर ते त्यांची सोय गुणवतेवर करतील आपण आपले लोक प्रस्थापित करु व त्याना गुणवंत बनवू.
दहावी,बारावी निकाल लागून भरपूर दिवस उलटून गेले आहेत #सारथी गरीब मराठा विद्यार्थ्यांसाठी एखादा कौशल्य विकास कार्यक्रम आखणार आहे का ??
नाहीतर सालाबादप्रमाणे याहीवर्षी घोषणांचा पाऊस पाडणार आहात. राजकारण तुम्हाला लखलाभ असुद्या पण गरिब विद्यार्थ्यांना न्याय द्या .
@AjitPawarSpeaks
डोक्यात फरक पडला का यांच्या, आधीच इथे खूप बेरोजगार आहेत. आम्ही अफगाणिस्थान ला जाऊ का? @VijayWadettiwar साहेब राजकारण करा पण भूमिपुत्रांचा जीव घेऊन करू नका. #मराठा_आरक्षणा वर बोला ना तोंड शिवल का तुमचं? असे बोगस नेते महाराष्ट्रात आहे हेच आमचे दुर्दैव.
@INCMaharashtra@NCPspeaks
Obc राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवले असताना सायबांनी मार्ग काढला,त्याठिकाणी obc चे उमेदवार देणार,एव्हडी तत्परता मराठ्यांच्या प्रश्नाबाबत का नाही?त्यांच्या आजूबाजूला असलेले सोकॉल मराठा नेते तिथं पोहे/उप्पीट खायला जातात काय?
आरक्षण "obc मधुनच50%च्या आतूनच"
मराठा तरुणांनो राजकीय पक्षांच्या आंधळ्या समर्थक मानसिकतेतून बाहेर पडा.चुक ती चुक आणि बरोबर ते बरोबर हे डोळसपणे जाणा,मग ते कोणत्याही राजकीय पक्षाबाबत असो.तुमच्या राजकीय सहभागाला आक्षेप नाही.मात्र मराठा समाजाचा प्रश्न आला की राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र या.ही काळाची गरज आहे.
आज होणाऱ्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये मराठा (२१८५) नियुक्त्या बाबत निर्णय घ्या.अन्यथा १५ तरिखेपासून आम्ही सर्व मुल संभाजीनगर मध्ये आमरण उपोषणाला बसणार.एका मुलाचा जरी जीव गेला तर महाराष्ट्रात जो उद्रेक होईल त्याला सर्वस्वी @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks जिमेदार असणार. h