आमची मागणी कोणाच्याही विरोधात नाही पण कृषी अभियंत्यांचे न्याय्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे हे प्रतिनिधित्व केंद्र सरकारच्या व जागतीक बँकेच्या सूचनांचा विचार करुन दिलेले प्रतिनिधित्व आहे मृद व जलसंधारणत कृषी अभियंत्यांची भूमिका आहे
@CMOMaharashtra@naikindranil