१२ वर्षांचा अविश्वसनीय प्रवास: भारताची सौरऊर्जेतील ऐतिहासिक झेप!
एक काळ असा होता, जेव्हा भारतात सौरऊर्जा ही केवळ एक शक्यता मानली जात होती. आज, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीने तिचे एका जनआंदोलनात रूपांतर केले आहे.
केवळ १२ वर्षांत (२०१४-२०२६) भारताची सौर क्षमता २.८ गिगावॅटवरून १५५ गिगावॅटपर्यंत वाढली आहे.
#Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती
आज नवी दिल्ली येथे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहिती पंतप्रधानांना यावेळी देण्यात आली.
@narendramodi@Dev_Fadnavis
आदरणीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय.
सर्व मंत्र्यांचे व अधिकाऱ्यांचे मंजूर नियोजित अभ्यास दौरे रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज ठाकरे यांचे म्हणणे आहे की, मनमोहन सिंग यांनी आधी असे कोणतेही आवाहन केले नव्हते.
त्यांच्या माहितीत भर पडावी म्हणून हा २०१३ चा व्हिडिओ. मनमोहन सिंग म्हणतात: 'आपल्याला सोन्याची लालसा कमी करून पेट्रोलियम उत्पादनांचा वापर काटकसरीने करायला हवा.
२०१३ मध्ये जागतिक ऊर्जा किंवा पुरवठा साखळीचे कोणतेही संकट नसताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. सध्या आखाती देशांतील युद्धामुळे जगभरातील पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. युरोप मध्ये इंधनाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
आशियामधील अनेक देशांमध्ये मोठी किंमत मोजून देखील इंधन मिळत नाहीये. ही परिस्थिती पाहता भारत खूप चांगल्या स्थितीत आहे. कोणतेही संकट नसताना काँग्रेस सरकारने सोनं गहाण ठेवले होते ते दिवस तुम्हाला लक्षात नसतील मात्र जनतेला चांगलेच लक्षात आहेत.
महाराष्ट्राच्या विकासाची वेगवान गती पाहता, १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने महाराष्ट्र हे देशातील सर्वात आघाडीवर असलेले राज्य आहे.
@Dev_Fadnavis#Maharashtra#ViksitMaharashtra
पहलगामच्या कटू आठवणी देश अजून पूर्णपणे विसरलेला नसतानाच, पहलगाम मध्ये ज्याप्रमाणे हिंदू व्यक्तींना धर्म विचारून दहशतवाद्यांनी क्रूरपणे मारले होते, अगदी त्या प्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथे “जैब जुबैर अंसारी” या धर्मांधाने दोन हिंदू व्यक्तींवर धर्म विचारून प्राणघातक हल्ला केला. पोलीस तपासात “जैब जुबैर अंसारी” कडे ISIS सारख्या दहशतवादी संघटनेच्या संबंधित साहित्यही आढळले असल्याचे समजते.
अशा प्रसंगी काँग्रेस पक्ष काय करत आहे तर, अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून धादांत खोटे बोलून, मुस्लिमांवर हल्ले होत आहेत असे भासवून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. हा हल्ला ISISच्या 'लोन वुल्फ' दहशतवादी हल्ला प्रकारातील दिसत असताना, काँग्रेस या जिहाद्याला वाचवण्यासाठी पुढे का येत आहे?
काँग्रेस पक्षाने हिंदूंचा सदैव तिरस्कार केला आणि तुष्टीकरणाचे राजकारण केले. परंतु हिंदूंवर असे भ्याड हल्ले होत असतानाही काँग्रेसला तुष्टीकरणाचे राजकारण करायच हेच अत्यंत किळसवाणे आहे.
#ShameOnCongress
गोदा ते नर्मदा जल यात्रेत पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा विचार आणि वारसा याच्या आधारावर पुढच्या काळाचा विकास कसा करणार आहोत, या संदर्भाने यात्रेची रचना करण्यात आलेली आहे. - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
#Maharashtra#Nashik#Trimbakeshwar
पंचायत ते पार्लमेंट... ध्येय फक्त जनसेवा!
प्रशासनाचा पाया असलेल्या 'पंचायत राज' व्यवस्थेला बळकट करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. ग्रामविकासाच्या माध्यमातूनच समृद्ध राष्ट्राचे स्वप्न साकार होईल. स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम करून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा!
#PanchayatiRaj #GramVikas #RuralDevelopment #Politics #DrAjeetGopchade
वाचाल तर वाचाल!
पुस्तके ही केवळ कागदाची पाने नसून विचारांचे अमूल्य भांडार आहेत. ती आपल्याला इतिहास सांगतात, वर्तमान सुधारतात आणि भविष्याची दिशा दाखवतात. जागतिक पुस्तक दिनानिमित्त, चला वाचनाची ही समृद्ध परंपरा जोपासण्याचा आणि ज्ञानाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया.
सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#WorldBookDay #VachalTarVachal #Reading #Books #Knowledge
नारीशक्ती वंदन अधिनियम कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आज आरटीआय चौक येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व युवा मोर्चाच्या वतीने महानगराध्यक्ष मा.आ.अमरनाथ राजूरकर, आ.श्रीजयाताई चव्हाण ,नांदेडच्या महापौर कविताताई मुळे ,