बॅड पॅच- एक संघर्ष...
प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी 'बॅड पॅच' येतो.
शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात
करीयर मध्ये काहीतरी बिघडतं,
नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं,
व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो,
पैशांची बिकट वाट लागते...नड येते
आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!
हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो... आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो... आयुष्य नकोसं करुन सोडतो...
आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो.... ...
संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो... अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...
कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!
यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे:
१. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!
२. आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.
अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो,
काय बोलतो,
काय करतो,
काय निर्णय घेतो
हे आपलं आपल्याला समजू शकतं...
आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते. क्रिकेटर, व्यापारी,कलाकार,राजकारणी, सामान्य माणसं, असे कोणालाच यापासून वाचता येत नाही.मात्र, हा वाईट काळ प्रत्येकाला काही शिकवून जातो.
यामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो आणि जगण्याविषयीची नम्रताही येत रहाते...!
अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही... पण तो जेंव्हा येतो तेंव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा react कसं करायचं हे आपल्या हातात असतं... आपला बॅडपॅच आहे नाकारून उद्दामपणे जगत रहायचं आणि स्वतःचं नुकसान करत रहायचं का तो स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं!!
असो... आपणा सर्वांच्या आयुष्यात कमीत-कमी बॅडपॅच येवोत आणि जे येतीलच त्यांमधून आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची ताकद आपणां सर्वांना लाभो...!
संघर्षातून जीवन जगण्याची मजा काही औरच......
प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा शिक्षक असतो . शिक्षक हे फक्त आपले भरकटलेपण दाखवतात , यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो !!!
तुमचं आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.
तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः "कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही स्वतःसाठी करत असता.
मी गरीब आहे. पैसा नाही,हे नाही, ते नाही म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात. स्वतःला मजबुत करा,मजबुर नाही.
ज्यांची वेळ खराब आहे,त्याच्याबरोबर माणसाने जरूर रहावे.पण ज्याची नियतच खराब असते, त्याची सोबत सोडणेच चांगले असते.....
चांगल्या कामात निर्लज्ज व्हा.मान, सन्मान, इगो,मोठेपणा,अहंकार सर्व सोडा. फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचेच.
संकटे आली,अडचणी आल्या,विरोध झाला, अपमान झाला,कोणी नावे ठेवली,पाय ओढले, अडवले,थांबवले, असे काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडु नका....
स्वताच्या मनाला पुन्हा एकदा लढ म्हणा...🙏
मित्रा, तुला लाईफच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हावं लागेल बरं.
बॉडी कमवायची असेल तर डाएट, झोप आणि व्यायाम करावां लागेल.
पैसे कमवायचे असेल तर व्यवसाय, जॉब किंवा पडेल ते काम करावं लागेल.
Mental Peace कमवायचा असेल तर मेडिटेशन, योगा आणि शांत राहावं लागेल.
ज्ञान मिळवायचं असेल तर अभ्यास, वाचणं आणि लेखन करावं लागेल.
आणि इतकं सगळं करून तुला टॉपला राहावं लागेल. त्यासाठी कायम काम करत राहावं लागेल आणि स्वतःत Improvement करावी लागेल.
तर आणि तरच तू पुढं जाशील आणि आजच्या स्पर्धेत टिकशील.
ध्यानात ठेव!
मराठी भाषेतील सर्वकालीन सर्वोत्तम साहित्य :
१. मृत्युंजय (शिवाजी सावंत)
२. छावा (शिवाजी सावंत)
३. श्यामची आई (साने गुरुजी)
४. श्रीमान योगी (रणजित देसाई)
५. युगंधर (शिवाजी सावंत)
६. पानिपत (विश्वास पाटील)
७. स्वामी (रणजित देसाई)
८. ययाती (वि. स. खांडेकर)
९. कोसला (भालचंद्र नेमाडे)
१०. शाळा (मिलिंद बोकील)
यादीत अधिक नावे जोडण्यासाठी खाली कमेंट करा.
#साहित्य #मराठी
#वेळ#पैसा#बुद्धी#वय#आरोग्य हे पाच खांब आहेत, जे तुमच्या यशाचा पाया घालतात. वेळ नष्ट करू नका, पैसा योग्य वापरा, बुद्धीने निर्णय घ्या, वयाला मर्यादा नका समजू आणि आरोग्याची काळजी घ्या. या पाचांमध्ये समतोल साधलात तर यश तुमचं निश्चित!
सुरूवात आजच करा!
#मराठी
जेव्हा आयुष्य तुमच्याविरुद्ध असते, तेव्हा धीर धरून संयम ठेवणे हेच आपले सर्वात मोठे सामर्थ्य ठरते. संयमामुळे तुम्ही संकटं सोडवू शकता, निराशा दूर करू शकता आणि नंतर वेळ तुमच्या बाजूने होईल.
हे वाक्य #जीवनातील#धैर्य, #समजूतदारपणा आणि #मानसिक#सामर्थ्य यांचे महत्त्व दर्शवते.
@socialepfo Thank you, EPFO Team, for settling my Form 19 within just 5 days. However, I had also submitted Form 10C along with it — may I know why it is still showing as "Under Process"?
@socialepfo@mansukhmandviya@ShobhaBJP@mygovindia@MIB_India@PIB_India@LabourMinistry I am currently working with PAVAN ELECTRICALS AND CIVIL CONTRACTORS and was previously employed with ARCEUS INFOTECH PRIVATE LIMITED I had initiated a PF transfer request under the "One PF One Account" initiative using my UAN: 101753171132. However, the transfer is still pending
Balance Sheet, ज्याला "वित्तीय स्थितीचा अहवाल" देखील म्हणतात, कंपनीची Assets, Liabilities, आणि Shareholders' Equity एका विशिष्ट वेळेच्या क्षणी दर्शवते हे आपण अगोदरच्या थ्रेड मध्ये बघितलं.(लिंक शेवटी दिली आहे)
या थ्रेड मध्ये आपण बॅलन्सशीट मधील घटक समजून घेऊ.
#मराठी#म