शिवसेना ,राष्ट्रवादी आणि तृणमूल काँग्रेस पक्ष फोडले गेले कारण निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे काम नीट केले नाही! कायदा चुकीच्या पद्धतीने वापरू दिला! या देशात लोकशाही पायदळी तुडवण्यात सत्ताधाऱ्यांचा जितका हात आहे तितकाच या संस्थांचा ही आहे..
पापाचे सगळे भागीदार आहेत..
@Archana_Mirror@PuneCityPolice@CPPuneCity अख्खी यंत्रणाच म्हणजे judge पासून पोलिस, डॉक्टर, आमदार या सर्वांना पैसा वाटून जर तो बाहेर येत असेल तर असे जंगी स्वागत केलेच पाहिजे कारण आपल्या यंत्रणेत किती ताकद टिकून आहे याची झलक सामान्य नागरिकांनी पहायलाच हवी.
पैसा काय करू शकतो याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.
राहुल गांधी हे पाकिस्तानी एजंट आहेत. पाकिस्तान जे बोलतो, तेच राहुल गांधी बोलत असतात. पाकिस्तानला खुश करण्याचं कामही तेच करत असतात. तिकडून येणारी स्क्रिप्ट राहुल गांधी भारतात वाचून दाखवतात. -नितेश राणे, मंत्री आणि भाजप नेते
#RahulGandhi#NiteshRane#NarendraModi#BJP#Congress
(Rahul Gandhi, Nitesh Rane, Narendra Modi, BJP, Congress)
तुम्ही आमदार आहात म्हणून सवलतीचा प्रवास आणि तो ही तेजस एक्सप्रेस ने करू शकता, पण सामान्य माणसांनी कोणत्या ट्रेन ने प्रवास करायचा, कोकणासाठी किती गाड्या आजवर सोडल्या हे आपण कधी लक्षात घेतले आहे का?
नमस्कार,
आज आम्ही ६ जण चिपळूणला प्रवासासाठी निघालो आहोत. रस्त्याने गेलो असतो तर २ गाड्या लागल्या असत्या, मात्र आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही तेजस एक्सप्रेसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला.
यामुळे वेळेची बचत होईलच, शिवाय पेट्रोलचीही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. देशहितासाठी छोट्या-छोट्या गोष्टींमधून योगदान देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे.
शक्य तिथे खाजगी वाहनांचा कमी वापर करून लोकल, मेट्रो, रेल्वे आणि बस यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा अधिक वापर करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मी स्वतःही आठवड्यातून दोन दिवस रेल्वेने प्रवास करून देशाला मजबूत करण्यासाठी माझे योगदान देणार आहे.
आपणही शक्य तिथे सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडूया!
– संजय उपाध्याय
आमदार, बोरिवली विधानसभा
#SanjayUpadhyay #Borivali #NarendraModi #PublicTransport #NationFirst #AtmanirbharBharat
@BJP4India
भारताचा मित्रदेश म्हणून ज्यांची कायम ओळख आहे आणि ज्या देशांसोबत भारताचे प्राचीन काळापासून व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध आहेत त्या इराणने भारतीय जहाजावर गोळीबार करणं असो किंवा आता भारताकडे निघालेली दोन जहाजे ताब्यात घेण्याचा विषय असो, हे भारताच्या फसलेल्या परराष्ट्र धोरणाचं लक्षण आहे. स्वातंत्र्यापासून भारताने कायम अलिप्ततावादाचा स्वीकार केला, पण गेल्या दहा-बारा वर्षांपासून देश अमेरिकेच्या बाजूने झुकत चालला असून त्याचा फायदा तर सोडाच पण देशाला कायम तोटा आणि एकावर एक फ्री याप्रमाणे तोट्यासोबतच मानहानीही सहन करावी लागतेय. यामुळं गॅस तुटवड्यासारख्या अनेक अडचणी सामान्य माणसाला सहन कराव्या लागतायेत.
अक्कलशून्य ‘भक्त संप्रदायाला’ केंद्राचा कोणताही निर्णय हा त्यांच्या भाषेत ‘मास्टर स्ट्रोक’ वाटतो... पण आता इराणने ताब्यात घेतलेल्या भारताच्या दोन जहाजांच्या निर्णयालाही ही ‘भक्त मंडळी’ मास्टर स्ट्रोक म्हणतील.. त्यांचं बाजूला ठेवू पण केंद्र सरकारच्या दिशाहीन परराष्ट्र धोरणामुळं इराणचं तर सोडूनच द्या पण आज रोजी भारताचे कोणत्याच शेजारी देशांसोबत सलोख्याचे संबंध राहिलेले नाहीत आणि ही बाब देशासाठी चांगली नाही, हे मान्य करावंच लागेल.
#परराष्ट्रधोरण #भारतइराणसंबंध
#केंद्रसरकार #आंतरराष्ट्रीयराजकारण
@TawdeRitu तुम्हाला म्हणजे भाजपला फक्तं आणि फक्तं हेच दाखवायचे आहे की काँग्रेस विरोधात आहे, पण लोकसभेमध्ये अनेक मान्यवरांची भाषणे झाली, त्यात त्यांनी हे निक्षून सांगितले की आमचा विरोध महिला आरक्षणाला नाही खासदार वाढीच्या बिलाला आहे. तुम्हाला महिला असून पण यातलं राजकारण कळलं नाही, तुम्ही 0
@SWVTerminus@AGSawant मला ही असंच वाटतंय, प्रत्येक गाडी सुरू केली की मडगावला जाते किंवा काही कालांतराने ती मडगावला
Extend केली जाते त्यामुळे सावंतवाडी इथेच गाडी टर्मिनेट करून तेथूनच ती परत मुंबई ला जायला हवी.