देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर @rajushetti https://t.co/FOEWuCSSTt
गिरीश फोंडे , के के पाटील , विजय रणदिवे , शिवाजी पाटील, गोकुळ संचालक प्रकाश पाटील , यांच्यासह शेतकरी व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
@satejp@DrmpMohite@girish_phonde
करकंब जि. सोलापूर येथे गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या वतीने एल्गार मेळावा घेण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या महामार्गास कडाडून विरोध असून शेतकरी सरकारच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. विशेषता माता भगिनी या महामार्गाच्या विरोधात आक्रमक होवून
द��राक्ष , डाळिंब व केळी बागायतदार शेतकऱ्यांनी लाखो रूपये खर्च करून बागा ऊभारल्या आहेत. या महामार्गाचा सर्वाधिक बागायती जमीनी संपादित केल्या जात आहेत.
या मेळाव्यास विधानपरिषद गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील , खासदार धैर्यशील मोहिते पाटील, कॅाम्रेड
बाकी देवेंद्र फडणवीस यांच्यात भ्रष्ट्र लोकांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत नाही कारण ते या सर्वांचे वस्ताद आहेत.
बाकी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय बोलाव समृध्दी महामार्गाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@PMOIndia@AmitShah
आमदार राजेश क्षीरसागर हे शक्तीपीठ महामार्गाचे समर्थन का करत आहेत याचं उत्तर या व्हीडीओतून मिळाले ?
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी व जनता महापूराच्या खाईत लोटली तरी चालेल पण टक्केवारी पै आणि पै मिळालीच पाहिजे यासाठीच शक्तीपीठ महामार्गााचा अट्टाहास हे महाशय करत असावेत.
राज्यकर्त्यांचे भविष्य उजळण्यासाठी
सरकार फोडले ,
मंत्री फोडले ,
खासदार फोडले ,
आमदार फोडले ,
आणि विद्यार्थ्यांचे भविष्य जाळण्यासाठी नीट आणि टीईटी पेपर फोडू लागले आहेत.
देशातील १५० कोटी जनतेला दोन वेळा पुरेल एवढ्या अन्नधान्याची निर्मीती करून देशावर येणाऱ्या आर्थिक संकटांना तोंड देवून भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्याची ताकद कृषी क्षेत्रात आहे.
राजर्षी शाहू महाराज यांची जयंती तसेच महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त मुदाळतिट्टा ता. राधानगरी येथे राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने शेतकरी जागृती परिषद घेण्यात आली.
या शेतकरी परिषदेत शेती , शेतकरी व शेतमजूर यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
गत दहा वर्षात देशातील ���ेतीच्या क्षेत्राकडे केंद्र सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.
शेती धोरणाबाबत केंद्र सरकारची उदासिनता असून तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा यांचा अभाव यामुळे जागतिक स्तरावर भारतीय शेतकऱ्यांना स्पर्धा करत असताना आव्हाने निर्माण झालेली आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदी काठावरील शेतकऱ्यांना शेती पंपासाठी सलग सहा तास वीज पुरवठा करा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफआरपी तातडीने द्या या मागणीसाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत विराट धडक मोर्चा काढण्यात आला.
आ��ा चुकून नीट चे पेपर तपासायला मेलोनी यांचेकडे पाठवू नका म्हणजे झाल.
नागपूरच्या विद्यार्थ्याला NEET परीक्षेसाठी चक्क आबुधाबीचे परीक्षा केंद्र मिळाले आहे.
भारताचे विद्यार्थी आता परीक्षा देण्यासाठी परदेशात पाठविण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मोदी सरकारचे व केंद्रीय
कोल्हापूर खंडपीठ बार असोसिएशनच्या पहिल्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान शिरोळ तालुक्यातील कोथळी गावचे सुपुत्र ॲड. तेजपाल इंगळे यांना मिळाला.
ॲड.तेजपाल इंगळे यांनी गेली ३५ वर्षे उच्च न्यायालयात अत्यंत चांगल्या पध्दतीने न्यायालयीन कामकाज केले असल्याने त्यांनी