@passportsevamea @passportsevapune
@mieknathshinde@Dev_Fadnavis
पुणे पासपोर्ट ऑफिस मध्ये आत मध्ये एकाला च सोडले जाते. हरकत नाही,पण सोबत आलेल्या माणसाला बसायला जागा तरी करा.. उन्हात बसावे लागते, 1,2 तास.. म्हातारे माणसं,बायका यांना किती त्रास..
2) पार्किंग 1 km खाली केली आहे.
तिथून चालत वर यायचे का? लहान मुले सोबत असतील तर कसे करायचे..समोर जागा आहे. बिल्डिंग खाली पार्किंग ची सोय आहे. द्या ना खाली लावायला..
विचार करा..सरकारी कामे उत्तम च झाली पाहिजेत..
@passportsevamea
https://t.co/S9m8v0xGXQ
हल्ली कीर्तन म्हटलं की अनेकांना वाटत की तरुणपणी कुठे करायचं ? हे सगळे तर ज्येष्ठ व्यक्तींचे कार्य. पण *कीर्तनकार ह.भ.प. सौ. वेदांगी ऋणाल कुलकर्णी* यांनी अत्यंत सहजपणे सांगितले की कीर्तन हे तरुण पिढीसाठी सुद्धा किती महत्त्वाचे आहे आणि फायदा होऊ शकतो
समता सैनिक दलाचे अनेक गट का निर्माण झाले असतील .? संघटना का फोडली असेल .
2027 ला समता सैनिक दलाचे 100 वर्ष पूर्ण होणार..
आज समता सैनिक दल कुठे.. आणि 100 वर्ष झाली तो RSS आज कुठे याचा विचार करायला हवा..
@AjaatShatrruu संघींनो बाबासाहेबांसमोर झुकाव लागलं ना अखेर 🤣🤣🤣 याला ताकद बोलतात आंबेडकरीस्ट समाजाची, एक दिवस रोज पाया पडायला लावणार तुम्हाला लक्षात ठेवा 😎😎😎
🕉️||जय गणेश||🕉️
गणेश चतुर्थी हा *तिथीप्रधान* सण आहे. म्हणजेच चतुर्थी तिथी अस्तित्वात असली की गणेशपूजा व गणेश स्थापना करता येते.
सकाळी पहाटे पासून ते मध्यान्हकाळपर्यंत गणपती प्रतिष्ठा योग्य मानली जाते. कोणत्याही विशेष पंचांग शुद्धी (नक्षत्र, वार, योग, भद्रा,विष्टी इ.)
शोधण्याची आवश्यकता नाही. *चतुर्थीची तिथी हेच मुख्य निकष आहे.*
* म्हणूनच "सोशल मीडियावर फिरणाऱ्या वेगवेगळ्या वेळा, पाखंड वा अंधश्रद्धा" यांना बळी न पडता आपल्या श्रद्धेनुसार आणि सोयीप्रमाणे गणपतीची स्थापना करणे हेच शास्त्रोक्त आणि ग्राह्य आहे.
-ऋणाल कुलकर्णी गुरुजी.
-9011190671.
सुरुवातीला सांगतो.. लेख फार मोठा आहे.. वेळ घेऊन वाचा..
"घटनाद्रोही इंदिरा वि. नरेंद्र मोदी.."
सकाळपासून इंदिरा गांधींचा भयंकर उदो उदो सुरू आहे. आज इंदिरा असायला हवी होती वगैरे वगैरे..
ह्याच विषयावरची डिटेल्ड पोस्ट.. (१/२४)
@sonymarathitv
"कोण होणार लाडका कीर्तनकार" यात आलेला अनुभव.
1) या कार्यक्रमात 1 कीर्तनकार नारदीय कीर्तन करणारे आलेले.पण नियमाप्रमाणे त्यांनी वारकरी च कीर्तनकार केले.
पण "कुलकर्णी" आडनाव बघून त्यांना स्पर्धेतून बाहेर काढले.
2) अँकर करणाऱ्यांनी सगळ्या महाराजांना तुमचा प्रवास
पुन्हा जात आडवी आली..
सगळ्या किर्तनकारांना त्यांचे केव्हा कीर्तन tv होणार आहे, ते एडिट केलेलं व्हिडिओ सगळ्यांना पाठवले.
पण माझे केव्हा कीर्तन आहे, किंवा त्याची जाहिरात केलेली पाठवली पण नाही.
का तर ब्राम्हण आहे म्हणून ..
@abpmajhatv@sonymarathitv@SonyTV
कुठला ही पुरोगामी किडा आज “शरद पवारांसाठी Red Carpet का?” हा प्रश्न विचारणार नाही!
साधे Protocols ही माहीत नाहीत आणि हे भुरटे सरकारला Policy शिकवू पाहात असतात🤦🏻♂️
#आमची_सर्कस
@sonymarathitv
"कोण होणार लाडका कीर्तनकार" यात आलेला अनुभव.
1) या कार्यक्रमात 1 कीर्तनकार नारदीय कीर्तन करणारे आलेले.पण नियमाप्रमाणे त्यांनी वारकरी च कीर्तनकार केले.
पण "कुलकर्णी" आडनाव बघून त्यांना स्पर्धेतून बाहेर काढले.
2) अँकर करणाऱ्यांनी सगळ्या महाराजांना तुमचा प्रवास
"ज्योतिबा ईसाई बन चुके हैं! हमको शर्म आती है कि ऐसा धर्मद्रोही हमारे परिवार में जन्मा, जिसने हमारे देवताओं का अपमान किया है"
-ये बाबूराव फुले (ज्योतिबा फुले के भाई के पोते) का भाषण है, जो उन्होंने पुणे मुनिसिपल्टी मीटिंग में दिया था (जो 8 सितंबर, 1925 को केसरी अखबार में छपा था)