थोड्या वेळापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे जे कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत आहेत, त्यांची भेट घेतली. हे विद्यार्थी गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन स्थळी दिवस रात्र बसून आहेत व पोटतिडकीने त्यांच्या मागण्या सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सरकारकडून किंवा आयोगकडून त्यांची दखल घेतली जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आम्ही महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विद्यार्थ्यांच्या ह्या लढ्यात खंबीरपणे शेवटपर्यंत पाठीशी उभा राहून त्यांच्या मागण्यांचा निकाल लागण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यास तयार आहोत.
#JusticeForAgrilEngg
थोड्या वेळापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे जे कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत आहेत, त्यांची भेट घेतली. हे विद्यार्थी गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन स्थळी दिवस रात्र बसून आहेत व पोटतिडकीने त्यांच्या मागण्या सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सरकारकडून किंवा आयोगकडून त्यांची दखल घेतली जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आम्ही महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विद्यार्थ्यांच्या ह्या लढ्यात खंबीरपणे शेवटपर्यंत पाठीशी उभा राहून त्यांच्या मागण्यांचा निकाल लागण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यास तयार आहोत.
#JusticeForAgrilEngg
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी गेले ४५ दिवस धरणे आंदोलन करत आहेत.
आज सकाळी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे आंदोलन स्थळी जाऊन त्यांच्या मागण्यांना पाठींबा दिला. जर सरकारने त्यांच्या मागण्यांकडे असंच दुर्लक्ष केलं तर कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.@CMOMaharashtra@mieknathshinde@IYCMaha
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी गेले ४५ दिवस धरणे आंदोलन करत आहेत.
आज सकाळी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे आंदोलन स्थळी जाऊन त्यांच्या मागण्यांना पाठींबा दिला. जर सरकारने त्यांच्या मागण्यांकडे असंच दुर्लक्ष केलं तर कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.@CMOMaharashtra@mieknathshinde@IYCMaha
This year's #Holi has only one colour for Agroneers- Red Blood Colour. We appeals government and policy makers to give #JusticeForAgrilEngg so that the stream named https://t.co/yCLTbcqVtU(Agril.Engg) will not be EXTINCT in future
@maha_governor@rashtrapatibhvn
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg
खुन के बुंद बुंद न्याय की याचना कर रहे
@Dev_Fadnavis उपमुख्यमंत्री साहब खुन के बदले जिदंगी मांग रहे छात्र
@nstomar महाराष्ट्र के कृषी अभियांत्रिकी के विद्यार्थियों मांगो पर विचार किजीए
#JusticeForAgrilEngg
खुन के बुंद बुंद न्याय की याचना कर रहे
@Dev_Fadnavis उपमुख्यमंत्री साहब खुन के बदले जिदंगी मांग रहे छात्र
@nstomar महाराष्ट्र के कृषी अभियांत्रिकी के विद्यार्थियों मांगो पर विचार किजीए
#JusticeForAgrilEngg ✊
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी स्वतंत्र कृषी संचालनालय स्थापन केले जावे, #MPSC कडील अन्य न्याय्य मागण्या यांसाठी मागील सुमारे 33 दिवसांपासून धरणे व साखळी उपोषण करत आहेत. राहुरी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काल भेटुन यासंदर्भातील निवेदन दिले.