थोड्या वेळापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे जे कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत आहेत, त्यांची भेट घेतली. हे विद्यार्थी गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन स्थळी दिवस रात्र बसून आहेत व पोटतिडकीने त्यांच्या मागण्या सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सरकारकडून किंवा आयोगकडून त्यांची दखल घेतली जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आम्ही महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विद्यार्थ्यांच्या ह्या लढ्यात खंबीरपणे शेवटपर्यंत पाठीशी उभा राहून त्यांच्या मागण्यांचा निकाल लागण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यास तयार आहोत.
#JusticeForAgrilEngg
थोड्या वेळापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे जे कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत आहेत, त्यांची भेट घेतली. हे विद्यार्थी गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन स्थळी दिवस रात्र बसून आहेत व पोटतिडकीने त्यांच्या मागण्या सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सरकारकडून किंवा आयोगकडून त्यांची दखल घेतली जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आम्ही महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विद्यार्थ्यांच्या ह्या लढ्यात खंबीरपणे शेवटपर्यंत पाठीशी उभा राहून त्यांच्या मागण्यांचा निकाल लागण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यास तयार आहोत.
#JusticeForAgrilEngg
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी गेले ४५ दिवस धरणे आंदोलन करत आहेत.
आज सकाळी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे आंदोलन स्थळी जाऊन त्यांच्या मागण्यांना पाठींबा दिला. जर सरकारने त्यांच्या मागण्यांकडे असंच दुर्लक्ष केलं तर कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.@CMOMaharashtra@mieknathshinde@IYCMaha
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी गेले ४५ दिवस धरणे आंदोलन करत आहेत.
आज सकाळी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे आंदोलन स्थळी जाऊन त्यांच्या मागण्यांना पाठींबा दिला. जर सरकारने त्यांच्या मागण्यांकडे असंच दुर्लक्ष केलं तर कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.@CMOMaharashtra@mieknathshinde@IYCMaha
The students of Agricultural Engineering under all four agricultural universities in maharashtra deserve better than empty promises and lip service. It's time for the government to take real action and support students.
#JusticeForAgrilEngg@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
The students of Agricultural Engineering under all four agricultural universities in maharashtra deserve better than empty promises and lip service. It's time for the government to take real action and support students.
#JusticeForAgrilEngg@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg
@mieknathshinde साहेब राज्यात विद्यार्थ्यांना असा प्रश्न विचारावा लागत असेल तर खरच किती लक्ष आहे आपल विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर हे महाराष्ट्र पाहतोय विद्यार्थी गेले 33दिवस झाल आंदोलन करतायत आपल्या कडुन साधी विचारपुस नाही या विद्यार्थ्याचे आंदोलन जनआंदोलन होईल
@Dev_Fadnavis
@mieknathshinde साहेब राज्यात विद्यार्थ्यांना असा प्रश्न विचारावा लागत असेल तर खरच किती लक्ष आहे आपल विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर हे महाराष्ट्र पाहतोय विद्यार्थी गेले 33दिवस झाल आंदोलन करतायत आपल्या कडुन साधी विचारपुस नाही या विद्यार्थ्याचे आंदोलन जनआंदोलन होईल
@Dev_Fadnavis
@mieknathshinde मुख्यमंत्री साहेब आपल्या राज्यात विद्यार्थ्यांना असा प्रश्न विचारावा लागत असेल तर खरच किती लक्ष आहे आपल विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर हे महाराष्ट्र पाहतोय विद्यार्थी गेले 33दिवस झाल आंदोलन करतायत आपल्या कडुन साधी विचारपुस नाही या विद्यार्थ्याचे आंदोलन जनआंदोलन होईल
महाराष्ट्र शासनाने #MPSC संदर्भातील विषय मार्गी लावला, त्याप्रमाणे मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उप-मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी आपण कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न तत्काळ सोडवावा. अन्यथा @AbvpPaschimMaha च्या तीव्र रोषास सामोरे जावे लागेल.
#JusticeForAgrilEngg