@HardeepSPuri@MoCA_GoI We sincerely request Maharashtra state government and Central Government to look after the voice of the Son’s of Mumbai’s soil *(Bhumiputra)* and give the name of Late Di Ba Patil to Navimumbai International Airport
#जयदिबा
@HardeepSPuri@MoCA_GoI For the first time in the country, not in Maharashtra, but by forcing the state government to enact the 'Anti-Garbage Testing Act', Diba's foresight is realized; That's why Diba's name must come to the airport. #जयदिबा
For the first time in the country, not in Maharashtra, but by forcing the state government to enact the 'Anti-Garbage Testing Act', Diba's foresight is realized; That's why Diba's name must come to the airport. #जयदिबा@PMOIndia@HardeepSPuri@MoCA_GoI@CMOMaharashtra
मीडिया वाल्यानो तुम्हाला TRP वाढवायची असेल तर तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. पण पोल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पर्याय देताना विचार करत चला. शिवराय सर्वोच्च आहेत त्यांना पर्यायच नाही. पण इथे मुद्दाच वेगळा आहे. म्हणून फक्त #दिबा
For the first time in the country, not in Maharashtra, but by forcing the state government to enact the 'Anti-Garbage Testing Act', Diba's foresight is realized; That's why Diba's name must come to the airport. #एकच_धून_२४जून#DBpatilairport@PMOIndia@HardeepSPuri@MoCA_GoI
The battles fought by late loknete DB Patil saheb to bring justice to the farmers are not only for one caste but for every local (Bhumiputras) living in Maharashtra including Navi Mumbai for their bright future.
#एकच_धून_२४जून#dibapatilairport@PMOIndia@HardeepSPuri@MoCA_GoI
१९७० साली पनवेल-उरण भागातील ४० हजार एकर अशी शेकडो गावं भूसंपादनाच्या उंबरठ्यावर होती; त्याला विरोध करण्यासाठी 'जमीन बचाव संयुक्त लढा समिती' ची स्थापना करून गावं संपदानाचा निर्णय सरकारला मागे घेण्यास भाग पाडले #एकच_धून_२४जून@narendramodi@CMOMaharashtra@HardeepSPuri
विमानतळाला नाव दिबा साहेबांचे असणं ही भूमीपुत्रांची पहिली प्राथमिकता आहे; आपल्या मागण्यांसाठी संघर्ष कसा करावा हे दिबांच्या जीवनपटातून शिकायला मिळते; आणि हा संघर्ष मागण्या पूर्ण होईतोपर्यंत सुरूच राहील #एकच_धून_२४जून@narendramodi@HardeepSPuri@CMOMaharashtra@OfficeofUT
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे महामेरू 'आचार्य अत्रे' यांनी विधानसभेत 'मुंबई' हे नाव बदलून 'महाराष्ट्र' ठेवावे, अशी जेव्हा मागणी केली त्या मागणीला प्रथम पाठिंबा देणारे आमचे दीबा; विमानतळाला दिबांचे नाव आलेच पाहिजे. #एकच_धून_२४जून@narendramodi@HardeepSPuri