मुंबई की मेयर जलजमाव और नालों की स्थिति का जायजा लेने के लिए पहुंची थीं. इस दौरान वो कह रही थीं कि इस बार की बारिश के लिए मुंबई पूरी तरह से तैयार है. ठीक उसी वक्त, उनके पीछे ही BMC का एक कर्मचारी खुले नाले में गिर गया. वहां इतना पानी जमा था कि नाला दिखाई ही नहीं दे रहा था. गनीमत ये रही है कि शख्स को कोई चोट नहीं लगी. उसे वहां खड़े लोगों ने नाले से निकाला.
https://t.co/ciniQFZ8lA
Bjp Mla @PharandeDevyani first demanded the act giving reference of Pakistan’s Act, quoting it @sanamalikshaikh mentioned no need to refer Pakistan, Its in Muslim marriage act on the basis of Quran.
You are setting narrative ignoring previous speech and cutting out full video.
MLA FROM BJP'S ALLIANCE PARTNER NCP (AJIT PAWAR) PUSHES FOR POLYGAMY SAYING INDIA SHOULD ACCEPT QURANIC PROVISIONS!
This is what happens when alliances are stitched only to attain power. NCP MLA Sana Malik forgets that India isn't Pakistan.
. @flyspicejet SG-476 on 2 June delayed from 16:30 to 20:00. Business meetings in Mumbai cancelled, airport transfers disrupted, and valuable time wasted.
Offering a token refreshment for a 4-hour delay is an insult to passengers. #Spicejet#SG476
@MoCA_GoI Two of co-passengers are stranded from yesterday, their shifted from yesterday to today and still waiting, no accommodation or compensation provided.
Husband of a Pregnant Woman sits in the middle of the road in Bengaluru after Police blocked traffic for the Governor’s convoy.
Governors in India are just rubber stamps with no real power. Why put ordinary people through such inconvenience just for their convenience?
सस्नेह जय महाराष्ट्र,
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत.
बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का ? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?
सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असं नाही.
२००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात ( जेंव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते. मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेंव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच का ? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत. बरं जेंव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेंव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले ? त्याचं काय झालं ?
ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणूका असोत की इतर कुठल्याही निवडणुका 'रेवड्या' वाटूनच निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का ?
पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं ? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेंव्हा का नाही सुचलं ? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात. पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडत आहे ? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाही. विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंस वाटतं कारण गेल्या १० ते ११ वर्षांत आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही भारतात रहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण केलं नाही. शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळं लक्ष लागलेलं.
गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे जवळपास दीड लाख करोड रुपये गेल्या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत. भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशांत जातात. बरं तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे मग त्यासाठी स्वित्झर्लंडला काय जायचं? स्वतः पंतप्रधान आता १५ मे पासून ५ देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत, हे दौरे तुम्ही थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा.
सुनेत्रा वहिनी पवार यांच्यावरील लोकसत्ता मधील ‘सुनेत्राताई तुम्ही चुकलात! ‘ हा लेख वाचला. वाचता क्षणीच @SunetraA_Pawar वहिनींची पुढील वाट सोपी नसणार हे लक्षात आलं. राज्यातील कारकिर्दीच्या पहिल्याच दिवशी अशा पद्धतीने टिकेची सुरुवात झाल्याचे पाहून विशेष वाटले नाही.
कामाचा माणूस गेला
पवार साहेब सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार जय पवार पार्थ पवार
कामाला लागलेत
कार्यकर्त्यांनो आज महिन्याचा शेवटचा दिवस रेशन कार्ड घ्या दुकानावर जा जे भेटेल तांदूळ डाळ ते घ्या घरी जाऊन खिचडी टाका ,लाडक्या बहिणींनो पैसे जपून वापरा
कामाला लागा
कामाचा माणूस गेला🙏.
अनेकांना पवारांना कोसळलेल, संपलेल बघायचं आहे... राजकीय पराभवात ते संपले याची मजाही विरोधक घेतात! आज पवारांनवर मोठा आघात झाला आहे...पण ते उभे आहेत...न कोसळता.... पवार संपत नाही! #पवार
एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला!
मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत.
महाराष्ट्रात ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे, ‘ठाकरे’ व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली!
साहेब जवळपास १४ वेळा निवडणूक लढले आणि दर वेळेस जिंकले, पण आज ते हरलेत.सत्तेपुढे नाही,विरोधकांपुढे नाही पण आज पहिल्यांदा आयुष्याकडून हरले फक्त दादांच्या जाण्यामुळे,दादांनी आज आधारवड रडवला! #AjitPawar
Mumbai, Maharashtra: NCP leader Nawab Malik says, "Ajit Pawar has already announced the elections under my leadership. But let me make it clear; some cases have been filed against me and I do not want to comment on them. However, those who are calling me a terrorist or a jihadi and making such allegations against me will face legal action..."
Mumbai, Maharashtra: NCP leader Nawab Malik says, "There is a perception that a wave is sweeping through Mumbai, but I think that is unfounded. Different wards have different situations. In some wards, independent candidates are contesting strongly..."