आदित्य साहेब यांना विरोध जरूर करा, पण मुंबईच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचा पॅटर्न त्यांच्या संकल्पना राबवा...
@AUThackeray जी हे दिशादर्शक नेतृत्व आहे!
म्हणूनच सत्ताधाऱ्यांना त्यांची अधिक भीती वाटते.@andharesushama
पुण्यात तळेगावमध्ये चक्क रस्त्याची डिलिव्हरी होऊन ‘विकास’ जन्माला आला…. जन्मल्याबरोबर विकास इतका वेगात धावायला लागला की धावता धावता मग मुंढवा भागात तो असा खड्ड्यात पडला…
हे आहे, महाराष्ट्रातील ‘विकासाचं मॉडेल’.
“भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झालीच पाहिजे, फक्त टक्केवारी कमी असावी!” — अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील.
ही केवळ जीभ घसरली नाही, तर सत्तेच्या मानसिकतेची कबुली आहे. भ्रष्टाचाराला विरोध करण्याऐवजी त्याचे ‘प्रमाण’ ठरवणारे लोक जनतेचे प्रतिनिधी असू शकत नाहीत.
#Corruption #Maharashtra #Ambernath
दीड लाखांचे कर्ज! ५५ लाखांची परतफेड! जामीनदाराचे १ कोटी बाकी! फायनान्समुळे उद्ध्वस्त अनेक गावे, अनेक घरे! १ लाखाला रोज २० हजारांचा दंड! व्याजाने व्याज! शेतकऱ्यांच्या फसवणारी मोठी टोळी !
https://t.co/WNYgyi9ElS