असम में वायुसेना की विमान दुर्घटना में हमारे पाँच वीर जवानों के शहीद होने का समाचार अत्यंत दुःखद है।
इस दुख की घड़ी में मेरी गहरी संवेदनाएं शहीदों के शोकाकुल परिजनों के साथ हैं। देश इन बहादुर जवानों का सर्वोच्च बलिदान हमेशा याद रखेगा।
ज्या ताकदीची गाणी फुटबॉल वर्ल्डकप वेळी लिहिली आणि गायली जातात तशी आयपीएलमध्ये का लिहिली जात नसतील? किंवा क्रिकेट वर्ल्ड कपवेळीसुद्धा?
ती गाणी निव्वळ पाय थिरकवणारी नाहीत. ती मेंदूला प्रेम आणि मानवतेचे आवाहन करतात. जग एकत्र आणि सुंदर करण्याचे स्वप्न बघतात. वैश्विकतेचा जयघोष करतात.
डॉ मनमोहन सिंह कमजोर नहीं थे
2013 में अमेरिका में कार्यरत राजनयिक देवयानी खोबरागड़े को उनकी नौकरानी द्वारा लगाए गए वीजा धोखाधड़ी और कम वेतन देने के आरोपों में अमेरिकी पुलिस ने गिरफ्तार कर लिया था।जिसके बाद तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंह ने विरोध में नई दिल्ली स्थित अमेरिकी दूतावास के बाहर लगे सुरक्षा बैरिकेड्स हटा दिए,अमेरिकी राजनयिकों के विशेष पहचान पत्र और विशेषाधिकार वापस ले लिया था और आज 3 भारतीयों की हत्या पर हमारी सत्ता अमेरिका के सामने बेबस है !
तेजस्वी यादव 40% आश्वस्त हैं कि चुनाव चोरी हुआ है।
ममता बनर्जी 90% आश्वस्त हैं कि उनका चुनाव चोरी हुआ है।
उद्धव ठाकरे 40% आश्वस्त हैं कि उनका चुनाव चोरी हुआ है।
लेकिन मैं 100% आश्वस्त हूं कि चुनावों में चोरी हो रही है।
अपने मन से हर तरह का संदेह निकाल दीजिए
- राहुल गांधी
इन आग की लपटों में हिंदुस्तान का लोकतंत्र जल के राख हो रहा है
बंगाल में 4,000 EVM जल कर स्वाहा हो गईं
अब आप यह सोचिए इससे फ़ायदा किसका होता है?
कौन सा सियाह सच जला दिया गया?
ना रहेगा बांस, ना बजेगी बाँसुरी
चुनाव आयोग को जवाब देना ही होगा- ज्ञानेश बाबू कुछ तो बोलिए
पश्चिम बंगालमध्ये एका सरकारी इमारतीला लागलेल्या आगीत तब्बल ४,००० ईव्हीएम जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे.
निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षिततेबाबत मोठमोठे दावे केले जातात. पण हजारो ईव्हीएम एका सरकारी इमारतीत जळतात आणि मग जनतेने कोणते प्रश्न विचारू नयेत?
लोकशाहीत विश्वास हा आदेशाने निर्माण होत नाही, तो पारदर्शकता आणि उत्तरदायित्वातून निर्माण होतो.
ईव्हीएम सुरक्षित आहेत असे सांगणे सोपे आहे,
पण त्या सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोणाची होती?
आग कशी लागली?
सुरक्षा यंत्रणा कुठे होती?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी जबाबदार कोण?
प्रत्येक निवडणुकीनंतर जनतेला विश्वास ठेवण्याचे आवाहन केले जाते. पण विश्वास मागण्यापूर्वी निवडणूक आयोगाने जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे.
४,००० ईव्हीएम जळाल्या आहेत…
फक्त मशीन नाहीत, तर निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच धक्का बसला आहे.
मीनाक्षी नटराजन जी का राज्यसभा के लिए नामांकन रद्द कर दिया गया।
जब रिटर्निंग ऑफिसर से पूछा गया कि आपने ये गलती क्यों की?
तब रिटर्निंग ऑफिसर का जवाब आया- मुझे पता है मैंने गलती की है, लेकिन मुझे नौकरी करनी है और इनके साथ रहना है। सरकार इन्हीं की है।
हालात देखिए कि रिटर्निंग ऑफिसर भी मान रहा है कि उसने दबाव में गलत काम किया है।
वहीं, दूसरी तरफ चुनाव आयोग भी सुप्रीम कोर्ट को गुमराह कर रहा है। चुनाव आयोग ने कल सुप्रीम कोर्ट में कहा कि उन्हें हमारी याचिका नहीं मिली, जबकि कांग्रेस का डेलिगेशन दो दिन पहले उनसे मिल चुका है।
अफसोस की बात है कि चुनाव आयोग ही लोकतंत्र का गला घोंट रहा है। BJP पहले 'वोट चोरी' किया करती थी, अब वो सीधा 'सीट चोरी' करने लगी है।
: मध्य प्रदेश के CLP नेता @UmangSinghar जी
📍 दिल्ली
आमदार खासदारांनो जरा लाजा बाळगा शेतकऱ्यांच्या लेकरांना जर शक्तीपीठचे तोटे लक्षात आले असतील तर तुम्ही तुमची घरे भरण्यापेक्षा दुसऱ्याच्या संसाराचा विचार करा.
देवाभाऊची ६० हजार कोटींची बडीम रचताना तुम्हाला पालापाचोळा मिळेल म्हणून दुसऱ्याचे संसार उध्वस्त करू नका !
After Vote Chori and Sarkar Chori - the BJP-EC jugalbandi has finished the contest before it has even begun with Seat Chori.
Look at what happened in the recent Rajya Sabha elections.
Congress candidate Meenakshi Natarajan ji submitted every document. No pending cases. The EC cancelled her nomination on a frivolous BJP objection.
Parimal Nathwani ji, the BJP-backed independent, got his own name wrong on the form and skipped multiple mandatory disclosures. The EC gave him an extension to fix everything.
Same Election Commission. Two candidates. One was disqualified without even a hearing. The other was rewarded despite not following the rules.
When the Congress sought a meeting, the EC first tried to evade us. When we finally met, they did not say one word.
Expect to see much more of this - because for the BJP, it is far easier to fix the election than to win it.
Traitor TMC lawmakers don’t know law. Constitution 91st Amendment 2003 removed provision for split/ separate bloc. Number of MPs is irrelevant- 2/3 of original political party has to MERGE with another party. All 19 traitors need to resign & contest on BJP ticket.
ओरबाडून खा, आमच्या जहाजांवर हल्ले करा, आमच्यावर मनमानी टॅरीफ लादा, आमच्या लोकांना बेड्या घालून परत पाठवा. आम्ही बिझी आहोत. आमचा प्रधानमंत्री विक्रम रचतोय.
सर्वसामान्य जनतेसाठी नुकतंच खुलं केलेल्या गोरेगावच्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या निष्कृष्ट दर्जाच्या कामाविरोधात आज मुंबई महानगर पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर ह्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नगरसेवकांनी निदर्शने केली आणि मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध केला.