नमस्कार मित्रांनो, आळसामुळे तुमच्या कामावर, अभ्यासावर आणि वैयक्तिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. पण, जपानी संस्कृतीत आळसाला वाईट मानले जाते. जपानी लोकांमध्ये आळसावर मात करण्यासाठी अनेक तंत्रे आहेत. चला पाहूया!
Thread 🧵
#म#मराठी#Marathi#OvercomeLaziness
ज्यांना राज्यशास्त्र थोडही माहित असेल
देव ही संकल्पना दुसऱ्या जगातली आहे, ती मनुष्याच्या जगात मनुष्याला वाचवायला येणार नाही
म्हणून माणसाने माणूस काय काम करतो यावर मतदान करायचं असतय, देवाला बघून मतदान करायचं नाही
प्रफुल्ल सर,जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुमची ऊर्जा, नावीन्यपूर्ण कल्पना आणि तुमच्या लेखनाने अनेक तरुणांना प्रेरणा मिळत राहो. तुम्हाला आरोग्य, यश आणि आनंदाने भरलेले आयुष्य लाभो.
हॅपी बर्थडे @wankhedeprafull ❣️
भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचार.
म्हणजे फक्तं “पैसे खाणं” म्हणजेच भ्रष्टाचार नव्हे.
भ्रष्ट बोलणं, भ्रष्ट वागणं म्हणजे देखील ‘भ्रष्टाचारच’. हो नं?
काल मिसिंग लिंक च्या मोठ्या बोगद्यात आम्ही सगळे “सामान्य नागरिक” नियमा नुसार ८० ची वेगमर्यादा पाळून जात असता कुणा सत्ताधारी…१/३
आणि त्यांनी मराठी भाषेचाच ‘शोकप्रस्ताव’ मांडला!
म्हणून मराठी शाळा टिकवा,
पोरांना मराठी बोलायला शिकवा!
नाहीतर मराठी भाषेचा ‘norwayकर’ होईल!
#मराठी#शाळामराठी
तीन वर्षांपूर्वी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत मी म्हटले होते की महाराष्ट्रात सुरू असलेल्या खंडित राजकारणामुळे मराठी मतांचे विभाजन झाले आहे. त्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे भूमिपुत्र आणि मराठी माणसाच्या प्रश्नांवर ठामपणे उभे राहणारे नेतृत्व दुर्मिळ होत चालले आहे.
आज, तीन वर्षांनंतर, मला स्वतःलाच त्या वास्तवाचा अनुभव घ्यावा लागत आहे.
या व्यवस्थेत जो आवाज उठवतो, प्रश्न विचारतो आणि अन्यायाविरुद्ध उभा राहतो, त्यालाच दाबण्याचा प्रयत्न केला जातो. जे शांतपणे शेपटी घालून जगतात त्यांना कदाचित काही फरक पडत नसेल; पण शंभर दिवस कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगणं मी नेहमीच पसंत करेन.
#भूमिपुत्र
Maharashtra Govt has made speaking Marathi mandatory to non Marathi auto, taxi drivers & those who wants to work in Maharashtra, but irony is, the incumbent Govt speaker & BJP MLA Rahul Narvekar forget about speech but he can not even read Marathi properly.
राहुल नार्वेकरला आशाबाईवरचा श्रद्धांजलीपर मजकूर वाचता येत नाही याचं आश्चर्य का वाटावं?त्याची नेमणूकच फडणवीसची थुंकी झेलण्यासाठी झाली आहे.ते त्याला नीट जमतं.
चूक आशाबाईंची आहे.
हा अध्यक्ष असतांनाच्या काळात त्यांनी मरायला नको होतं.
अभियांत्रिकीलाच्या नवीन इच्छुकांना सांगतो,कृपया AI,ML,DataScience किंवा निगडीत शाखा सगळे घेतात तर मुख्य म्हणून घेऊ नका👎
जोपर्यंत #नोकरी शोधायची वेळ येईल तोपर्यंत शिकलेले गरजेचे राहिलचं ह्याची शाश्वती नाही
त्यापेक्षा मूळ शाखा किंवा IT/CS घेऊन हे विषय निवडक म्हणून घ्या👍🏻 #म#मराठी
बाप कधी आकाशासारखा विशाल असतो, तर कधी उंबरठ्यासारखा स्थिर..आपल्या यशावर जग टाळ्या वाजवतं, पण त्या यशाचा पाया घामाने भिजवणारे हात बहुतेकदा पडद्याआडच राहतात.
बाप म्हणजे घरातला निःशब्द दिवा स्वतः जळत राहतो, पण आपल्या माणसांच्या आयुष्यात कायम उजेड पेरत राहतो.❤️
#FathersDay
कालचा दिवस दंगलकार नितीन चंदनशिवे यांचा होता…!
आज वेळ काढून त्यांचे संपूर्ण भाषण ऐकले. एकही मिनिट भाषण पुढे सरकवावे असे वाटले नाही. काळाच्या गरजेनुसार अशी अभ्यासू, संवेदनशील आणि तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडणारी माणसं नेतृत्वाच्या स्थानावर येणे अत्यंत गरजेचे आहे.
संजय राऊत साहेबांच्या शब्दाला मान देत या पुरोगामी दलित युवकाने महाराष्ट्राचा हुंदका शब्दात व्यक्त केला. काल महाराष्ट्र आपल्या भावना मोकळ्या करत पुन्हा एकदा या राक्षसी प्रवृत्तींच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
महाराष्ट्र अजून जिवंत आहे, त्याची संवेदना अजून जिवंत आहे, आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची त्याची ताकदही अजून जिवंत आहे. यात शंका असण्याचे कारण नाही. ✊🔥
@rautsanjay61 जीं सार्थ माणूस काल निवडलात आपण 💝
भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे, अशी माहिती अतिशय खात्रीशीर सूत्रांकडूनच नाही तर काही मोठ्या व प्रतिष्ठित लोकांकडून मिळते आहे. खरी गमंत म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात भाजपने शिंदे समोर एक अट ठेवली आहे की शिंदे गट भाजपमध्ये विलीन करायचा.
राजकारण मजेशीर वळणावर आलेले दिसत असले तरी देवेंद्र फडणवीस फॅक्टर निस्तेज करण्याची तयारी हा त्यातील गंभीर भाग आहे. फडणवीस नेहमी शिंदेंना पाण्यात बघतात व मराठा नेतृत्वाचा आपल्याला धोका आहे असे त्यांना वाटते.
बघूया काय काय घडतंय ?