Delhi Police should examine the CCTV footage from Jantar Mantar, where the NEET protest was taking place, to identify who painted "Azad Kashmir" on the wall, and action must be taken.
The govt should not withdraw any FIRs. In fact, legal action should be taken against everyone involved in stone pelting, violence, and the destruction of both public and private property.
It is evident that some people came with proper planning and the sole intention of creating violence during the protest against the NEET paper leak. Videos clearly show several people covering their faces to conceal their identities while engaging in violence.
Because of their acts, genuine students and peaceful protesters also faced a police lathi-charge. Several policemen and protesters were also injured in the clashes.
If the govt withdraws these cases, it will set a dangerous precedent. It will send the message that anyone in a mob can commit violence and later escape legal consequences because the cases against them will eventually be withdrawn.
Withdrawing these cases would weaken the rule of law and encourage more organized mob violence in the future.
Need your attention @adgpi@crpfindia
This person, Meera Singh, is sharing details about security movements on social media.
This is an offense under national security.
Terrorists may use these details to target our forces.
Please take action on priority.
@DefenceMinIndia
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार राज्यात अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील सरवली येथील ॲमेझॉन रिटेल इंडिया या प्रसिद्ध कंपनीच्या गोदामावर अन्न सुरक्षा पथकाने मोठी कारवाई केली आहे. ग्राहकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरणारे आणि कालबाह्य झालेले अन्नपदार्थ नष्ट न करता, त्यांची बेकायदेशीरपणे पुन्हा विक्री करण्यासाठी अन्नसाखळीत पुरवठा केल्याचा प्रकार तपासात समोर आला आहे.
विल्हेवाटीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून ग्राहकांच्या जिवाशी खेळ
अन्न सुरक्षा पथकाला सरवली येथील ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि.आणि आर. के. ट्रेडर्स हे दोन्ही घटक संगनमताने मुदतबाह्य अन्नपदार्थांचा काळा बाजार करत असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने बुधवारी मध्यरात्री संबंधित गोदामावर अचानक छापा टाकला.
तपासणीदरम्यान असे समोर आले की, 'मे. आर. के. ट्रेडर्स'चे मालक रहमान के. यांनी कंपनीसोबत केलेल्या कराराचे उल्लंघन करून, हे खराब अन्नपदार्थ सुरक्षितपणे नष्ट केल्याचे एक बनावट व खोटे विल्हेवाट प्रमाणपत्र सादर केले होते. वास्तविक पाहता, ते अन्नपदार्थ नष्ट न करता पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठवण्याची तयारी सुरू होती. या गंभीर फसवणुकीत ॲमेझॉन रिटेल इंडियाचे कालबाह्य अन्नपदार्थ हाताळणारे कर्मचारी आणि पश्चिम विभागाचे फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर बसवराज कोन्नूर हे थेट सामील असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
या मोठ्या कारवाईनंतर प्रशासनाने संबंधित दोषींवर खालीलप्रमाणे कडक कायदेशीर पावले उचलली आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद वसंत कांडेलकर यांनी दिलेल्या अधिकृत फिर्यादीवरून कोनगाव पोलीस ठाण्यात रहमान के. आणि फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर बसवराज कोन्नूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांवर नागरिकांच्या जिवाशी खेळून फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), २७४, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम २६(१), २६(२)(आय), २७(१), २७(३)(ई) आणि ३१(१) अन्वये गुन्हा नोंदवून पोलिसांनी पुढील तपास चक्रांना गती दिली आहे.
या भीषण गैरप्रकाराची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने सरवली (भिवंडी) येथील ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि. च्या संबंधित गोदामाचा अन्न व्यवसाय परवाना त्वरित निलंबित केला आहे. हा कडक निर्णय केवळ याच विशिष्ट आस्थापनेपुरता मर्यादित असून, मुदतबाह्य मालाची अवैध विल्हेवाट लावल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
#TukaramMundhe
Not a single M@ulvi or M@ulana has ever condemned what happened to Hindus in Bangladesh
How H pop in
BD went down from 22 % to 7 %
Pak went from 14 % to 2 %
Why didn’t they ever say that on Friday that Pak is a ROGUE nation?
- @myogiadityanath ji
🔸4 steps need to be taken
Asad’s house should be bulldozed
Asad’s madrassa should be bulldozed
Asad’s maulanas house should be bulldozed
Asad’s madrasa teacher’s house should be bulldozed
🚩
Ya toh Naxalvaad khatam ho jaayega ya main khatam ho jaaunga .. 🔥🔥
When HM Amit Shah ji set the deadline 31st March 2026 to finish Naxalism in India. A must watch.