In 2019 4 men sentenced to death in Jaipur blasts case of 2008 in which 71 people died; 4 years later, all 4 acquitted by Rajasthan HC. What does it say about our lower courts/invgn agencies? Who will give accused their years in jail back? What of justice to those who died? 🙏
मुख्यमंत्री अत्यंत gracefully
पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला आहे.दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील जिंकले.शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे.
लाठ्या खाऊ .तुरुंगात जाऊ.
पण बाळासाहेबांची शिवसेना
धगधगत ठेऊ!