📰 वीजदरांमध्ये महाराष्ट्र–गुजरात या दोन राज्यात लक्षणीय फरक दिसून येत आहे.
महाराष्ट्रात १०१ ते ३०० युनिट वापरासाठी ₹९.६४ प्रति युनिट दर आकारला जातो, तर गुजरातमध्ये याच श्रेणीसाठी सुमारे ₹३.३० ते ₹४.०० प्रति युनिट दर आहे.
तसेच ५०० पेक्षा जास्त युनिट वापरावर महाराष्ट्रात दर ₹१४.३३ प्रति युनिटपर्यंत पोहोचतो, तर गुजरातमध्ये तो सुमारे ₹५.०० प्रति युनिट आहे.
या दरांमधील फरकामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांवर तुलनेने अधिक आर्थिक भार पडत आहे.
प्रश्न मात्र कायम आहे — वीज तीच असताना महाराष्ट्र आणि गुजरातमधील वीजदरांमध्ये इतकी मोठी तफावत का?
दुर्गराज रायगडावर महाराष्ट्र शासनाच्या नवीन अत्याधुनिक रोपवे उभारणीस पुरातत्व विभागाची मान्यता, सध्या आकारल्या जाणाऱ्या प्रतिव्यक्ती ३५० रुपयांऐवजी केवळ ५० ते १०० रुपयांत पर्यटकांना गडावर जाता येणार. याचबरोबर, संवर्धनाच्या कामांसाठी सध्याच्या रोपवेकडून आकारल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांची बचत होणार !
दुर्गराज रायगडावर सध्या कार्यरत असलेल्या खाजगी मालकीच्या रोपवे कडून प्रतिव्यक्ती ३२५ रुपये भाडे आकारले जाते. तसेच रायगड विकास प्राधिकरणास संवर्धन कामांकरिता गडावर न्यावयासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या साहित्यांना प्रतिकिलो ६.३ रुपये दर आकारणी केली जात असल्याने गडावरील कामांना सरासरीपेक्षा दुप्पट ते तिप्पट खर्च येत आहे.
यावर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा अधिकृत व अत्याधुनिक रोपवे उभारण्यासाठी मंजुरी मिळावी याकरिता २०१८ पासून छत्रपती संभाजीराजे नामदार नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून दिल्ली येथील पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करीत होते. यानुसार नुकतीच पुरातत्व विभागाकडून नवीन शासकीय रोपवे उभारणीस मान्यता मिळालेली आहे.
या शासकीय रोपवे मध्ये प्रतिव्यक्ती कमाल १०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी दर आकारणी केली जाईल. तसेच, संवर्धनाकरिता लागणाऱ्या साहित्याची वाहतूक नाममात्र दराने अथवा तत्कालीन परिस्थितीनुसार शक्य असल्यास नि:शुल्क स्वरुपात केली जाईल. यामुळे संवर्धन कार्यात येणाऱ्या वाहतूक खर्चामध्ये कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे.
नवीन रोपवे निर्मितीचा प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून इतर सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच प्रत्यक्ष रोपवे उभारणीच्या कामास सुरुवात होईल.
- रायगड विकास प्राधिकरण
तुकाराम महाराज हे फार गरीब कुटुंबातून होते असं नाही. त्यांच्या कुटुंबामध्ये सावकारी होती त्यांच्या घरी अनेक कर्ज खताची कागदपत्र होती. एकदा डोंगरावर चिंतन करताना तुकारामांना साक्षात्कार झाला असं म्हटलं जातं. त्या साक्षात्कारानंतर त्यांनी डोंगरावरून खाली येऊन आपल्या बंधूंशी चर्चा केली आणि चर्चा करून आपल्याकडील कर्ज खतं घेतली आणि ती इंद्रायणीत बुडवली. कर्ज खत बुडवून त्यांनी लोकांना कर्जमुक्त केलं. आपल्याकडून कोणाची फसवणूक किंवा नाडवणूक होता कामा नये तरच आपल्याला समाजाला काही सांगण्याचा अधिकार असतो अशी त्यांची धारणा असावी. गरिबाकडून व्याज वसूल करणे हेही शोषण आहे म्हणून त्यांनी लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्र बुडवली. असंख्य लोकांना कर्जातून मुक्त केलं. यावरून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे प्रणेते हे संत तुकारामांना म्हणता येईल. त्यांचा हा विद्रोही विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे.
"भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी" हा तुकाराम महाराजांचा बाणा घेऊन पुढे जाण्याचा हा काळ आहे. रंजल्या गांजल्यांना सहकार्य करताना नाठाळाच्या माथी काठी हाणण्याचा तुकाराम महाराजांचा संदेश आजच्या काळात सुद्धा दुर्लक्षित करता येणार नाही. तुकाराम महाराजांनी कर्मकांड, ढोंगीपणा, जातीभेद, सत्तेचा अहंकार यावर कठोर प्रहार केले हे विसरता कामा नये.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानाची दारं खुली केली, संत तुकारामांनी अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवला आणि गांधर्व परंपरेने कलेचं लोकशाहीकरण केलं या तिन्ही परंपरांचा समान धागा हा म्हणजे सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवलं. आज त्यांच्या जयंती, पुण्यतिथी वा वर्धापनदिनी साजरा करताना आपण त्यांच्या विचारावर चालण्याचा निर्धार केला पाहिजे. महाराष्ट्राची खरी ओळख मंदिराच्या कळसात नव्हे तर ज्ञान, समता, करुणा आणि संस्कृती या अखंड परंपरेत आहे अशी माझी धारणा आहे.
मला आनंद आहे की आज तुमच्या सोहळ्यामध्ये मला सहभागी होण्याची संधी दिलीत. कधीतरी वेळ काढून गांधर्व महाविद्यालय आणि या क्षेत्रात इथे चाललेलं संत विद्यापीठाचे काम हे मी अधिक गांभीर्याने बघू इच्छितो. कृपया कधीतरी वेळ काढून या ठिकाणी मला सहभागी होण्याची संधी द्या. मी त्या खोलात जाऊन अधिक यासंबंधीची माझी वैचारिक धारणा मजबूत करायला त्याची उपयुक्तता होईल, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत !
Any mid-day meal policy should be driven by the nutritional needs of students. Nothing should matter more than that. Local eating habits should be the starting point. The joy of food lies in how safe, familiar and welcoming it feels. Schools are meant to nourish children, not impose anyone’s thinking…
महाबळेश्वर मधे एवढे कर आकारले जातात, विकास तर काहीच होत नाही!
आणि हे पैसे घेणारे गुर्मी आणि दादागिरीने वागतात.
ह्यावर शासन का काही ठोस निर्णय घेत नाही?
#महाबळेश्वर
राहुल नार्वेकर एका पूर्ण पिढीचं उदाहरण आहे जी CBSE, ICSE मध्ये शिकली, सलमान, शाहरुख यांच्या दळभद्री चित्रपटांवर शिट्ट्या वाजवून, कट्ट्यावर उगाच हिंदी झाडून, कानावर हिंदी क्रिकेट कॉमेंट्री ऐकून मोठी झालीये.या पिढीचं फक्त आडनाव मराठी आहे, बाकी काही नाही.
शैक्षणिक धोरणात मराठीकडे दुर्लक्षामुळे मराठी फक्त घरापुरती मर्यादित झालीये. त्याचे हे परिणाम आहेत.
त्यांच्याकडून तुम्ही मराठी भाषेसाठी सामान्य गुणवत्तेचीसुद्धा अपेक्षा करू शकत नाही.
दुर्दैव हे आहे की त्याला अशा बौद्धिक भिकारपणातसुद्धा विधानभवनाचा अध्यक्ष बनवणारं सरकार आणि स्वीकारणारं वातावरण जनतेत आहे.
आणि त्यांनी मराठी भाषेचाच ‘शोकप्रस्ताव’ मांडला!
म्हणून मराठी शाळा टिकवा,
पोरांना मराठी बोलायला शिकवा!
नाहीतर मराठी भाषेचा ‘norwayकर’ होईल!
#मराठी#शाळामराठी
In any other country (even 3rd world like us, forget a country claiming to be a Vishwaguru), even a single such incident in a year would have caused massive uproar.
But for us, it’s probably 50th case in this year of being killed by the all-pervasive corruption-nexus of govt, IAS, and business.
Nothing will change and next time it would you be you or me or our families perishing in this hellhole created by cruel systems.
अमेरिका का स्टेडियम देखिए जबकि फुटबॉल वहां का मुख्य खेल नहीं है और हम यहां एक एक्जाम नहीं करवा पा रहे, बच्चे का सेंटर अबू धाबी बना देते हैं लेकिन विश्वगुरु हम ही रहेंगे क्योंकि भाईसाहब बता रहे थे, व्हाट्सअप आया था और चार अनपढ़ एंकर टीवी पर झूठ फैला रहे थे।
Such a waste of ministers we have.
Now the CM and the entire government will come forward to defend this. The entire opposition will conveniently remain silent on the issue.
What a joke, @AshwiniVaishnaw. Take some accountability.
If there were "critical technical conflicts", were the authorities unaware of them during the survey, DPR and approval stages? Or is this simply an admission of poor planning?
The same people in government were doing PR campaigns claiming, "Yes, Pune–Nashik will get Semi High-Speed Rail." Just search their old posts and you'll find them.
This project has become a complete joke.
What happened, @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mohol_murlidhar?
२०२२ पासून निधी व विकासाच्या नावाखाली शेकडो राजकारणी,आमदार-खासदार हे सत्ताधारी पक्षात गेले. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्रातील शेकडो मतदारसंघांचा एवढा विकास झाला असेल की आता तिथे ना रस्त्यांची समस्या उरली असेल, ना पाण्याची, ना आरोग्याची, ना बेरोजगारीची. नागरिकांच्या सर्व अडचणी संपल्या असतील आणि विकासच विकास दिसत असेल !
🚨 प्रीमियम तत्काल प्रीमियम झटका 🚨
हावड़ा से बेंगलुरु तक 4 लोगों का 3AC टिकट...
🔹 सामान्य किराया: ₹2,100 प्रति व्यक्ति
🔹 कुल सामान्य किराया: ₹8,400
लेकिन अगर आपको "Premium Tatkal" में टिकट चाहिए तो...
💥 ₹7,500 प्रति व्यक्ति!
💥 4 लोगों का किराया = ₹29,500
यानी वही सीट, वही ट्रेन, वही सफर...
लेकिन किराया लगभग 5 गुना! 😳
इसे सुविधा शुल्क कहें या मजबूरी का फायदा?
"लूट मचाले... लूट मचाले... लूट मचाले..." 🎵
क्या मध्यम वर्ग सिर्फ टैक्स देने और महंगा टिकट खरीदने के लिए ही बचा है?
क्या प्रीमियम तत्काल समाप्त कर देना चाहिए?
आपकी क्या राय है?
#indianrailways #PremiumTatkal
¡¡EL FÚTBOL TIENE MEJORES HISTORIAS QUE EL CINE!!
✅ En 1994, Alfie Haaland, Goran Sorloth y Erik Thorstvedt jugaron con la Selección de Noruega en una Copa del Mundo celebrada en Estados Unidos.
✅ En 2026, Erling Haaland, Alexander Sorloth y Kristian Thorstvedt jugaron con la Selección de Noruega en una Copa del Mundo celebrada en Estados Unidos.
Padres e hijos representando a su país en el torneo más importante que existe. El círculo se completó, señoras y señores.
FÚTBOL EN LA SANGRE.
The price of four persons 3AC from Howrah to Bangalore ticket is ₹29500
Named premium tatkal
Normal fare 1500 rupees
Amrit Kaal fare 7500 rupees
Loot machale loot machale loot................