थोड्या वेळापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे जे कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत आहेत, त्यांची भेट घेतली. हे विद्यार्थी गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन स्थळी दिवस रात्र बसून आहेत व पोटतिडकीने त्यांच्या मागण्या सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सरकारकडून किंवा आयोगकडून त्यांची दखल घेतली जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आम्ही महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विद्यार्थ्यांच्या ह्या लढ्यात खंबीरपणे शेवटपर्यंत पाठीशी उभा राहून त्यांच्या मागण्यांचा निकाल लागण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यास तयार आहोत.
#JusticeForAgrilEngg
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg
Agricultural engineering students of all four agricultural universities of the Maharashtra have been on hunger strike for the past 34 days and writing letter from their blood. Their demand is establishment of a separate directorate of agriculture.
#JusticeForAgrilEngg@PMOIndia
@mieknathshinde साहेब राज्यात विद्यार्थ्यांना असा प्रश्न विचारावा लागत असेल तर खरच किती लक्ष आहे आपल विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर हे महाराष्ट्र पाहतोय विद्यार्थी गेले 33दिवस झाल आंदोलन करतायत आपल्या कडुन साधी विचारपुस नाही या विद्यार्थ्याचे आंदोलन जनआंदोलन होईल
@Dev_Fadnavis
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी स्वतंत्र कृषी संचालनालय स्थापन केले जावे, #MPSC कडील अन्य न्याय्य मागण्या यांसाठी मागील सुमारे 33 दिवसांपासून धरणे व साखळी उपोषण करत आहेत. राहुरी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काल भेटुन यासंदर्भातील निवेदन दिले.
महाराष्ट्र शासनाने #MPSC संदर्भातील विषय मार्गी लावला, त्याप्रमाणे मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उप-मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी आपण कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न तत्काळ सोडवावा. अन्यथा @AbvpPaschimMaha च्या तीव्र रोषास सामोरे जावे लागेल.
#JusticeForAgrilEngg
🛑#JusticeForAgrilEngg कृषी अभियांत्रिकी साठी स्वतंत्र संचलनालय स्थापन करावे यासाठी आज आंदोलनकर्त्यांनी @icarindia चे ADG Dr.R.K.Singh यांची भेट घेऊन मागणीपत्र दिले...ADG सरांनी सर्व समजावून घेऊन उच्चस्तरीय अधिकार्यांना व महाराष्ट्र शासनाला पत्राद्वारे कळविणार, असा शब्द दिला.
🛑#JusticeForAgrilEngg Today the agitators met ADG Dr.R.K.Singh of @icarindia and gave a demand letter to establish a separate directorate for agricultural engineering...ADG sir promised to explain everything and inform the higher level authorities and Maharashtra Govt by letter
#JusticeForAgrilEngg राज्यसेवा मुख्य परीक्षेचा बाबतीत निर्णय झाला पण मागच्या 30 दिवसांपासून आंदोलन करत असणाऱ्या कृषीअभियंत्याना कधी न्याय देणार ? #MPSC नाय फक्त आंदोलकांची संख्या आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरचं दिला जातो का?@CMOMaharashtra@mpsc_office