'भावनांच्या पलिकडे गेलं की बुद्ध भेटतो. द्वेष आणि दुःखं करत बसू नका. आपलं काम करत रहा. कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडून जे उत्कृष्ट देता येईल ते द्या.'
- प्रफुल्ल वानखेडे
@wankhedeprafull#विचार#म
नवी मुंबईतील खारघर येथील अरिहंत ग्रुपच्या गृहनिर्माण प्रकल्पात भीषण पाणीटंचाई…
समस्येच्या निषेधार्थ महिला रहिवाशांनी बिल्डरच्या गाडीला घेराव घालण्याचा प्रयत्न केला…
यावेळी अरिहंत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अशोक छाजेर यांनी महिलांच्या अंगावर डिफेंडर वाहन घालण्याचा प्रयत्न केला …
मुजोर बिल्डरवर काय कारवाई होणार ???
गृहखातं झोपलं आहे का ???
महिला आयोग जिवंत आहे ???
२४ तास उलटले तरी बिल्डरवर गुन्हा का दाखल नाही ???
@CMOMaharashtra@MumbaiPolice@RaigadPolice@NCWIndia@Dev_Fadnavis
अर्थात महाराष्ट्रातीलच तो पक्ष असेल असं काही नाही. नागालँड, मणिपूरकडेही यांचे नवे पक्षप्रमुख असू शकतात.
त्यामुळं मनावर घ्या. शेवटी काय 'धंदे से बडा कोई धर्म नहीं होता!'
फोटो-
सदर फोटो नुकतंच 20 खासदार शून्य मिनिटात मिळालेल्या पक्षाच्या संस्थापकाचा आहे.
#राजकारण#महाराष्ट्र
आजकाल स्टार्टअपचं जग आहे. यात राजकीय पक्षाची ओपनिंग सुद्धा जबरदस्त व्यवसाय बनतोय. एखादा पक्ष रजिस्टर करून ठेवा. रातोरात 0 मिनिटात तुम्हाला आमदार आणि खासदार रेडिमेड मिळू शकतात.
लवकरच महाराष्ट्रातून एखाद्या शून्य आमदार खासदार असलेल्या पक्षाला रेडिमेड काही खासदार मिळू शकतात.(1)👇
अक्षयची कहाणी ही प्रत्येकाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारी, संकटांपुढे कधीही झुकायचं नाही हे शिकवणारी आणि मनात चिरस्थायी भाव उमटणारी आहे.
संकटांना भिडणारी, त्यांना हेड-ऑन घेणारी माणसं भारी असतात. अक्की खरा “फायटर” आणि फार वेगळं रसायन आहे.
हे पुस्तक नक्की वाचा. खूप नवं जग दिसेल.
"पुस्तक ही शांत गुरु आहेत, ती आपल्याला विचार करायला, समजून घ्यायला आणि आयुष्य समृद्ध करायला शिकवतात,"
जागतिक पुस्तक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐
#LetsReadIndia📚📚📚
आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर दिशा दाखवणारी माणसं अन दर्जेदार पुस्तकांची साथ हाच माझा सर्वात मोठा आधार आणि खरेखुरे बळ! 🙏
#जागतिकपुस्तकदिन#WorldBookDay
शिवबा मला सर्वात जास्त एक चांगला मित्र म्हणून जवळचे वाटतात.
त्यांना कसं पुकारतोय यापेक्षा कसं स्वीकारतोय हे महत्त्वाचंय येड्यांनो...
आणि पानसरे आण्णांचं पुस्तक न वाचता बोलणारे उपटसुंभशून्यअक्कलदगडडोक्यातपडेलभुरटे असे उचकत असतातच...
चला, करा फोन... मूर्ख कुठले...
#निलेश्राव
शिवबा कोण होता? आईबापाचा लाडका, इतिहास घडवायला निघालेला बाळ होता.
शिवाजी कोण होता? जिगरी मावळ्यांचा जिगरी दोस्त होता, ज्याच्यात स्वराज्य मिळवण्याचा ध्यास होता. प्रजाहितदक्ष, बहुजनांचा कैवारी, शूरवीर असलेला राजा आमचा आत्मसन्मान आणि अभिमान होता आमची आण बाण शान होता. (1) 👇
आर्थिक दारिद्र्य आणि सामाजिक विषमता या तशा भिन्न वाटणाऱ्या समस्या वाटत असल्या तरी त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
यात एकमेकांबद्दलचा माणूस म्हणूनही आदर कमी असणं, शिक्षणाचा अभाव, कामाचा कमी मोबदला असे अनेक मुद्दे.
दर्जेदार शिक्षण, वाचन आणि योग्य संगतीने यात चांगला बदल घडतो