मराठ्यांचा मुंबईचा दौरा ठरला...अंतरवाली सराटी - मुंबई
अंतरवाली सराटी ➡️ बीड (पाटोदा) पाहिला मुक्काम ➡️ श्रीगोंदा (अहिल्यानगर) दुसरा ➡️ हडपसर (पुणे) तिसरा मुक्काम ➡️ खोपोली (रायगड) किंवा नवी मुंबई - चौथा मुक्काम ➡️ आझाद मैदान (मुंबई) आमरण उपोषण
#Marathas are coming to Mumbai🚩
गेल्या १४ दिवसांपासून उपोषणावर असलेल्या मनोज जरांगे पाटील साहेबांची आज भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेऊन आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी, अशी मनापासून विनंती केली.
जर सरकारने ग्रामीण भागातील तरुणांना चांगले शिक्षण आणि रोजगाराच्या पुरेशा संधी दिल्या असत्या, तर मनोज जरांगे पाटील साहेबांवर आज उपोषण करण्याची वेळच आली नसती. त्यांचे उपोषण हेच दाखवते की लोकांचा आता सरकारवर भरोसाच राहिलेला नाही.
एका एका तालुक्यात आपण लाखापेक्षा कमी नाहीये. यांचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. त्यामुळे सर्वजणांनी एकजीवाने तेवढं काम करा.
- मनोज जरांगे पाटील
#ManojJarangePatil#MarathaReservation
For the first time in the 72-year history of the National Film Awards, the ceremony is being shifted from the national capital, Delhi, to Kevadia in Gujarat. While there is an ongoing concerted effort to diminish the importance of Mumbai, the country's financial capital, a similar attempt has now begun to gradually erode the significance of the national capital itself. What is the actual reason for moving this award ceremony? It appears that, unable to create anything substantial themselves, the current strategy involves changing names and venues to fabricate a misleading history. Perhaps sensing an eventuality where their influence might be confined solely to Gujarat, the two leaders currently in power at the Centre seem determined to establish some sense of grandeur and importance there.
If the venue had to be changed, why wasn't it moved to Mumbai? Why isn't the award distribution taking place in the state where Dadasaheb Phalke laid the foundation of Indian cinema? Why not in Maharashtra, or in southern states like Tamil Nadu, Kerala, Andhra Pradesh, or Telangana where most films get produced? Cinema has played a pivotal role in shaping the politics of the southern states. Why Gujarat specifically?
Past Prime Ministers never attempted to artificially boost the prominence of the states that were their birthplaces or spheres of work. We see the Commonwealth Games held in Gujarat, the 2023 Cricket World Cup final hosted in Gujarat, visiting heads of state taken to Gujarat, and the GIFT City project shifted from Mumbai to Gujarat. What exactly do Narendra Modi and Amit Shah intend to convey through all this? Are they suggesting that the very cradle of this nation was rocked in Gujarat? The nation that stands today is the result of sacrifices made by countless generations and contributions from every single region of the country. They seem to remember the rest of the country beyond Gujarat only at the time of local elections. Only then would they go there, don local attire, deliver speeches, and garner votes by claiming an old connection to those states.
Those currently in power are not known to have a genuine appreciation for the arts. Their only ‘artistic’ inclination lies in the singular skill of winning elections by any means necessary and coercing everyone else to fall in line. As for cinema, their only connection involves commissioning propaganda films and ensuring they receive awards. While other cinema-loving states in the South would vehemently oppose this, nothing will happen in Maharashtra. But artists must raise their voices against this. The issue isn't whether it is held in Kevadia or elsewhere; artists need to question why the illustrious tradition of these awards, established in the nation's capital, is being dismantled. Otherwise, a day might come when they issue a diktat stating that National Awards will not be given unless the event takes place in Gujarat. The Oscars are always held in Los Angeles. Neither Trump, Bush, nor Obama ever tried to move the awards to their home states.
I urge my Gujarati brothers not to get carried away by these people. The current sense of gratification derived from having leaders who speak your language will turn into a painful ordeal once that power slips away. Citizens and leaders from other Indian regions will eventually take stock of the injustices inflicted upon their states and local businesses.
We will certainly speak out on this issue, but artists across the country must also take a stand. We have reached this pass precisely because people readily sing the government's praises whenever asked. Therefore, everyone must oppose this trend. If Maharashtra and the Southern states fail to take a firm stand, these people will crush the very identity and ethos of the Deccan region, and then, it will be too late.
Raj Thackeray.
#NationalFilmAwards
महाराष्ट्र में हजारों छात्र सड़कों पर हैं, शांतिपूर्ण तरीके से आंदोलनरत हैं - इसकी वजह सिर्फ एक परीक्षा या भर्ती नहीं, पूरे सिस्टम से टूट चुका भरोसा है।
चाहे वो केंद्र की हो या राज्य की, BJP सरकार से हर छात्र त्रस्त है। पेपर लीक, रुकी हुई भर्तियां, शिक्षा की असहनीय लागत, हॉस्टल में अमानवीय हालात, ज़हर जैसा खाना, DBT में धोखाधड़ी...
...और अब MPSC जैसी संवैधानिक संस्था पर कब्ज़ा कर उसकी विश्वसनीयता बर्बाद कर दी है।
अपने सफल भविष्य के लिए छात्रों की हर मांग जायज़ है। सरकार उनकी आवाज़ सुनकर तुरंत कार्रवाई करे - वरना न्याय मिलने तक ये छात्रों की गूंज बढ़ती ही जाएगी।
#ChhatronKiGoonj
शब्दावर चर्चा करणाऱ्यांनी अगोदर वेदना समजून घ्याव्यात🙏
“जरांगे पाटील शिवराळ भाषा वापरतात…”
असं म्हणणाऱ्यांनी एक प्रश्न स्वतःला कधी विचारला का?
भाषा चुकीची असेल तर तिच्यावर नक्कीच टीका करा…
पण ती भाषा वापरण्याची वेळ का आली, याचाही विचार करा!
वर्षानुवर्षे प्रश्न मांडूनही दखल घेतली जात नसेल,
न्यायासाठी वारंवार आंदोलनं करावी लागत असतील,
आश्वासनं मिळूनही प्रश्न प्रलंबित राहत असतील,
तर त्या संतापामागची कारणं समजून घेणंही गरजेचं आहे.
शब्दांवर बोट ठेवण्याआधी,
त्या शब्दांमागचा आक्रोश समजून घ्या!
कारण प्रश्न फक्त “भाषा कशी आहे?” हा नाही…
प्रश्न हा आहे की — “अशी भाषा वापरण्याची वेळ का आली?”
✊ आवाज ऐका… फक्त शब्द पकडू नका!
एक मराठा 🚩
लाख मराठा 🚩
#जरांगे_पाटील #मराठा_आरक्षण #मराठा_आंदोलन #मराठा_समाज #आवाज_ऐका #आक्रोश_समजून_घ्या #एक_मराठा_लाख_मराठा
अंतरवालीतुन चिंतेची बातमी समोर येत आहे संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटिल यांची प्रकृती ढासळली असुन उलट्या आणि मळमळीचा त्रास होत असल्याने मराठा समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचबरोबर सरकारच्या विरोधात देखील मराठ्यांत प्रचंड रोष आणि चीड दिसुन येत शासनाने आणखी वाट न बघता मागण्यांची दखल घ्यावी नसता वातावरण चिघळु शकते..!
कोण कुणाला बॉस म्हणत असेल, कुणाच्या नावाने सत्ता चालत असेल… पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील ‘बॉस’ सध्या आंतरवाली सराटीत आहे! 🔥
आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्याच्या केंद्रस्थानी असलेले मनोज दादा जरांगे पाटील यांच्याभोवती आजही हजारो मराठा बांधवांची गर्दी पाहायला मिळत आहे. सत्ता, पद आणि खुर्चीपेक्षा जनतेचा विश्वास मोठा असतो, आणि तो विश्वास आंतरवाली सराटीतून पुन्हा एकदा दिसून येत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘बॉस’ कोण? याची चर्चा सुरू असताना… उत्तर आंतरवाली सराटीतून मिळतंय! 🚩
#मनोजजरांगेपाटील #udaybhisepatil #Parbhani
🔥 A MASSIVE CROWD AT ANTARWALI SARATI! 🚩
People are arriving in huge numbers to meet and support Manoj Jarange Patil during his hunger strike.
The atmosphere is filled with support, unity, and determination. ✊🚩
One Maratha, One Voice! 🚩
Jai Jijau | Jai Shivray
#ChhatrapatiSambhajinagar: Experts Urge Proactive Infrastructure Development for AURIC to Avoid Chakan's Pitfalls
• Industry experts and planners are warning that the Aurangabad Industrial City (@AURICCity ) project must learn from the infrastructure challenges faced by Pune's Chakan industrial area.
• They emphasize the critical need for developing roads, transport networks, and civic infrastructure *before* industrial growth to prevent future traffic congestion, accidents, and logistical issues.
• Independent strategist Nikhil Bhalerao specifically called for the full development of the proposed 60m wide Shendra-Karmad-Jalna road and a robust road network in Bidkin, along with a dedicated bypass for heavy vehicles.
• Concerns have also been raised about revisions to the city's development plan that reduce road widths, urging a reconsideration to accommodate long-term needs.
• To address these infrastructural and other needs, Atharveshraj Nandawat, president of the Chamber of Marathwada Industries and Agriculture (CMIA), proposed the formation of a dedicated coordination body led by an IAS officer, including industry leaders.
• With plans to expand AURIC by approximately 8,000 acres and an additional 5,000 acres proposed for acquisition in Bidkin, integrated planning for roads, water supply, drainage, public transport, logistics, and civic amenities is deemed essential to support the projected growth.
काँग्रेस असो वा भाजप —
हिंदीला प्राधान्य देण्याची स्पर्धा नको!
महाराष्ट्रात कार्यक्रम असेल,
महाराष्ट्रातील माध्यमांवर दाखवला जात असेल,
तर मराठीला प्रथम स्थान मिळालेच पाहिजे!
महाराष्ट्रात मराठीला दुय्यम स्थान का?
मराठी हीच महाराष्ट्राची ओळख!
#मराठीला_प्रथम_स्थान@RahulGandhi
खर दुखणं ईथे आहे आम्ही जिल्ह्यात एवढे असताना हा सोनवणे खासदार होतोच कसा..पंकजा मुंडे यांचा निवडणुकीत झालेला पराभव त्यामुळे मुंडे समर्थक प्रत्येक गोष्टीत जात शोधतात..पण ईथुन पूढे त्यांनी खासदार होण्याचे स्वप्न सोडुन द्यावे..आता। फक्त बप्पा
@bajrangsonwane_
मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आरोपानंतर एकनाथ भाई शिंदे यांनी बावनकुळे आणि शिरसाठ या दोघांना बोलाऊन जाब विचारला तुम्ही जात पडताळणी अधिकाऱ्यांना फोन केला होता का? यावर बावनकुळे बोलले एखादा मंत्री एनडोसमेंट करतो तसे मी केलेलं आहे, म्हणजे मनोज दादांचे आरोप खरेच आहेत..
श्री. तुकाराम मुंढे यांनी सदिच्छा भेट घेत विविध विषयांवर तसंच सुरू असलेल्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी सौंदर्यप्रसाधनं, औषधनिर्मिती तसंच ग्राहक वस्तूंच्या विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये कालबाह्य उत्पादनं विक्रीस ठेवली जात नसल्याची खात्री करण्यासाठी प्रभावी तपासणी मोहीम राबवणं व आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या.
नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
@Tukaram_IndIAS
I am pleased with my performance and truly humbled to win my third consecutive Commonwealth Games gold medal at Glasgow. This being my fourth CWG appearance makes this achievement even more special.
I would like to thank everyone for your unwavering support.
Jai Hind 🇮🇳
दिल्ली असो नायतर महाराष्ट्र..
समोर कुणीही असो आन प्रश्न कुठल्याही भाषेतनं असो उत्तर मात्र मराठीतूनच..🔥🔥
मराठी स्वाभिमान वगैरे असा असतो..❤️❤️
#मनोज_दादा