ज्यांना स्वताचा बाप प्रबोधनकार नाही समजला त्यांच्या हाती महाराष्ट्र व मुंबई देऊन संघोट्यांना आज देश काबिज करन्यास मदत करनारे महाराष्ट्रद्रोही का नाही . ❌
ते ना कधी मुंबई चे होते ना कधी महाराष्ट्राचे त्यांनी फक्त मराठी माणसांच्या नावाने भावनिक राजकारन करुन स्वताची तिजोरी भरली आज मराठी माणुस मुंबई बाहेर फेकल्या गेला व आज जी महाराष्ट्राची स्थिती आहे त्याचे मुळ कारन यांचा धर्मांधपनाचे विना तार्किक राजकारन जिम्मेदार आहे .
[A return to the Buddha's missionary commission]
1. In Japan, there's a running cross-sectarian Practical Missionary Research Group that recently concluded its 54th round.
2. In Malaysia, we have lay missionary programs that trains youth speakers, leaders from working adults to college students. I was part of the speaker team that shares on how to use content marketing to do missionary work (Dhammaduta) online.
There are similar programs in Vietnam, Taiwan and Indonesia.
Do you have such programs in your country?
मुंबई महापौरांसमोरच व्यक्ती खड्ड्यात पडली!
भाजपा-महायुती सरकारच्या ढिसाळ नियोजनाचा आणि मुंबईकरांना खड्ड्यात टाकणाऱ्या कारभाराचा पुन्हा एकदा फज्जा उडाला आहे.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाली नाही, खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही, ड्रेनेज लाईनवरील झाकणे सुरक्षित करण्यात आली नाहीत, तसेच संरक्षण भिंतींच्या डागडुजीकडेही दुर्लक्ष करण्यात आले.
परिणामी, पहिल्याच पावसात मुंबईकरांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. महापौरांसमोरच व्यक्ती खड्ड्यात पडल्याची घटना ही प्रशासनाच्या निष्काळजीपणाची साक्ष देणारी आहे.
मुंबईकरांना पावसात डुबवण्याचे आणि संकटात ढकलण्याचे कंत्राट महायुती सरकारने घेतले आहे.
#Mumbai #मुंबई #VBAForMumbai
आजच्या यूजीसी-नेट एक्साम मधील प्रश्न मथुरा शैलीतील बुद्धमूर्तीच्या वैशिष्ट्यांवर आधारित होता.
कुशाण सम्राट कनिष्क यांच्या काळात मथुरा शैलीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. त्यांच्या आश्रयामुळे बुद्धमूर्तींच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळाले आणि मथुरा शैली भारतीय
शिल्पकलेतील एक
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) विरोधात अकोल्यातील काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. सीसीआयने विदर्भातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या.
सीसीआयमध्ये एक नवीन पद्धत सुरू झाली आहे. ती म्हणजे, २०-२५ टक्के जे कापसाचे बेल केले आहेत, त्याला पडेल भावाने विकायचे, त्यातून सीसीआयला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सीसीआय अडचणीत आली तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे जे शोषण काही प्रमाणात थांबले आहे, ते पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
त्याविरोधात शेतकरी न्यायालयात गेले आहेत. हे प्रकरण न्यायालयाने पूर्ण ऐकून सीसीआय आणि शासनाला नोटीस पाठवून दोन आठवड्यात उत्तर द्यायला सांगितले आहे. त्यानंतर फायनल सुनावणी होणार आहे.
यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ऍग्रीकल्चर प्राईज कमिशनचा भाव मिळण्याची शक्यता आहे.
#कापूस_उत्पादक #शेतकरी
महाविकास आघाडीतील अनेक नेते भाजपासोबत जाण्यासाठी उत्सुक आहेत. त्यात काँग्रेसमधील अनेक आहेत, यात आश्चर्य नाहीये.
लोकांना आमचे म्हणणं आहे की, जनतेला विरोधी पक्ष पाहिजे की नको? ही ठरवण्याची वेळ आली आहे.
जे भाजपासोबत जाणार नाहीत, तेच खरे विरोधी पक्ष हा निकष जनतेने लावला पाहिजे.
जेव्हा मतदार केवळ #जात, #पैसा किंवा राजकीय वर्चस्व पाहून #श्रीमंत आणि सत्तेच्या अहंकाराने भरलेल्या नेत्यांना निवडून देतात, तेव्हा अशा लोकांचा जनतेप्रती उत्तरदायित्वाचा भाव कमी होतो. त्यामुळे #दादागिरी, #अहंकार आणि सत्तेचा #गैरवापर वाढतो. (1/2)
मराठी अस्मिता नावाने मुंबई, पुण्यात अनेक वर्षांपासून राजकारण चालते.तुम्ही नीट पाहिले तर त्यात फुले, शाहू आंबेडकर यांना स्थान नसते.यांची अस्मिता हिन्दुत्व सोबत घेऊन फिरते.त्यामुळे हे मराठी अस्मिता वाले कधीच सर्वसमावेशी नसतात.याना manipulate करने Manuwadi व्यवस्थेला सहज शक्य असते
शहीद सोमनाथ सूर्यवंशी केस अपडेट ―
शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील हत्येप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्य मानवी हक्क आयोगात दाखल केलेल्या केसची आज सुनावणी पार पडली.
आजच्या सुनावणीला सरकारी पक्षाकडून कोणीही हजर नव्हते.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली. यावेळी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी उपस्थित होत्या.
राज्य मानवी हक्क आयोगाने पुढील सुनावणीत त्या संदर्भात निर्णय घेण्याचे सांगितले असून पुढील सुनावणी १ जुलै रोजी होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांच्यावतीने बाजू मांडली.
#JusticeForSomanathSuryawanshi
भाजपला अंगावर घेणे आणि सत्तेतून खाली खेचणे हे आंबेडकरी चळवळीशिवाय दुसरे कोणी करू शकत नाही.
हा फोर्स आपल्यासोबत घ्यायचा नसेल तर यांना 'बी टीम' म्हणून स्टॅम्प मारण्याचे काम ज्यांना आमची मदत पाहिजे होती, ते इथले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी, डावे पक्ष यांनी केले. आज तेच भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.
बौद्ध, आंबेडकरवादी,वंचित, आदिवासी लोकांनी अशा पुरोगामी,मराठा सेवा संघ असो, प्रस्थापित पक्ष(काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना)असो यांच्या पालखीचे भोई होऊ नये
सवर्ण पुरोगामी पत्रकार आणि विचारवंत यांनी जे जे नेते ,पुढारी, आदर्श म्हणून काही व्यक्ती लोकांच्या माथी मारले ते ते भंपक निघालेत!
सुरुवातीला खूप आदर्शवादी असल्याचा भास करून देण्यात आला आणि शेवटी शेवटी त्यांनी त्यांचा रंग दाखवला आहे.
विचार करा नागरे पाटील ला कोणी उचलून धरलं होत आणि आज ते rss ची स्तुती करत आहे!
Others: Buddhist population is declining worldwide! 😰🥶
Me: 🤔 Well, maybe? (Debatable on PEW's study) But let's not forget the small pockets of wins that we should celebrate worldwide!
1. Buddhism is expanding on Russian frontier, with new temples/centres built every other month.
2. Buddhism is seeing advent/resurgence in Islamic countries. Recent Fo Guang Shan reports show non-antagonistic, compassionate approach to spreading Buddhist teachings as seen in Dubai, Indonesia, Pakistan and more. Often times, FGS operates with government support!
3. We're seeing strong revival of Buddhism in Vietnam and South Korea, the former being a future powerhouse in Southeast Asia with the Communist Prime Minister openly declaring that Buddhism is inseparable part of Vietnamese life and he himself offering prayers/meditate, practicing like a true Buddhist.
4. Buddhism's continuous spread to Tanzania, Madagascar and other parts of Africa as seen with the former Minister of State in the PMO officiating 106th anniversary of the country’s first Buddhist temple, the Golden Buddha House in Upanga, Dar es Salaam. These are signs of increasing importance of Buddhism in the country.
WHY IS IT important to celebrate these wins?
Because we allow it to inspire our brethrens, motivate our calls to share Buddhism and amplify the influence of Lord Buddha.
The Buddha started with 5 disciples and for sure we can influence more than 5 persons in our lifetime!
पुस्तकं जे तुमच्या आयुष्यात एकदा नक्की वाचलेच पाहिजेत !
खालील पुस्तकांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी संपर्क साधा
माय मुक्ता पब्लिकेशन मो नं / व्हाट्सअप नं : ९५०३६५२५९६
#पुस्तक#मराठी_पुस्तक#books📚 #marathi#मराठी#पुस्तके
पुस्तकं जे तुमच्या आयुष्यात एकदा नक्की वाचलेच पाहिजेत !
खालील पुस्तकांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी संपर्क साधा
माय मुक्ता पब्लिकेशन मो नं / व्हाट्सअप नं : ९५०३६५२५९६
#पुस्तक#मराठी_पुस्तक#books📚 #marathi#मराठी#पुस्तके