₹1–2 कोटींची बस... आणि देखभाल खर्च शून्��? अशीच अवस्था होणार, पंडित साहेब.
भाजपमय पुण्यामुळे जनतेलाच त्याची किंमत मोजावी लागते आहे.
लोकांनी जागं व्हायला हवं. नाहीतर अंधभक्ती वाढत जाईल आणि प्रश्न विचारणारे कमी होत जातील.
#पुणे
#भाजप
#विकास
Ethanol scam is bigger than you think… You have done Ethanol testing on 150 crore Indians just for your sons profit Mr Gadkari…Endless such videos across social media platforms
Car 24 करके एक यूट्यूब चैनल द्वारा एक वीडियो बनाया गया था 0 एथेनाल और E20 तेल डलाकर।
जिसमें साफ दिखा कि E-0 पेट्रोल से गाड़ी का एवरेज 22km/l के आसपास था और E20 पेट्रोल में 14km/l था।
लेकिन अब उन्होंने यह वीडियो गड़बड़ी मंत्री जी के दबाव में वीडियो डीलिट कर दिया है।
Respected @DChaurasia2312 ji, it is me TEHSEEN POONAWALLA who is running the campaign against the Ethanol 20 Blending policy; where we the people have asked very tough questions of the Hon'ble Minister Nitin Gadkari ji. Everyone who has joined me are common citizens.
Deepak ji, 𝐈 𝐚𝐦 𝐨𝐩𝐞𝐧 𝐭𝐨 𝐚 𝐟𝐨𝐫𝐞𝐧𝐬𝐢𝐜 𝐚𝐮𝐝𝐢𝐭 𝐨𝐟 𝐚𝐥𝐥 𝐦𝐲 𝐚𝐜𝐜𝐨𝐮𝐧𝐭𝐬 & 𝐚 𝐩𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐥𝐢𝐞 𝐝𝐞𝐭𝐞𝐜𝐭𝐨𝐫 𝐭𝐞𝐬𝐭 𝐭𝐨 𝐬𝐡𝐨𝐰 𝐦𝐲 𝐭𝐫𝐚𝐧𝐬𝐩𝐚𝐫𝐞𝐧𝐜𝐲!
Pls ask respected Nitin Gadkari ji & Hon'ble Hardeep Puri ji to put all documents including the ARAI report & others wrt Ethanol Blending policy in public domain.
Yours Truly,
TEHSEEN POONAWALLA!
@tehseenp
#Opinion | India's biggest experiment isn't happening in a laboratory. It's happening at fuel pumps, with 1.4 billion people as the sample. Welcome to the world's biggest fuel trial, where every Indian motorist is unwillingly, a participant.
Read in detail: https://t.co/uaPj22Rrm3
✍️ @yudhajit
Apparently legislators in the state of Maharashtra want to re-write our constitutional freedoms. They are not content with dragging me through endless legal proceedings & ensuring that I don't get a single performance space across the state. Ms. Manisha Kayande - “Wants to punish further”
your threats won't stop me from doing my job. I suggest you stop giving sound bites to please party leaders, and start doing yours.
https://t.co/Xl5dQGa5Y1
https://t.co/Xl5dQGa5Y1
Climate activist #SonamWangchuk's indefinite hunger strike entered its third day at #Delhi's Jantar Mantar, where the Cockroach Janata Party (#CJP) has been staging a protest since June 20, demanding the resignation of Union education minister #DharmendraPradhan over alleged irregularities in competitive examinations.
Know more 🔗https://t.co/o66H60m3ZO
Catch every update on the TOI App 👉 https://t.co/ogFaRsVinV
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या हुंडीत जमा होणारे दान, देणगी स्वरूपात येणारा निधी, दागदागिने यांचा कुठलाही धड हिशोब राखला जात नाहीये, आणि त्यात अपहार झाल्याची स्पष्ट शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्याचा तपास करणाऱ्या एसआयटीनेच त्यांच्या प्राथमिक अहवालात याची पुष्टी केली, काही आरोपी पकडले गेले.
बातमी आलेल्या दिवसापासून यावर काही लिहावं असं वाटत होतं परंतू प्रकरण कसं पुढे सरकतंय आणि बातमीच्या ओळींमागे काय लपलंय ते जरा पहात होतो .
या विषयवार देशाचे पंतप���रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी त्यांचं प्रसिद्ध मौन बाळगलं आहे. श्री. नरेंद्र मोदीच काय पण भारतीय जनता पक्षाचे सरकारमध्ये मंत्री पदावर असलेली एकही व्यक्ती अवाक्षर काढत नाहीये. प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन जे सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झाले त्यांना या अपहाराविषयी काहीच वाटत नाही ? दुसऱ्या पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांची पळवापळवी करता करता या सगळ्याची इतकी सवय झाली किंवा मन कोडगं ���ालंय की देवाच्या दारात झालेल्या भक्तांच्या दानाच्या पळवापळवीचं पण काही वाटणं बंद झालं आहे का ? का अयोध्या ज्या लोकसभा मतदारसंघात येतं तिथेच २०२४ मध्ये भाजपला लोकांनी नाकारले म्हणून रामाला पुन्हा वनवासात ढकललं जात आहे?
अयोध्येत राममंदिर उभं राहिलं तेंव्हा या देशातील कोट���यवधी हिंदूंना परमोच्च आनंद झाला होता. आपल्या मर्यादापुरुषोत्तमाच्या जन्मस्थानाच्या जागी देऊळ पाडून, काही शतकांपूर्वी तिथे मस्जिद उभारली गेली. पुढे अनेक शतकं हिंदूंच्या मनाला या गोष्टीचा खेद होता. पुढे १९८० च्या दशकांत विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांनी रामजन्मभूमी आंदोलन उभं केलं. आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेसाठी देशातील हिंदू या आंदोलनाच्या मागे उभा राहिला. सामान्य ह��ंदू माणसांनी या आंदोलनाला आर्थिक बळ दिलं, करसेवकांनी सेवा दिली, इतकंच काय असंख्य करसेवकांचा जीव यांत गेला. शरयू नदीत तरंगणारी त्यांची शवं आज देखील स्मरणात आहेत.
हे आंदोलन कुठल्या एका संघटनेचं नव्हतं किंवा फक्त भारतीय जनता पक्षाचं नव्हतं (जरी त्यांचा तसा दावा असला तरी ), त्यात शिवसैनिक पण मोठ्या स��ख्येने सहभागी होते, इतकंच नाही तर अग्रेसर होते. पण हिंदू पुनुरुत्थानासाठी झालेल्या आंदोलनाचं श्रेय आपण घ्यावं असं त्यावेळच्या एकाही नेत्याला वाटलं नाही, अगदी बाळासाहेबांना पण वाटलं नाही.
पुढे सर्वोच्च न्यालयालयाने निवाडा दिला. मशिदीच्या जागी राम मंदिर उभारायचा मार्ग मोकळा झाला. पण मंदिरात जेंव्हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची वेळ आली तेंव्हा मात्र पंतप्रधानांनी एकट्याने त���याची पूजा केली. तेंव्हा गाभाऱ्यात मात्र इतर कोणीही नव्हतं. जर देवावर तुमचा विशेषाधिकार असेल तर त्याच देवाच्या हुंडीतल्या अपहाराबद्दल बोलण्याची, लोकांना आश्वस्त करण्याची तुमची जबाबदारी नाही का ?
मुळात अयोध्येतील राममंदिर हे या देशातील कोट्यवधी हिंदूंचं, साधू संतांचं आणि करसेवकांचं आहे. इथे देणगी म्हणून किंवा श्रद्धा म्हणून लोकं जेंव्हा पैसे किंवा दागिने, सोनं अर्पण करतात तेंव्हा ���्या पैशाला कष्टाच्या घामाचा गंध असतो आणि श्रद्देचं कवच असतं. सोनं, दागिने अर्पण करताना असंख्य महिला भक्तांनी त्यांच्याकडे चालत आलेलं स्त्रीधन अर्पण केलेलं असू शकतं. जे काही आहे ते श्रीरामामुळे आहे या भावनेतून भक्तांनी दाखवलेली ही कृतज्ञता.
परंतु मला एक गोष्ट समजत नाही की या आपल्या सर्व देवी देवतांच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना करताना म्हणे त्यात प्राण फुंकले जातात आणि मग प्रतिष्ठापना झाल्याचे सांगतात. त्या आमच्या देवी देवतांच्या हातात तलवारी, धनुष्य बाण, गदा, चक्र वगैरे शस्त्रं जी असतात तेच या नराधमांचा बंदोबस्त का नाही करत ? की या प्राण असलेल्या भक्तांमधे दगड फुंकला आहे ? आपण श्रद्धेने दिलेले दान देवाला न जाता विश्वस्त आणि पुजाऱ्यांच्याच खिशात आणि घशात जातं हे पुन्हा एकदा या निमित्ताने भक्तांना समजलं असेल असं मी मानतो ! देवी देवतांची पूजा करा पण या विश्वस्तांची ��णि या मार्गाने राजकारण करणाऱ्याची पूजा करू नका आणि कोणतही (दान ) या लोकांच्या पदरात टाकू नका !