माननीय केंद्रीय कृषि एवं किसान कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहान ने आज खरीफ बुवाई, मानसून की प्रगति, सूखा प्रबंधन, उर्वरकों की उपलब्धता तथा खाद्यान्न भंडारण की तैयारियों की विस्तृत समीक्षा की।
बैठक के दौरान, माननीय मंत्री ने कहा कि संभावित एल नीनो की परिस्थितियों से प्रभावी ढंग से निपटने के लिए मंत्रालय द्वारा कॉन्टिंजेंसी प्लान के साथ सतत निगरानी की जा रही है। साथ ही, वर्षा की कमी से प्रभावित 15 अतिरिक्त जिलों की पहचान कर किसानों के हित में आवश्यक एवं समयबद्ध कदम उठाने के निर्देश दिए।
#AgriGOI
शब्द दिला; पूर्ण केला! परीक्षा-निकाल-कोर्टकेस-आंदोलन-नियुक्ती असा 417 अधिकाऱ्यांचा 899 दिवसांचा संघर्षपूर्ण प्रवास काल नियुक्त्या मिळाल्यानंतर संपला. या संघर्षात सहकार्य केलेल्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार! @mieknathshinde@Dev_Fadnavis@dhananjay_munde@dr_prashantsb
कृषी विभागातील 2021 आणि 2022 मधील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या 417 राजपत्रित अधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश उद्या रविवारी निर्गमीत होतील.
कृषी मंत्र्यांनी रविवारी कार्यालय त्यासाठी सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत.
धन्यवाद @dhananjay_munde@dr_prashantsb सर
@dr_prashantsb साहेब,, आपल्या या कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांची मुल नियुक्ती ची प्रत्येक मिनट ल वाट बघत आहे . आपण केलेल्या पाठ पुरवठ्या मुले प्रकरण निकाली निघाले या साठी आम्ही आपले ऋणी आहोत , फक्त आपणास अजून 1 विनंती आहे की आमचं नियुक्ती च पत्र अजाच आम्हला मिळेल यासाठी अपेक्षा....
@dr_prashantsb साहेब आपण न्या. याचिका निकाली काढण्यासाठी तत्परतेने पुढाकार घेऊन ती निकाली लावली....आणि आमच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केला....तसाच तुम्ही आम्हाला आजच नियुक्ती देऊन आमचा पण दसरा हसरा कराल अशी आपल्याकडून विश्वासार्ह आशा आहे😊.
@dr_prashantsb साहेब, आपण लक्ष घालुन मा. न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिका निकाली काढल्या. त्याबद्दल आम्ही आपले खरच खुप खुप आभारी आहोत. पण कृषिसेवा २०२१ ची जाहिरातचे काबाडकष्ट करून निवड झालेले अधिकारी मागील १५ महिन्यांपासून आपल्याकडे आशेने बघत आहेत. आज तरी नियुक्त्या येतील, हीच अपेक्षा.🙏🏻🙏🏻
सदर उमेदवार कृषी सेवा परीक्षा 2021-22 चे उमेदवार असून मागील 15 महिने नियुक्तीची वाट पाहत आहेत. त्यात दोन आंदोलन, कोर्ट केस एवढे सगळे टप्पे पार पाडून मागील 6 दिवसापासून मुंबईत आंदोलन करत आहोत.
विविध संवर्गातील ६२३ पदांसाठी MPSC परीक्षा २०२२ मध्ये झाली होती.जानेवारी २०२४ मध्ये मुलाखत आणि गुणवत्ता यादी आयोगाकडून जाहीर करण्यात आली होती.
पूर्व परिक्षेपासून आजपर्यंत जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. अजूनही अंतिम निकाल तसेच नियुक्ती होण्यास किती कालावधी जाईल याबाबत अनिश्चिता आहे. निवड झालेले बहुतांश अधिकारी हे नोकरीवर रुजू होण्याच्या प्रतीक्षेत असल्यामुळे गुणवत्ता यादीत येऊन ही बेरोजगार आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक सामाजिक विवंचनेला आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
निवडणुकीपूर्वी बिल्डर, कंत्राटदार, आमदार तसेच जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपयांचे शासन निर्णय काढण्यात व्यस्त असलेल्या सरकारने निराशेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत विचार करावा आणि तातडीने त्यांना नियुक्ती द्यावी ही आमची सरकारकडे मागणी आहे.
कृषी सेवेचे 400 अधिकारी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करत आहेत. यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत पास केलेली आहे.सोबतच यांचे पोलीस वेरिफिकेशन व डॉक्युमेंट वेरिफिकेशन सुद्धा झालेले आहे. यांना तात्काळ नियुक्त्या द्या.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 व 2022 मध्ये कृषी विभागात निवड झालेल्या 417 उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा झाला असला तरी प्रत्यक्ष नियुक्त्या प्रदान करण्यात प्रशासकीय बाबींना व विहित प्रक्रिया पूर्ण करण्यास अवकाश लागणार आहे, हे या उमेदवारांच्या शिष्टमंडळास आज समजावून सांगितले. तसेच ज्या गतीने न्यायालयीन प्रक्रियेचा पाठपुरावा केला त्याच गतीने त्यांची नियुक्ती प्रक्रिया पार पाडू असे आश्वासित केले.
#एमपीएससी #MPSC #mpscstudentprotest
MPSC exam को क्लीयर करने के बाद, सरकारी नौकरी लगने के बावजूद सरकार ने 203 कृषि अधिकारियों को अबतक नौकरी नहीं दी है.. हालात यह हैं की यह बेरोजगारी अधिकारी खेतों में 300 रुपए की दिहाड़ी कर रहे हैं.. कौन जीता कौन हारा के बीच हम मूल मुद्दे भूल गए हैं!
लिंक:
https://t.co/UFTr5xruSO
https://t.co/Lz3LinbQs2
महाराष्ट्र की मौजूदा सरकार हाथ की सफाई में माहिर है! आप सभी को 1500 रुपए की स्कीमें चिपकाकर युवाओं को उनके हक से दूर रखा जा रहा है! आठ महीने पहले भी हमने इन युवाओं से बात की थी, जो अपने हक के लिए लड़ रहे थे! आज भी इनकी लड़ाई ऐसे ही जारी है!
मा. धनंजय मुंडे जी,
आपण जबाबदार मंत्री आहात.
कृषि सेवा परीक्षा २०२१ व २०२२ च्या माध्यमातून कृषि अधिकारी पदासाठी पात्र ठरलेल्या ४१७ उमेदवारांना अजूनही नियुक्ती मिळाली नाही. हा सर्वसामान्य शेतकरी / कष्टकऱ्यांच्या कुटूंबातील पोरांवर होणारा घोर अन्याय आहे.
आपल्या हक्काच्या नियुक्त्या मिळाव्यात यासाठी या उमेदवारांना आंदोलन करण्याची वेळ यावी हे अत्यंत लांच्छनास्पद आहे.
कृपया आपण यात ताबडतोब हस्तक्षेप करुन या सर्व उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्याचे आदेश ही विनंती !
#कृषी_सेवा_भरती
@dhananjay_munde@mieknathshinde
माननीय ,
धनंजय मुंडे साहेब
कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्य
साहेब 2021-22 कृषी सेवेमधील 417 विद्यार्थी नियुक्ती मिळवण्यासाठी गेली 3 दिवस झाले शेतकऱ्यांची लेकरं उन्हातान्हात आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत आंदोलन करत आहेत आपण लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन नियुक्ती मिळावी ही विनंती ..